diff --git "a/data_multi/mr/2023-06_mr_all_0325.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2023-06_mr_all_0325.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2023-06_mr_all_0325.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,906 @@ +{"url": "http://www.arogyavidya.net/guide-tables/", "date_download": "2023-02-04T01:39:08Z", "digest": "sha1:X4B7BEZUXF6MQKB6FDOW24DLQCJW6IA3", "length": 4624, "nlines": 83, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "रोगनिदान मार्गदर्शक व तक्ते – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nरोगनिदान मार्गदर्शक व तक्ते इतर तक्ते\n१ ताप मोठी मुले व माणसे मार्गदर्शक तक्ते\n२ पायावर सूज मार्गदर्शक तक्ते\n३ डोकेदुखी मार्गदर्शक तक्ते\n४ चक्कर येणे, अंधारी येणे मार्गदर्शक तक्ते\n५ उलटी मोठी मुले व माणसे मार्गदर्शक तक्ते\n६ जुलाब मार्गदर्शक तक्ते\n७ पोटात दुखणे मार्गदर्शक तक्ते\n८ खोकला मोठी मुले व माणसे मार्गदर्शक तक्ते\n९ दम लागणे मार्गदर्शक तक्ते\n१० छातीत दुखणे मार्गदर्शक तक्ते\n११ अवधाण किंवा ओळंबा मार्गदर्शक तक्ते\n१२ अंगावरुन पांढरे पाणी जाणे (योनीस्त्राव) मार्गदर्शक तक्ते\n१३ खोकला पाच वर्षांपर्यंतची मुले मार्गदर्शक तक्ते\n१४ उलटी पाच वर्षांखालीली मुलांसाठी मार्गदर्शक तक्ते\n१५ ताप सहा वर्षाखालील मुलांसाठी मार्गदर्शक तक्ते\n१६ बाळ खूप रडते मार्गदर्शक तक्ते\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/chandrknat-patil-yanchya-mukhymatri-padababat/", "date_download": "2023-02-04T01:55:53Z", "digest": "sha1:MCKOESKABK4J6HHP5SAS2YVHGJ4U453C", "length": 6412, "nlines": 71, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, -", "raw_content": "\nचंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया,\nमनावर दगड ठेवून भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, हे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे अजूनही अंगवळणी पडत नसल्याचं वक्तव्य अनिल बोंडे यांनीही केलं आहे. यावर एकनाथ शिंदे गटातून आता प्रतिक्रिया आली आहे. औरंगाबादमधून शिंदे यांच्या गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिला आहे.\nचंद्रकांत पाटील हे त्यांच्या मनातील भावना बोलले असतील. भाजप कार्यकर्त्यांना असं वाटतही असेल.. पण अखेरचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांन�� घेतलाय. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यात गैर नाही. पक्ष श्रेष्ठींनी निर्णय गेतल्यानंतर त्यात काहीही अडचण येणार नाही. मतभेदही होणार नाही, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहें.\nपुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच वादात सापडलं आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत राज्या सरकारचा कारभार पाहता सत्ता बदल करण्याची गरज होती. आता सत्तेत बदल झालाय तर जनतेला चांगला संदेश देणारा नेता हवा.\nतसेच चांगल्या निर्णयांना स्थिरता प्राप्त होईल. असे असूनही आपण आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात यावरून नाराजी असल्याचे दिसून येते.\nहा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला आणि.... देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/shetkaryanna-motha-dilasa/", "date_download": "2023-02-04T01:43:18Z", "digest": "sha1:K7TLMCVFQXUV5GCFEG6FGGE6BL4SQX5R", "length": 5620, "nlines": 72, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "\"शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त\" -", "raw_content": "\n“शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त”\nमुंबई | शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून नव्या निर्णयाचा धडाका सुरु केला आहे अशातच आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nया बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट एक रुपयांची सवलत देण्यात आली आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली आहे.\nशिंदे म्हणाले की, ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनेबाबत निर्णय घेण्यात आला असून आता मोजणी शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. पैठणमध्ये उपसा सचिन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जवळपास 40 गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच मराठवाड्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र आहेत्याला 100 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\nटायगर श्रॉफ-दिशा पटानीचं ब्रेकअप, तब्बल ६ वर्षांनी संपवल नातं\nऔरंगाबाद नामांतर याचिकेवर १ ऑगस्टला होणार सुनावणी \nस्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटमध्ये बीफ तर काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/russian-pm-mikhail-mishustin-tested-positive-for-coronavirus/", "date_download": "2023-02-04T01:47:41Z", "digest": "sha1:IZQARRDOWKE3KIY6SKEDBPUDOAQVCQ2G", "length": 4277, "nlines": 92, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "Big Breaking | रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण | Hello Maharashtra", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीयकोरोना व्हायरसकोरोना आंतरराष्ट्रीय अपडेट\nBig Breaking | रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण\n रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः मिशस्टीन यांनी अध्यक्ष व्लेदमीर पुतीन यांच्यासोबतच्या एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान याबाबत खुलासा केला आहे. तसेच आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होत असून पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशन मध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nजानेवारी महिन्यातच मिशस्टीन यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती. रशियातील कोरोना विरुद्धच्या लढ्याचे ते नेतृत्व करत होते. मात्र आता खुद्द पंतप्रधानानांच कोरोनाची लागण झाल्याने अनेकांना धक्का बसला आ��े. उपपंतप्रधान आंद्रेइ बेलोसोव्ह हे आता पंतप्रधान म्हणून कामकाज पाहणार असून याला अध्यक्ष पुतीन यांनी परवानगी दिली आहे.\nरशियात मागील २४ तासांत एकूण ७०९९ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रशियातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखांहून अधिक असल्याची माहिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2354/", "date_download": "2023-02-04T03:26:30Z", "digest": "sha1:O4TPJP6SLCI5T6O5RIELFC5GD23HTG3X", "length": 3762, "nlines": 95, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-असे काही क्षण येती", "raw_content": "\nअसे काही क्षण येती\nअसे काही क्षण येती\nअसे काही क्षण येती काळ बनून जीवनात,\nतोडती गुंफलेलं नातं एकाच क्षणात.\nसारे संपून जाते काही कळायच्या आत,\nएका निर्णयाने होतो विश्वासाचा घात.\nलुटून जात सारं विझून जाते वात,\nहे आवरायला सारं कमी पडती दोन हात.\nनियती सुद्धा करते नि:शस्रावर मात,\nत्याला कमी म्हणून कि काय अहंकार करी पक्षपात.\nराख होते आनंदाची आपणच फुलवलेल्या वनात,\nदुख होत जेव्हा तुटते गैरसमजातून नात.\nऋणानुबंध रुजती खोलवर मनामनात.\nवाटते कि जे तुटले ते कधी जुळलेलेच नसतात.\nअसे काही क्षण येती\nRe: असे काही क्षण येती\nनियती सुद्धा करते नि:शस्रावर मात,\nत्याला कमी म्हणून कि काय अहंकार करी पक्षपात.\nRe: असे काही क्षण येती\nनियती सुद्धा करते नि:शस्रावर मात,\nत्याला कमी म्हणून कि काय अहंकार करी पक्षपात.\nअसे काही क्षण येती\nएकावन्न अधिक अकरा किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2023-02-04T02:24:44Z", "digest": "sha1:ANDCNGXZBAVBLN4TMUDQKIMFKKALMKDW", "length": 2493, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. ११० चे - पू. १०० चे - पू. ९० चे - पू. ८० चे - पू. ७० चे\nवर्षे: पू. १०१ - पू. १०० - पू. ९९ - पू. ९८ - पू. ९७ - पू. ९६ - पू. ९५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/08/15/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2023-02-04T03:01:44Z", "digest": "sha1:VAUXQDSZXTPN4NVLMX6DRDXVS2DLEMS5", "length": 12438, "nlines": 88, "source_domain": "onlinenews15.com", "title": "रेखाला चुकीच म्हणणाऱ्यां’ सोबत अमिताभ बच्चन’ने केली हा’तापायी, रेखाला समजल्यावर म्हणाली – एव्हडं प्रेम आहे मग का केलं नाही लग्न… – Epic Marathi News", "raw_content": "\nरेखाला चुकीच म्हणणाऱ्यां’ सोबत अमिताभ बच्चन’ने केली हा’तापायी, रेखाला समजल्यावर म्हणाली – एव्हडं प्रेम आहे मग का केलं नाही लग्न…\nरेखाला चुकीच म्हणणाऱ्यां’ सोबत अमिताभ बच्चन’ने केली हा’तापायी, रेखाला समजल्यावर म्हणाली – एव्हडं प्रेम आहे मग का केलं नाही लग्न…\nAugust 15, 2022 RaniLeave a Comment on रेखाला चुकीच म्हणणाऱ्यां’ सोबत अमिताभ बच्चन’ने केली हा’तापायी, रेखाला समजल्यावर म्हणाली – एव्हडं प्रेम आहे मग का केलं नाही लग्न…\nबॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचा प्रत्येकजण आदर करतो आणि संपूर्ण भारतात क्वचितच असा कोणी असेल जो अमिताभ बच्चन यांना ओळखत नसेल. कारण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यातून त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये नाव, सन्मान आणि पैसा कमावला आहे.\nआणि त्यांनी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकतर्फी आपले नाव कमावले. अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्न केले आहे जिचे नाव जया बच्चन आहे, पण आम्ही तुम्हाला सांगतो की, अमिताभ बच्चनची पत्नी जया बच्चन असली,\nतरी अमिताभ बच्चन यांच्या लव्हस्टोरीची चर्चा जयासोबत होत नाही, तर तीबॉलिवूड अभिनेत्री रेखासोबत होते. आजच्या काळात देखील रेखा जी यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकथेची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि रेखा सर्वत्र चर्चेत आहेत, कारण नुकताच या दोघांमधील एक किस्सा समोर आला आहे.\nत्यामुळे अमिताभ बच्चन यांनी रेखाला खूप जास्त प्रोटेक्शन दिल्याचे बोलले जात आहे. होय, यावेळी अमिताभची लोकांसोबत बाचाबाची होऊन त्याच्याकडून त्यांना मारहाणही करण्यात आली होती. अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे खूप मोठे आणि प्रसिद्ध अभिनेते आहेत ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये बिग-बी म्हणून ओळखले जाते.\nआजकाल अमिताभ जी त्यांच्या या किस्स्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा किस्सा अन्य कोणाचा नसून त्यांची गर्लफ्रेंड मानल्या जाणार्‍या रेखा आणि त्यांच्यातला आहे. असे सांगण्यात येत आहे की, रेखामुळे अमिताभ बच्चन यांनी सर्वांसमोर बाचाबाची केली होती.\nअसे काहीसे घडले की अमिताभ आणि रेखा जयपूरमध्ये त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते, त्यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने रेखाजींबद्दल चुकीचे वाक्य बोलण्यास सुरुवात केली आणि हे अमिताभ बच्चन यांना आवडले नाही.आणि त्यामुळेच अमिताभ बच्चन यांची त्या अनोळखी माणसाशी बाचाबाची झाली. अमिताभ यांनी त्याच्यावर हल्ला केला.\nअमिताभ बच्चन आणि रेखा एकत्र का राहू शकले नाहीत हे आम्ही तुम्हाला लेखात पुढे सांगू.अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी तुम्हा सर्वांना माहिती असेलच. ही प्रेमकथा अपूर्ण राहिली कारण अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड अभिनेत्री जया हिच्याशी लग्न केले तर रेखा जी अजूनही कुमारी आहेत आणि एकटेच आयुष्य जगत आहेत.\nहोय, रेखा जीने लग्न केले नाही, त्यामुळे त्यांना वारस नाही. साध्या शब्दात रेखा जी आणि अमिताभ बच्चन यांची प्रेमकहाणी आजही चर्चेत आहे. रेखाने अमिताभ यांना रोखले होते आणि आजही दोघांच्या प्रेमाचे उदाहरण दिले जाते. असे म्हटले जाते की, अमिताभ आजही रेखावर खूप प्रेम करतात, जरी त्यांनी तिच्याशी लग्न केलं नाही, तरीही ते एकमेकांचा खूप आदर करतात.\nपती म्हातारा झाला म्हणून, या रो’बो’ट कडून पूर्ण करून घेतेय ‘नीता अंबानी’ तिच्या अपूर्ण इच्छा, करून घेते सर्व शा’री’रि’क…\nपूजा भट्टने सांगितले वडील ‘महेश भट्ट’चे काळे सत्य, म्हणाली- नशे मध्ये कायम स्वतःवरचा ताबा घालवून बसायचे आणि, माझ्या खोलीत येऊन माझ्यासोबत..\nया बॉलिवूड अभिनेत्रींचे त्यांच्या मुलापेक्षा लहान अभिनेत्यासोबत होते शा’री’रि’क सं’बं’ध, यादी मध्ये आहे या बड्या अभिनेत्रींचाही समावेश…\nएक मुलगा झाला तोच भारती सिंग वर कोसळला दुःखाचा डोंगर, पती म्हणाला मला घ-टस्फो-ट हवा आहे..आणि मग\nकरण जोहरच्या पार्टीत या अभिनेत्रीने ओलांडल्या अ’श्ली’लतेच्या सर्व मर्यादा, दिसत होते तिचे दोन्ही पार्ट, ठरली चर्चेचा विषय…\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’���’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/home-business-ideas-for-ladies-in-marathi/", "date_download": "2023-02-04T02:57:01Z", "digest": "sha1:GKZPFMJLIIMGYXILWQ4QNG3LTTUHMZBO", "length": 42872, "nlines": 197, "source_domain": "readinmarathi.com", "title": "[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi", "raw_content": "\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nघरगुती व्यवसाय महिलांसाठी, स्त्रियांसाठी घरगुती व्यवसाय, घरबसल्या व्यवसाय, इंटरनेटवर पैसे कसे कमवायचे, बिनभांडवली व्यवसाय, ग्रामीण भागातील व्यवसाय, घरगुती व्यवसाय यादी, व्यवसाय मार्गदर्शन, नवीन व्यवसाय, घरगुती काम पाहिजे, घरगुती काम, पैसे कसे कमवायचे, गृहिणी, माता यांच्यासाठी व्यवसाय कल्पना, व्यवसाय कसा करायचा, लघुउद्योग, रोजगार, घरी काम, घरी करता येणारे व्यवसाय, महिलांसाठी उद्योग, महिलांसाठी व्यवसाय, घरबसल्या उद्योग [Home Business Ideas For Ladies In Marathi] (Housewives, Housewife, Ladies, Home Small Business Ideas For Women In Marathi)\nअशी खुप कामे तसेच व्यवसाय आपल्याला पाहावयास मिळतात जी एक स्त्री आपल्या घरगुती जबाबदारींचे पालन करून देखील करताना आपणास दिसुन येते. आणि आपल्या घरात तसेच संसारात आपला स्वताचा हातभार ती लावण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही कामे तसेच उद्योग व्यवसाय असे आहेत जे करण्यासाठी कोणत्याही स्त्रीला जास्त वेळ देण्याची तसेच त्यात जास्त मेहनत घेण्याची देखील कोणतीही गरज नसते.\n1.1. महिला वर्गासाठी तसेच घरगृहिणींसाठी साईड बिझनेस | Business Ideas For Housewives In Marathi\n1.2. अशिक्षित तसे��� कमी शिक्षण घेतलेल्या महिलांसाठी व्यवसाय | Small Business Ideas In Marathi For Ladies\n1.3. महिलांसाठी विकेंड व्यवसाय :\n1.4. ग्रामीण भागातील महिला तसेच गृहिणींसाठी व्यवसाय :\n1.5. स्त्रियांसाठी किंवा गृहिणींसाठी कमी खर्चात घरी करता येणारे व्यवसाय \n1.6. नोकरदार तसेच व्यवसायिक महिलांसाठी व्यवसाय\nआज पाहावयास गेले तर कित्येक स्त्रीया आज पुरूषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावुन नोकरी करता आहेत तसेच स्वताचा उद्योग व्यवसाय देखील चालवता आहेत.आणि आजच्या लेखात आपण खास महिला करू शकत असलेल्या उद्योग तसेच व्यवसायांविषयी जाणुन घेणार आहोत. जेणेकरून जास्तीत जास्त महिला तसेच गृहिणींना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन प्राप्त होईल.\nमहिला वर्गासाठी तसेच घरगृहिणींसाठी साईड बिझनेस | Business Ideas For Housewives In Marathi\n1. टयुशन घेणे :ज्या महिला तसेच गृहिणींचे भरपुर तसेच उच्च शिक्षण झालेले असेल त्या महिला आपल्या प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजातील उद्याचे उज्वल भविष्य असणारे आपल्या लहान शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुला मुलींना घडविण्यासाठी,त्यांना शिकविण्यासाठी महिला करू शकतात.\nह्यात महिला तसेच घरगृहिणी सुरुवातीला आपल्या घरातच लहान मुला मुलींचे टयुशन क्लासेस घेण्याचे काम करू शकतात.आणि मग मुला मुलींची संख्या जशी वाढेल त्याप्रमाणे आपले स्वताचे एक कोचिंग सेंटर सुदधा त्या सुरू करू शकतात.\n2. संगीत शिकविणे : अशा महिला ज्यांना संगीताची खुप आवड आहे तसेच त्यांना त्याचे पुरेपुर ज्ञान देखील आहे.अशा महिला आपल्या घरातच संगीताचे क्लासेस देखील घेऊ शकतात.आणि जसजशी आपल्या क्लासमधील संगीत शिकत असलेल्या मुला मुलींच्या संख्येमध्ये वाढ होत जाईल.आपण आपल्या त्या छोटयाशा क्लासला एक मोठे म्युझिक टिचिंग सेंटर देखील बनवु शकतो.\n3. अकाऊंटिंग : अशा गृहिणी ज्यांचे काँमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेत शिक्षण झालेले आहे आणि त्यांचे अकाऊंटचे ज्ञान खुप उत्तम आहे.अशा महिला घरबसल्या वेगवेगळया कंपन्यांसाठी त्यांचे अकाऊंट सांभाळण्याचे त्यांचे बँलन्स शीट तयार करण्याचे काम करू शकतात.यासाठी फक्त आपल्याला अशा कंपनीशी\nआँनलाईन जाँबशी संबंधित वेबसाईटशी आँनलाईन संपर्क साधुन तिथे आपला बायोडाटा पाठवायचा असतो.ज्या कंपनीला अकाऊंट किपर हवा असेल त्या आपल्याशी नक्की संपर्क साधत असतात.मग आपण आपल्याला हव्या त्या कंपनीचे अकाऊंट बघण्याचे काम करू शकतो.\n4. आँनलाईन टिकिट बुक करणे : अशा महिला ज्यांना इंटरनेटचे चांगले ज्ञान आहे आणि त्यांना आँनलाईनची सर्व कामे जमतात अशा महिला इतरांना घरबसल्या आँनलाईन टिकिट बुक करून देणे तसेच लाईट बिल भरूण देणे अशी आँनलाईन कामे करून एक चांगले साईड इन्कम प्राप्त करू शकतात.फक्त लोकांना ही सेवा देण्यासाठी आपल्याकडे आपला स्वताचा एक कंप्युटर तसेच लँपटाँप असणे गरजेचे असते आणि त्यात चांगले इंटरनेट कनेक्शन असणे देखील आवश्यक असते.सोबतच कागदपत्रांची प्रिंट काढण्यासाठी आपल्याकडे एक प्रिंटरही असावे लागते.\n5. आँनलाईन सर्वे करणे : आज मार्केटमध्ये अशा खुप कंपन्या उपलब्ध आहेत ज्यांना आपल्या कंपनीत सर्वे करण्यासाठी आँनलाईन कामे करत असलेल्या मुला मुलींची घरगृहिणींची आवश्यकता असते.अशा कंपनींसाठी आँनलाईन सर्वे करण्याचे काम देखील महिला तसेच घरगृहिणी करू शकतात.\n6. आँनलाईन कपडे विकण्याचा व्यवसाय करणे : आज पाहावयास गेले तर आपणास गेले तर आपणास दिसुन येते की बहुतेक महिला ह्या आँनलाईन कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करता आहेत.फक्त ह्यासाठी आपल्याला आपला सोशल मिडियावर भरपुर लोकांशी संपर्क निर्माण करावा लागतो.वेगवेगळे गृप तसेच पेजेस बनवुन आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करावी लागते.\nआँनलाईन आपल्या मालाचे फोटो पोस्ट करावे लागतात ज्यालाही कपडे आवडले तो आपल्याशी संपर्क साधून कपडे मागवित असतो.मग आपल्याला त्या दिलेल्या पत्यावर मालाची डिलीव्हरी करायची असते.\nअशिक्षित तसेच कमी शिक्षण घेतलेल्या महिलांसाठी व्यवसाय | Small Business Ideas In Marathi For Ladies\n1. जेवणाचा डब्बा तयार करणे, पोहचविणे : अशा स्त्रिया ज्यांना स्वयंपाक बनविण्याची खुप आवड आहे.आणि त्यांना पाककलेचे चांगले ज्ञान अवगत आहे अशा स्त्रिया आपल्या कलेचा वापर करून इतरांसाठी भोजन बनविण्याचा व्यवसाय करून अशा लोकांना तसेच मुला मुलींना ही सेवा देऊ शकतात जे पुरुष,मुले मुली नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी बाहेरगावी राहत आहेत आणि त्यांची जेवणाची गैरसाय होते आहे.\n2. लहान मुले सांभाळण्याचा व्यवसाय : बहुतेक महिला ह्या एक तर नोकरदार असतात किंवा त्यांचा स्वताचा उद्योग व्यवसाय असतो त्यामुळे अशा महिला आपल्या लहान मुला मुलींची काळजी घेण्यासाठी एखादी स्त्री शोधत असतात जी त्यांच्या अनुपस्थितीत देखील त्य��ंच्या लहान बाळाची व्यवस्थित काळजी घेईन.अशा आपल्या आजुबाजु वास्तव्यास असलेल्या नोकरदार तसेच उद्योजक महिलांसाठी आपण त्यांची मुले सांभाळण्याचे काम करू शकतात.ह्या व्यवसायासाठी आपल्याला फक्त लहान मुलांसाठी घरात खेळणी वगैरे ठेवणे गरजेचे असते.\n3. मेहंदी लावण्याचा व्यवसाय : ज्या महिलांना चांगली मेहंदी काढता येते अशा महिला आपल्या घरातच एक मेहंदी लावण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात.आपल्या आजुबाजुच्या महिलांना सण उत्सव तसेच विशेष कार्यप्रसंगी हातात मेहंदी काढुन देण्याचे काम देखील आपण करू शकतात.त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या घराबाहेर एक छोटीशी पाटी लावावी लागेल की आमच्याकडे सर्व प्रकारच्या डिझाईनच्या मेहंदी काढुन मिळतील मग आजुबाजुच्या स्त्रियांना जसजशी माहीती होईन तसतशा त्या आपल्याकडे मेहंदी काढुन घेण्यासाठी येत जातील.\n4. दागिणे बनविण्याचा व्यवसाय : दागिणे बनविणे हा एक असा व्यसाय आहे जो बहुतेक महिला आपल्या घरी बसुन देखील करू शकतात.फक्त यासाठी आपल्याला आर्टिफिशल दागिणे असणे खुप गरजेचे आहे.आणि आपल्याला जर आर्टिफिशल दागिणे कसे बनवतात हे माहीत नसेल तसेच त्याचे ज्ञान नसेल तर आपण युटयुबवर व्हिडिओ बघुन देखील काही दिवसांतच आँनलाईन ही कला शिकु शकतो.किंवा एखादी ट्रेनिंगसुदधा घेऊ शकतो.\nमहिलांसाठी विकेंड व्यवसाय :\n1. कुकिंकचे क्लासेस घेणे : बहुतेक महिला अशा असतात ज्यांना कुकिंगची फार आवड असते.आणि त्यांना नवनवीन स्वादिष्ट पदार्थ बनवायला आणि इतरांना खाऊ घालायला खुप आवडत असते.अशा महिला आपल्या अंगी असलेल्या ह्या कौशल्याचा वापर इतरांना कुकिंग शिकविण्यासाठी करू शकतात.ज्यात ते नवनवीन पदार्थ बनवायला इतरांना देखील शिकवू शकतात.आणि हे कुकिंगचे क्लास आपण हप्त्यातुन एकदा तसेच दोनदा घेऊ शकतो.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे फक्त स्वयंपाकघर आणि काही भांडयांची आवश्यकता असते.\n2. कंप्युटर दुरुस्त करणे : अशा महिला ज्यांना कंप्युटरचे उत्तम ज्ञान प्राप्त आहे.त्यांना साँपटवेअर तसेच हार्डवेअरचे चांगले उत्तम ज्ञान आहे.अशा महिला घरातुनच आपला कंप्युटर दुरुस्त करण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.\n3. युटयुब चँनल सुरू करणे : बहुतेक महिला आपले ज्ञान आपला,अनुभव आपल्या अंगी असलेले एखादे कौशल्य इतरांसोबत आपले स्वताचे एक युटयुब चँनल सुरू क���ून शेअर करू शकतात.त्यांना ती कला शिकवू शकतात.आपले प्राप्त केलेले ज्ञान इतरांसोबत वाटुन घेऊ शकता.आपले अनुभव इतरांसोबत शेअर करू शकता.अशा पदधतीने आपण आपले स्वताचे चँनल सुरू करून आपल्याला जे उत्तम येते ते आपण इतरांसोबत शेअर करून युटयुबद्वारे\nपैसे कमवू शकतो.फक्त यासाठी आपल्याला आपले चँनल आधी माँनीटाईज करावे लागते.मग त्यावर ज्या अँड येतात त्याचे पैसे आपल्याला मिळत असतात.\n4. ट्रान्सलेटींग : अशा महिला ज्यांना चांगले भाषांतर येत असते ज्या एका भाषेतील मजकुर दुसरी भाषेत भाषांतरीत तसेच अनुवादीत करू शकतात.अशा महिला ट्रान्सलेटर म्हणुन देखील काम करु शकतात.आणि हा व्यवसाय महिला घरबसल्या आँनलाईन देखील करू शकतात.अशा खुप वेबसाईट तसेच लेखक असतात ज्यांना आपले आर्टिकल एका भाषेतुन दुसरी भाषेत ट्रान्सलेट करायचे असते ज्यासाठी त्यांना ट्रान्सलेटरची आवश्यकता असते.\n5. फ्रिलान्स रायटिंग करणे : आज असे खुप ब्लाँग आहेत ज्यात ब्लाँगर्सला स्वता आपल्या ब्लाँगसाठी आर्टिकल लिहायला वेळ भेटत नसतो.त्यामुळे त्यांना आपल्या ब्लाँग वेबसाईटसाठी आर्टिकल लिहायला एक कंटेट रायटर हवा असतो जो त्यांना हव्या त्या विषयावर रोज आर्टिकल लिहुन देण्याचे काम करत असतो.शा ब्लाँगरसाठी रिकाम्या वेळात आर्टिकल लिहुन आपण चांगले इन्कम प्राप्त करु शकतात.\nग्रामीण भागातील महिला तसेच गृहिणींसाठी व्यवसाय :\n1. घरगुणी लोणचे बनवण्याचा व्यवसाय : आज खूप महिला तसेच पुरूष जण आहेत जे नेहमी जेवणात भाजी पोळी सोबत तोंडी लावण्याकरता लोणचे देखील घेत असतात.पण त्यांच्या घरात दोघे नवरा बायको कामाला जात असल्याकारणाने नेहमी लोणचे तयार केले जात नसते त्यामुळे ते बाहेरून बाजारातुन लोणचे आणत असतात.अशा लोकांसाठी घरगुती लोणचे तयार करून ते घरपोच दिले जाण्याची सेवा देऊन आपण आपला स्वताचा घरगुती लोणचे आणि पापड सेवा वगैरेचा चांगला व्यवसाय सुरू करू शकतो.\n2. मिठाई विकण्याचा व्यवसाय करणे : आज वेगवेगळया कार्यक्रमांसाठी प्रत्येक ठिकाणी मग ते लग्न समारंभ असो किंवा इतर कोणताही समारंभ असो मिठाई ही लागतच असते.कारण मिठाई ही आपल्याला प्रत्येकाला स्वीट मध्ये आवडत असते.म्हणुन नेहमी कोणताही कार्य प्रसंग असल्यावर आपण जेवणाच्या ताटात मिठाईचा समावेश पहिले करत असतो.अशा वेगवेगळया कार्य प्रसंगी स्वादिष्ट मिठाई ���नवुन देण्याचे काम देखील महिला करू शकतात.\n3. स्वताचे एखादे छोटेसे दुकान सुरू करणे : घरगृहिणी तसेच महिला आपल्या घरातच स्वताचे एखादे छोटेसे दुकान सुरू करू शकतात.ज्यात त्या आपल्याला दैनंदिन जीवणात लागत असलेल्या वस्तु,किराणा,भाजीपाला आपल्या घरात ठेवू शकतात आणि तोच आजुबाजुच्या लोकांना विकु शकतात.याच्याने इतर लोकांचा बाजारात वस्तु विकत घेण्यासाठी जाण्याचा त्रासही कमी होईल आणि आपलाही एक साईड इन्कम बिझनेस चालु होऊन जाईल.\n4. मेणबत्ती बनवण्याचा तसेच विकण्याचा व्यवसाय : मेणबत्ती ही एक अशी वस्तु आहे जीची गरज आपल्याला आपल्या दैनंदिन जीवणात नेहमी पडत असते.घरात लाईट गेल्यावर घरात जेव्हा सर्वत्र अंधार झालेला असतो तेव्हा प्रकाशासाठी आपण घरात मेणबत्ती लावत असतो.तसेच वेगवेगळया साज सजावटीच्या कामासाठी तसेच धार्मिक ठिकाणी देखील मेणबत्तीची आवश्यकता भासत असते.म्हणून हा सुदधा एक चांगला उत्तम व्यवसाय आहे जो महिला तसेच गृहिणी करू शकतात.फक्त यासाठी आपल्याला मेणबत्ती कशी तयार केली जाते हे शिकावे लागेल.\nस्त्रियांसाठी किंवा गृहिणींसाठी कमी खर्चात घरी करता येणारे व्यवसाय \n1. केक बनविणे : आज कुठेही मोठया कार्यक्रमात मग तो कोणाचा वाढदिवस असो किंवा इतर कोणताही आनंदाचा कार्यक्रम असो तिथे केक आपल्याला आवर्जुन पाहायला मिळत असतो.अशा मोठमोठया वाढदिवसाच्या कार्यक्रमांसाठी घरगुती केक बनवुन देण्याचे काम देखील महिला करू शकतात.ह्यात आपण सुरूवातीला आपल्या घराच्या आजुबाजुच्या लोकांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम असला तर त्यासाठी केक बनवुन देण्याचे काम करू शकतो.मग जसजशी व्यवसायात वृदधी होईल तसतसे आपण मोठमोठया दुकानांसाठी केक बनवुन देण्याचे काम करु शकतो.\n2. वधुवरसुचक मंडळ : वधुवर सुचक मंडळ हा सुदधा महिलांसाठी एक चांगला व्यवसाय आहे जो महिला घरबसल्या देखील करू शकतात.फक्त यासाठी आपल्याकडे अशा काही लग्न इच्छुक वर आणि वधु यांची यादी असणे गरजेचे असते जे आपल्यासाठी एक जीवनसाथी शोधत असतात.मग आपण त्या दोघांची भेट घडवून देऊन त्यांचे लग्न जुळवुन देऊन चांगले कमिशन प्राप्त करू शकता.\n3. कार्यक्रमाचे नियोजन करणे : आज बहतेक महिला तसेच मुली ह्यांना वेगवेगळया कार्यक्रमाचे नियोजन करायला खुप आवडत असते.आणि अशी आवड असलेल्या महिला इतरांच्या घरी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचे जसे की लग्न,नव वर्षाचा कार्यक्रम यांचे नियोजन करून एक चांगली कमाई करु शकतात.\n4. ब्युटी पार्लर : ब्युटी पार्लर हा एक असा व्यवसाय आहे जो महिला तसेच गृहिणी आपल्या घरातच सुरू करू शकतात.फक्त हा व्यवसाय करण्यासाठी आपणास ब्युटी पार्लर मध्ये जी कार्ये केली जातात जसे की चेहरा साफ करणे,केस कापणे,फेशल करणे इत्यादी कामांचे आपल्याला आधी प्रक्षिक्षण घ्यावे लागेल मग आपण आपले स्वताचे एक ब्युटी पार्लर सुरू करू शकतात.\n5. शिवणकाम करणे : जर आपणास शिवणकाम येत असेल तर आपण आपल्या घरातच शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकतात.ज्यात आपण आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील पुरूष,महिला लहान मुले मुली यांचे फाटलेले कपडे शिवण्याचे काम करू शकतात.यासाठी आपल्याला एक शिवणयंत्र लागत असते त्याचा खर्च आपल्याला करावा लागत असतो.\nनोकरदार तसेच व्यवसायिक महिलांसाठी व्यवसाय\n1. ब्लाँगिंग : आजच्या ह्या डिजीटल युगात ब्लाँगिंग सुदधा एक चांगला आँनलाईन करता येणारा व्यवसाय आहे.ज्यात महिला आपल्याला मिळेल त्या वेळेत कंटेट लिहुन पब्लिश करू शकत असतात.किंवा कंटेट लिहिण्यासाठी अजिबातच वेळ मिळत नसेल तर एखादा कंटेट रायटर देखील ब्लाँगवर रोज कंटेट लिहिण्यासाठी लावू शकतात.आणि ह्यात आपल्याला फक्त आर्टिकल लिहुन त्याचा एसीओ करून पब्लिश करायचे असते ज्यासाठी दिवसातुन कधीही रोज एक दोन तास दिले तरी पुरेसे आहे.फक्त ह्यात आपल्याला वाचकांची आवड बघुन कंटेट लिहावे लागतात.ह्यात गुंतवणुक फक्त डोमेन होस्टिंग खरेदी करण्याची असते जो खर्च आपल्याला दर वर्षी साधारणत तीन ते पाच हजार इतका करावा लागत असतो.\n2. इंटेरिअर डिझाइनिंगचे काम करणे : अशा महिला ज्यांना इंटेरिअर डिझाइनिंगची आवड आहे.ज्यांनी इंटेरिअर डिझाइनिंगचा एखादा कोर्स देखील केला आहे त्या आपला स्वताचा इंटेरिअर डिझाइनिंगचा व्यवसाय सुरू करू शकतात.ज्यात आपल्याला लोकांच्या घरातील आतील साज सजावट तसेच डेकोरेशनचे काम बघायचे असते.\n3. एससीओ कंसल्टन्सी सुरू करणे : आपल्या वेबसाईटवर ट्रँफिक आणण्यासाठी आणि आपली अरनिंग वाढवण्यासाठी तिचा एससीओ करणे हा एक खुप महत्वाचा भाग असतो.आणि भरपुर ब्लाँग तसेच वेबसाईट अशा असतात ज्यांना आपली वेबसाईट गुगलच्या सर्च इंजिनमध्ये फस्ट रँकला आणायची असते.पण एसीओचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्या���ना आपली वेबसाईट फस्ट रँकला आणता येत नसते.मग अशा वेळेला काही कंपन्या तसेच ब्लाँगर आपली वेबसाईट फस्टला रँक करण्यासाठी एससीओ स्पेशलिस्टला हायर करत असतात.ज्यात तो स्पेशालिस्ट त्यांच्या वेबसाईटचा अशा पदधतीने एससीओ करतो की ती गुगलवर सर्च करताच पहिल्या क्रमांकाला तसेच टाँप पाच मध्ये तरी दिसत असते.आणि ही सेवा इतरांना देण्यासाठी आपल्याला सोशल मिडियावर अकाऊंट तसेच एक पेज तयार करावे लागत असते जिथे आपण देत असलेल्या सेवेविषयी लोकांना सांगु शकतो आणि त्या पेज मधुन आपला नंबर प्राप्त करून लोक आपल्यापर्यत पोहोचु शकतील.आणि आपण देत असलेल्या सेवेचा लाभ घेऊ शकतील.\n4. वेब डिझाइनिंग करणे : ज्या महिलांना वेबसाईट डिझाईन करता येते तसेच त्यांनी ह्या कामाचा एखादा डिप्लोमा तसेच कोर्स केलेला असेल त्या महिला वेबसाईट डिझाइनिंगचा व्यवसाय करू शकतात.ह्यासाठी त्यांना अशा काही कंपनी तसेच एजन्सी सोबत संपर्क साधावा लागेल ज्या वेबसाईट बनवायचे आणि तिचे डिझाइन करण्याचे काम करते.\nत्यांच्याशी संपर्क साधुन आपण त्यांच्यासाठी वेब डिझाइनिंगचे काम करू शकतो.\n5. रिझ्युम तयार करणे : अशा महिला ज्यांना चांगला रिझ्युम तयार करता येतो त्या महिला आपला स्वताचा रिझ्युम रायटिंगचा व्यवसाय देखील करू शकतात.आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे आपला लँपटाँप,कँप्युटर तसेच प्रिंटर असणे गरजेचे असते.\nआशा आहे की आम्ही दिलेल्या 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या Home Business Ideas For Ladies In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\nशेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय ची यादी व माहीती\nकमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही Business Ideas\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर सं���्रांती) 2023 In Marathi\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00825.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/45189/", "date_download": "2023-02-04T03:19:29Z", "digest": "sha1:P3BBU4YCH52OBEJM5WEXQU5A6A3CSXKL", "length": 9924, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत जयंत पाटील यांची मोठी घोषणा | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत जयंत पाटील यांची मोठी घोषणा\nजिल्हा परिषदेच्या शाळांबाबत जयंत पाटील यांची मोठी घोषणा\nसांगली : जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सांगली जिल्ह्यात ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालकमंत्री () यांनी स्वातंत्र्यदिनी या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमातून शाळांचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.\nयावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या १४१ शाळांमधून ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या १४१ शाळांसाठी १६६ नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत. तर १३० शाळांमध्ये ९१७ वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. १४१ मॉडेल स्कूलमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्ता विकास सुरू आहे. जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे शिक्षण प्रवाहात ठेवण्यात येत आहे. शासन आणि प्रशासन यांची मोट व्यवस्थित बांधली जाऊन विकासाची फळे शेवटच्या घटकांपर्यत पोहोचतील अशी व्यवस्था केली जात आहे.\nध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणलेल्या उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलेले सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष सेवा पदक जाहीर झालेले पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे, किरण मगदूम, युवराज घोडके व पोलीस महासंचालक यांचा आणि सन्मा���चिन्ह जाहीर झालेले पोलीस हवालदार मनोज नीळकंठ, पोलीस नाईक अविनाश लाड, महिला पोलीस नाईक तेजस्विनी पाटील, महिला पोलीस शिपाई सुधा बाबुराव मोरे यांचा सत्कार करण्यात आला.\nमहाआवास अभियान ग्रामीणमधील उत्कृष्ट काम करणाऱ्यांमध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या ग्रामपंचायत भूड, ता. खानापूर, राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम आलेल्या ग्रामपंचायत जाखापूर ता-कवठेमहांकाळ आणि प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्यपुरस्कृत आवास योजनेत प्रथम तालुका म्हणून कवठेमहांकाळ तालुक्याचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विवेकानंद हॉस्पिटल, बामनोली या रुग्णालयाला पुरस्कार देण्यात आला.\nPrevious articlesubhash desai: औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत सुभाष देसाईंचे मोठे विधान, म्हणाले…\nNext article'शेतकऱ्याच्या कष्टाचे सोने होण्यासाठी सरकार एक-एक पाऊल टाकत आहे'\ncrime news today karad maharashtra, जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा – new threads in the crime...\n दुचाकी आणि बोलेरोची धडक: तरुणाचा जागीच मृत्यू; ६ जखमी – bolero and bike...\npune msedcl: पुणेकरांनो लक्ष द्या, आता ‘या’ भागात तात्पुरतं भारनियमन होणार – in which part...\nwhale vomit perfume, कोल्हापुरात चाललंय काय तब्बल २ कोटींचं प्लॅनिंग फसलं… – three people were...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/mm-43/", "date_download": "2023-02-04T02:13:24Z", "digest": "sha1:QOGDP22JAJ3FXJTXLHE4Z4S5BLATXSNO", "length": 14828, "nlines": 69, "source_domain": "mymarathi.net", "title": "सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट आणि अजितदादांची लिफ्ट धाडकन आली खाली :संक्रातीच्या दिवशी २ गंभीर बातम्यांची चर्चा.. | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदका��चा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट आणि अजितदादांची लिफ्ट धाडकन आली खाली :संक्रातीच्या दिवशी २ गंभीर बातम्यांची चर्चा..\nसुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट आणि अजितदादांची लिफ्ट धाडकन आली खाली :संक्रातीच्या दिवशी २ गंभीर बातम्यांची चर्चा..\nपुणे- हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला, आणि बारामती येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली येतानाअजितदादा पवार येत असलेली लिफ्ट ने वेगाने धाडकन खाली आली\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट धाडकन खाली आली होती. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, अशी मिश्कील टिप्पणी करत अजित पवार यांनी आपल्या अपघाताची माहिती दिली\nपरमेश्वराच्या कृपेने मी वाचलो\nपुढे अजित पवार म्हणाले, काल दिवसभरात मी दोन रूग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रूग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. परंतु, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तिथेच बंद झाली. अंधार गुडूप. चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट धाडकन खाली आली. थोडक्यात वाचलो. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. असे अजित पवार म्हणाले.\nपुढे अजित पवार म्हणाले, बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितले नाही. मी घरी पत्नीलापण बोललो नाही. काल माझ्या वडिलांची ���ुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालच याची ब्रेकिंग न्यूज झाली असती. हार्डीकर डॉक्टर यांना थोडे लागले. मात्र, सर्व सुखरूप आहोत. असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.\nसुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट–नेमके झाले काय\nपुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना सुप्रिया सुळे यांच्या पुतळ्याजवळील दिव्याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे हार घालत असताना या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला.\nदैव बलवत्तर म्हणून…मी सुरक्षित – सुप्रिया सुळे\nसुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याचे समोर असलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सुप्रिया सुळे यांनी तातडीने हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे यांनी आग विझवली. सुप्रिया सुळे यांना कोणतीही हानी झाली नाही.घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करीत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे, की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार.\nजर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक\nकाठमांडू विमान अपघातात 68 प्रवाशांचा मृत्यू-संक्रांतीच्या दिवशी धडकी भरविणारी बातमी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a27037-txt-sindhudurg1-20221226034105", "date_download": "2023-02-04T03:21:16Z", "digest": "sha1:RP4TAV62P6X346YVJBSJVYYZ2YRM276H", "length": 7732, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "पान एक-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज | Sakal", "raw_content": "\nपान एक-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज\nपान एक-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज\nटीपः swt2620.jpg मध्ये फोटो आहे.\nसिंधुदुर्गनगरी : कोविड आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व अन्य.\nपूर्वतयारी सुरू; तूर्त प्रादुर्भाव नाही\nओरोस, ता. २६ ः कोरोनाची चाहूल लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याचा प्रादुर्भाव जिल्ह्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी सतर्कतेचे आवाहन आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.\nकोविडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘एकही रुग्ण नसल्याने सध्या जिल्ह्यात कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही; परंतु सतर्कता आणि पूर्वतयारी असावी म्हणून सर्व यंत्रणांनी विशेषत: आरोग्य यंत्रणेने का��जी घ्यावी. यंत्रसामग्री, साधनसामग्री, ऑक्सिजन प्लांट, औषधे, सीसीसी, डीसीएच, डीसीएचसी, बेड याबाबत सतर्क राहावे. तालुकास्तरावरील यंत्रणांनीही सतर्कता म्हणून सर्व विभागांची बैठक घेऊन सावधानता बाळगावी. आवश्यक सुविधा तयार ठेवाव्यात.’\nपोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनीही मास्क आणि सॅनिटायझर वापराबाबत आवाहन केले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे आदी उपस्थित होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/marathi-drama-competetion-play-muskya-ppj97", "date_download": "2023-02-04T03:17:21Z", "digest": "sha1:3J5XU3S2O766OWGL5ZPRVFOIB4VU25YV", "length": 8637, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi Drama : परिस्थितीशी झटणाऱ्यांची कहाणी ‘मुसक्या’ | Sakal", "raw_content": "\nMarathi Drama : परिस्थितीशी झटणाऱ्यांची कहाणी ‘मुसक्या’\nनाशिक : गिरणी कामगाराची कुतरओढ मांडणारी नाट्यकृती ‘मुसक्या’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, जोशी कॉलनी जळगावतर्फे हे नाटक सादर झाले. हेमंत कुलकर्णी यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.\nहेही वाचा: Korean Drama : जगभर प्रसिद्ध असलेले कोरियन ड्रामा हिंदीमध्येही; हे आहेत टॉप १० ड्रामा\nपरिस्थिती माणसाला वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने हतबल करत असते. त्याच्यावर येणारी संकटांची मालिका काही संपत नाही आणि एकवेळ अशी येते, की तो या परिस्थितीपुढे खचून आयुष्य संपविण्याचा विचार करतो. मात्र, परिस्थितीने बांधलेल्या त्याच्या मुसक्या इतक्या घट्ट असतात की विचार करूनही तो असे काही करू शकत नाही. त्यामुळे परिस्थिती नेईल तसे त्याला मार्गक्रमण करावे लागते. संकटांवर चालण्याचे भावविश्व दाखविणारी या तिघांची रात्रीची भेट या नाटकातून अनुभवण्यास मिळते.\nया नाटकातील पात्र तात्या, रंगराव, नामदेव यांचीही कहाणी अशीच. तिघेही त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीतून आयुष्याची गाडी पुढे रेटत असतात. परिस्थितीने नाडलेले, पिचलेले हे मित्र जिन्याखाली असलेल्या एका घरात भेटतात. गप्पा मारणे, रात्री उशिरा मिळेल ते खाणे हाच त्यांचा उद्योग.\nहेही वाचा: State Drama Competition : पती-पत्नीचे नाते उलगडणारे ‘खुराडं’\nयोगेश शुक्ल, अमोल ठाकूर, अम्मार मोकाशी, मंजूषा भिडे या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. नाटकाचे नेपथ्य सचिन आढारे तर प्रकाशयोजना जयेश कुलकर्णी यांनी साकारली. धनंजय धनगर यांनी ध्वनीसंकलन केले तर उदय पाठक यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले. श्रेयस शुक्ल यांनी रंगभूषा तर श्रद्धा शुक्ल यांनी पात्रांच्या वेशभूषा साकारल्या.\nअपूर्वा कुलकर्णी, नीलेश जगताप, आशिष राजपूत, लेखराज जोशी यांनी रंगमंच साहाय्य केले. यासाठी जयश्री जोशी, गणेश बारी, पद्मनाभ देशपांडे आणि सचिन चौघुले यांचे सहकार्य लाभले. कलादर्श स्मृतीचिन्ह, जळगाव यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले.\nहेही वाचा: Theatre Drama:...इथला हर्ष नि शोक हवा\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/meeting-regarding-nashik-issue-on-11th-january-in-presence-of-chief-minister-eknath-shinde-nashik-nmc-news-psl98", "date_download": "2023-02-04T02:10:31Z", "digest": "sha1:3KULRKS6DEZ2W45PM5NEZ5NFNW27WK3G", "length": 7832, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Meeting with CM : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11ला नाशिकच्या प्रश्नासंदर्भात बैठक! | Sakal", "raw_content": "\nMeeting with CM : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11ला नाशिकच्या प्रश्नासंदर्भात बैठक\nनाशिक : नोकर भरतीसह नाशिक महापालिका संदर्भातील प्रश्नांसंदर्भात येत्या बुधवारी (ता. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. (Meeting regarding Nashik issue on 11th january in presence of Chief Minister eknath shinde nashik nmc news)\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच महापालिकांचे आयुक्त व अ वर्ग नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद बोलावली आहे. शहरांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्याबरोबरच शहरात संदर्भात शासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.\nनाशिक महापा��िकेकडून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नाशिक संदर्भातील प्रश्न मांडणार आहे. राज्याच्या नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत लांडगे यांनी महापालिकेला तसे पत्र सादर केले आहे.\nहेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर\nहेही वाचा: Nashik News : अपुऱ्या व्यवस्था अभावी महिला वर्गाची कुंचबणा; देवळ्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव\nबैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना प्रश्नांचा अभ्यास होण्यासाठी नोकर भरती प्रक्रिया संदर्भात केलेली कारवाई, शहर सौंदर्य करण्यासाठी उचललेली पावले, रुग्णालय व शाळांच्या अद्ययावत करण्यासाठी केलेले प्रयत्न,\nमहापालिकांच्या उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न, तसेच केंद्रशासन पुरस्कृत आवास योजना व निधी अमृत दोन व स्वच्छ महाराष्ट्र अभियान संदर्भात केलेली कारवाई यासंदर्भात आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांच्या परिषदेत चर्चा होणार आहे.\nहेही वाचा: CM Eknath Shinde Group : ठाकरे गटाला शिंदे गटाकडून सलग दुसरा धक्का\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00826.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ebharti.in/iim-nagpur-recruitment-2020/", "date_download": "2023-02-04T02:20:49Z", "digest": "sha1:64ZTY77NE3ARMUAG52EDZSEX6PLSIA3Q", "length": 3997, "nlines": 61, "source_domain": "ebharti.in", "title": "EBharti | Recruitment 2022| Bharti 2022| Nokari Jahirati", "raw_content": "\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती २०२० IIM Nagpur Recruitment 2020\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर येथे संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nअर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख १ मे २०२० आहे.\nपदाचे नाव – संचालक\nनोकरी ठिकाण – नागपूर\nशैक्षणिक पात्रता – बॅचलर आणि मास्टर पदवीच्या प्रथम श्रेणी\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nनोकरी ठिकाण – नागपूर\nअर्ज सुरु होण्याची तारीख – १० एप्रिल २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १ मे २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nNHM बुलढाणा मध्ये ११० पदांची भरती NHM Buldhana Bharti 2020\nPost Bank Bharti 2022 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 650 जागांसाठी भरती\nIARI Recruitment 2022 | भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागांसाठी भरती\nMaharashtra Post Office Bharti 2022 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026…\nSSC MTS 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती\nMHT CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/aamhi-jar-uthav-kela-nasata-tar/", "date_download": "2023-02-04T03:46:21Z", "digest": "sha1:ZSZY6VWYXG7PGFM5E44KNDN2UUBAKXMW", "length": 5708, "nlines": 70, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती - गुलाबराव पाटील -", "raw_content": "\nआम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती – गुलाबराव पाटील\nआम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही गुलबाराव पाटील यांनी व्यक्त केला.\nसांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच हा प्रयोग झाला असल्याचे पाटील म्हणाले. शिंदे सरकारनं जर हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती, असेही गुलबाराव पाटील म्हणाले.\nराज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, पक्ष सोडणे गैर नाही. परंतू, ज्या घरात वाढले ज्या घराने ओळख दिली त्यांच्यासोबत गद्दारी करणं चुकीचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे. आम्ही मूळ शिवसेनेत आहोत.\n\"मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न, पण महाप्रबोधन यात्रा पूर्ण करुन दाखवणारच\"\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live24x7media.com/2021/08/05/mother-in-law-speaks-to-the-brides/", "date_download": "2023-02-04T02:21:21Z", "digest": "sha1:RCRR6DTTMEL5YZEJT4GE2G5SNGQX63L5", "length": 13072, "nlines": 93, "source_domain": "live24x7media.com", "title": "ल ग्नाच्या दुसऱ्या रात्री सा सू सुनेला बोलते - Live 24x7 Media", "raw_content": "\nल ग्नाच्या दुसऱ्या रात्री सा सू सुनेला बोलते\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…\nविनोद १: एकदा नवरा बा यको हॉटेलच्या रूममध्ये राहत असतात, अचानक त्यांच्या काही कारणामुळे जोराची भां;डण होते\nनवरा हॉटेल रूममधून हॉटेल मॅने;जरला फोन करतो आणि सांगतो, ” मॅनेजर साहेब लवकर रूम मध्ये या ”\nमॅनेजर: का काय झालं काही प्रॉ’ब्लेम आहे का काही प्रॉ’ब्लेम आहे का नवरा: अहो माझे आणि बायकोचे जोराचे भांडण झाले आणि आता ती बोलते आहे कि,\n” मी हॉटेलच्या खिडकी मधून खाली उडी मा’रते आणि माझा जी’व देते” मॅनेजर: साहेब हा तुमचा पर्सनल प्रॉ’ब्लेम आहे.. मला मा’फ करा…\nनवरा: अबे सा’ल्या हॉटेलची खिडकी उघडत नाही आहे.. हा तर तुझ्या हॉटेलचा मेंटि’नेसं प्रॉ’ब्लेम आहे ना……👌😀👌😀\nविनोद २: नवरा बायको एकदा आगा’रा फिरायला जातात रस्त्यात त्यांना एक विहीर भेटते\nविहिरीचा चम’त्कार असा असतो कि त्यात १ रुपयाचा कॉइन टाकला आणि आपली इच्छा मागितली कि ती लगेच पूर्ण होते…\nसर्व प्रथम नवरा १ रुपया विहिरीत टाकतो आणि आपली इच्छा मागतो….\nत्यानंतर बायको १ रुपया घेऊन येते आणि ती विहिरीत टाकते.. पण अचानक बायकोचा बॅ’लन्स बिघडतो आणि ती विहिरीत पडते\nनवराच्या डोळ्यात पाणी येते तो र’डू लागतो.. वर आभाळाकडे बघून बोलतो ,” अरे दे’वा इतक्या लवकर माझी इच्छा पूर्ण केली…. “👌😀👌😀\nविनोद ३: श्याम्याची बायको अर्ध्या तासापासून आपल्या मोबाईलचा कॅ’मेरा कपड्याने पुसत होती\nनंतर स्वतःची से’ल्फी घ्यायची आणि फोटो डि’लिट करून पुन्हा कॅमेरा पुसायची\nश्याम्या जवळच बसला होता तो बायकोचा वेडे’पणा बघत होता खूप वेळ वाट बघितल्यावर श्याम्या कडून राहवलं नाही गेले तो लगेच बोलला\nश्याम्या: अगं ये बाई… जरा एकदा स्वतःच्या तोंडावर कपडा मा’रून प्रयत्न कर फोटो चांगला येईल…\nश्याम्या ५ दिवसापासून हाथ गाडीवर समोसे खातो आहे👌😀👌😀\nविनोद ४: एकदा ८० व र्षाच्या म्हा ता’ऱ्या’ला को’र्टात ज’ज साहेब जोरात रागात ओरडतात\nज’ज: लाज नाही वाटत का म्हा’ताऱ्या ह्या वयात मुलींची छे’ड काढतो… तू काही २० वर्षाचा नाही कि तुला मा’फ करून देऊ…\nम्हा’ताऱ्याने लगेच डोळे मोठे करून ज’ज साहेबाला बघतील आणि बोलला\nज’ज साहेब जेव्हा मुलीची छे’ड काढली तेव्हा मी २२ वर्षाचा होतो, ते तर तारीख वर तारीख लागून-लागून माझे वय ८० झाले….\nज’ज बिचारा डोक्याला हाथ मा’रून बसला👌😀👌😀\nविनोद ५: “2 महिलाएं 1 पेड़ के नीचे खड़े होकर काफी देर से बातें कर रहीं थीं\nअचानक पेड़ से एक आम गिरा पहली औरत बोली – अरे ये आम कैसे गिरा\nदूसरी औरत कुछ बोलने ही वाली थी कि, आम बोला –\nभग’वान के लिए अब चुप भी हो जाओ, मैं पक गया हूं तुम्हारी बातें सुनसुनकर\nविनोद ६: पप्पूच्या घरात खूप कॉकरोच होतात एक दिवस तो ठरवतो जिथे कॉकरोच दिसला तिथे त्याला मा’रायचे…\nत्यासाठी तो ऑफिस मधून एक दिवस सुट्टी घेतो\nपप्पू घरात कॉकरोच मा’रत असतो.. तेव्हा अचानक एक कॉकरोच पप्पूला बोलला\nकॉकरोच: अरे डरपोक कुठला मा’रून टाक मला.. तू मला का मा’रतो आहे मला माहित आहे पप्पू: का सांग बरं\nकॉकरोच: कारण तुझी बायको मला घाबरते.. आणि तुला नाही…👌😀👌😀\nविनोद ७: एकदा मुलगी आणि आई सु’ सु’ करत असतात….\nमुलगी: आई मी सु-सु करते तेव्हा शि’ट्टीचा आवाज येतो\nपण तू करते तेव्हा आवाज नाही येत….\nआई: बेटा आधी… माझा पण शि’ट्टीचा आवाज यायचा पण\nपप्पांनी शिट्टी खेळून खेळून खराब करून टाकली… 👌😀👌😀\nविनोद ८: पिं कीची आई तिच्या सासूला सांगते, “पिंकीचे लग्न करायला पाहिजे”\nसासू: काय झालं सुनबाई पिंकीची आई: रोज किचन मधून\nगाजर मुळा गायब होतेय…. सासरा मध्येच बोलतो\nमाझी काठी पण गायब आहे…\nसासूबाई: अहो ती… काठी माझ्याकडे आहे… 👌😀👌😀\nविनोद ९: ल ग्नाच्या दुसऱ्या रात्री सा सू सु नेला बोलते\nसासूबाई: ये सुनबाई अं घो ळ कर\nसुन बाई रागाने सासूला बोलते\nसुनबाई: ये बाई तुझ्या मुलाने रात्री सर्व अंग चा टले आहे\nढुं ग ण तेवढं बाकीये ती ते जाऊन धुते 😀👌😀\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…\nसुनबाई लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासूबाईला सांगते\nपिंकी: डॉक्टर, बाळ २ दिवसापासून दूध पित नाही\nराणीचं लग्न एका मुलाशी जमत…\nवहिनी ने केला नादखुळा डान्स…\nलग्नात २ ताईनीं केला कडक डान्स…\nनवरीला बघून लग्नातील सर्व लोक रडली….\n2 कॉ’ल गर्ल चा-वट गप्पा मारत होत्या…\nहळदीत नवरदेव नवरी खूप नाचले…\n“कानबाई माता उत्सवात” वहिनी ताईनीं केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nनवरी ताईला बघून रडू आले…\nबंड्या मेडिकलवर कं’डम घ्यायला गेला…\nनवरी सासरी जाताना खूप रडली…\nसुहा’गरात्रीच्या दिवशी नवरा येतो…\nसासरी जाताना नवरी ताई खूप रडली…\nपप्पू चा’वट बा’ई कडे गेला…\nगोपाळराव लग्नाच्या पहिल्या रात्री…\nवहिनी ताईचां खूपच सुंदर डान्स…\nशाळेतील पोरींना केला सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2023-02-04T03:31:23Z", "digest": "sha1:LDDHZDRROF3AI6SXHHBD6XGZOHZUY3NL", "length": 2221, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्कायफॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्कायफॉल हा इ.स. २०१२मध्ये प्रदर्शित झालेला जेम्स बाँडपट आहे.\nडॅनियेल क्रेग, ज्युडी डेंच\n२३ ऑक्टोबर, इ.स. २०१२\nशेवटचा बदल ३ एप्रिल २०२० तारखेला १२:०२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/08/27/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B9/", "date_download": "2023-02-04T03:27:07Z", "digest": "sha1:7KY6M7IGW4MM33KKUVCMNLNQMTMDHNTQ", "length": 10875, "nlines": 87, "source_domain": "onlinenews15.com", "title": "‘अब्बा प्लीज असं करू नका’, लहानपणी सैफ अली खान च्या या घाणेरड्या सवयींना वैतागली होती सारा आली खान…. – Epic Marathi News", "raw_content": "\n‘अब्��ा प्लीज असं करू नका’, लहानपणी सैफ अली खान च्या या घाणेरड्या सवयींना वैतागली होती सारा आली खान….\n‘अब्बा प्लीज असं करू नका’, लहानपणी सैफ अली खान च्या या घाणेरड्या सवयींना वैतागली होती सारा आली खान….\nAugust 27, 2022 RaniLeave a Comment on ‘अब्बा प्लीज असं करू नका’, लहानपणी सैफ अली खान च्या या घाणेरड्या सवयींना वैतागली होती सारा आली खान….\nबॉलिवूडचा मोठा अभिनेता सैफ अली खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भूत पोलिस’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 10 सप्टेंबर 2021 रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित झाला आहे.\nआता चित्रपटाची संपूर्ण कास्ट त्याच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. या एपिसोडमध्ये, शोचे कलाकार कॉमेडी नाईट विथ कपिलच्या सेटवरही पोहोचले, ज्याचा एपिसोड या वीकेंडला प्रसारित होणार आहे. या शोमध्ये सैफ अली खानने त्याच्या वैयक्तिक ते व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.\nशोमध्ये अर्चना पूरण सिंग सैफ अली खानला विचारते की आपल्या मुलांना कोणती लोरी सर्वात जास्त आवडते. या प्रश्नावर अर्चनाला उत्तर देताना सैफ म्हणतो की, आता अलेक्सा सर्व गाणी गाते. यासोबतच सैफ अली खानने एक मजेदार किस्साही सांगितला आहे. मी ग्रीष्मकालीन बोल के इंग्लिश लोरी गात असे.\nसारा तेव्हा खूपच लहान होती. तिने डोळे उघडले आणि म्हणाला, ‘अब्बा प्लीज गाऊ नका’ त्या दिवसापासून मी गात नाही. मुल सुद्धा म्हणतात अब्बा तुम्ही गाऊ नका. विशेष म्हणजे, कपिल शर्मा शोचा नुकताच रिलीज झालेला प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nया प्रोमो व्हिडिओमध्ये, होस्ट कपिल शर्मा सैफ अली खानला विचारतो, लॉकडाऊनमध्ये सर्व काही कसे होते, तू काय केले यावर सैफ अली खान उत्तर देतो की, पहिल्या लॉकडाऊनमध्ये फ्रेंच आणि स्वयंपाक शिकला आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये एका मुलाला जन्माला घातले. हे ऐकून कपिल शर्मा आणि इतर सर्वजण जोरजोरात हसायला लागले.\nसैफ अली खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याचा भूत पोलिस हा चित्रपट ऑटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आणि त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्याचवेळी, या वर्षी फेब्रुवारीमध्ये सैफ अली खान आणि करीना यांना दुसरा मुलगा देखील झाला.\nज्याचे नाव जहांगीर ठेवण्यात आले. कपिल शर्माच्या शोमध्ये भूत पोलिसांच्या टीम व्यतिरिक्त बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू, उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल हे देखील खास पाहुणे म्हणून दिसणार आहेत. म्हणजेच कपिल शर्मा शोच्या दृष्टीने हा वीकेंड खूपच मजेशीर असणार आहे.\nएक रात्र ‘सैफ अली खान’ सोबत झोपू इच्छिते ‘परिणीती चोप्रा’, म्हणाली – मला सैफ खूप आवडतो, मला त्याच्यासोबत शा’री’रि’क…\nम्हातार’पणात माधुरीवर चढला जवानीचा नशा, परिधान केला इतका छोटा ड्रेस की सर्वांसमोर झाली Opps मोमेंट ची शि’का’र, दिसत होत सर्वकाही…\nदिनेश कार्तिक’ सहित या 3 क्रिकेटपटूंची पत्नीकडून झाली फ’स’व’णूक, अशा प्रकारे तोंड दाखवायला सुद्धा नाही ठेवली त्यांना जागा..\nमुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी वयाच्या ५६ व्या वर्षी केले दुसरं लग्न, आणि आता बायको सोबतचे खाजगी फोटो झाले व्हायरल, अशी आहे प्रसिद्ध विलन ‘प्रकाश राज’ यांची लाईफ….\n“मला खूप राग आला होता आणि त्याने माझ्या छा’ती’वर हात लावला”, ‘सुष्मिता सेन’ने सांगितले ‘महेश भट्ट’चे हे घाणेरडे कृत्य..\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/swachh-bharat-abhiyan-essay-in-marathi/", "date_download": "2023-02-04T02:45:11Z", "digest": "sha1:7RFZFWDCP6BIC3ONEDNJFOD7UCG273YR", "length": 14723, "nlines": 174, "source_domain": "readinmarathi.com", "title": "Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi: स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध", "raw_content": "\nSwachh Bharat Abhiyan Essay In Marathi म्हणजे स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.\nदेशातील स्वच्छता ही एकमेव स्वच्छता\nयात नागरिकांची काही भूमिका नाही का\nआपली ही मानसिकता बदलली पाहिजे\nअसे घोषवाक्य घेत हा अभियान भारत सरकारने सुरू केला.हे खूप महत्त्वाचे अभियान आहे ज्यात आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली लपलेली आहे. स्वच्छता ही केवळ गल्ली रस्त्यापर्यंत नसून ती आपल्या घरापर्यंत आणणे ही फक्त आणि फक्त आपली सर्वांची जबाबदारी आहे.\nजे बदल तुम्ही जगात बघू इच्छितो,\nते सगळ्यात आधी तुम्हा स्वतः मध्ये घडवा……\nअशा प्रकारचे बोल आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चालवले. त्यांच्या मते स्वच्छता जागृतीची मशाल सर्वांमध्येच जन्माला यायला हवी, त्याअंतर्गत शाळांमध्येही स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू झाले आहे.स्वच्छ भारत अभियानाची मशाल आज आपल्या संपूर्ण भारतासाठी आवश्यक आहे, ज्या अंतर्गत अनेक कामे केली जात आहेत.\nशंभर वर्षांपूर्वी, महात्मा गांधींनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते, जे आज प्रत्यक्षात येत आहे….\n“स्वच्छ भारत अभियान” हे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले, ज्यांचे मुख्य उद्दीष्ट भारत स्वच्छ व निरोगी बनविणे आहे. ही मोहीम आमच्या पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी सुरू केली होती आणि त्याच वेळी गांधीजींच्या १५० व्या जन्मदिवशी २ ऑक्टोबर २०१९ रोजी ती पूर्ण होण्याची तारीख निश्चित केली गेली होती.\nया मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जाणीव करुन दिली की लोकांनी आपले घर तसेच परिसर स्वच्छ केले पाहिजे, जर आपला परिसर स्वच्छ नसेल तर घर स्वच्छ करण्याचा काही उपयोग होणार नाही.\nस्वच्छता हे आपले नैतिक मूल्य आहे, परंतु आपण आपले हे नैतिक मूल्य विसरत आहोत, म्हणूनच आपल्याला या स्वच्छ भारत अभियानाची आवश्यकता आहे.\nअशा प्रकारे या अभियानांतर्गत प्रभातफेरी काढण्यात येऊ लागली.लोकांना जागरूक करण्यासाठी घोषवाक्य बोलण्यात येऊ लागले. घोषवाक्य पण असे की लोकांमधे जागरूकता निर्माण व्हावी जसे,\nचला सर्वजण एकत्र येऊया, हा सगळा परिसर स्वच्छ करूया.\nहातात झाडूचे शस्त्र धरा, आपला परिसर आपले गाव स्वच्छ करा.\nस्वच्छ भारत, सुजलाम सुफलाम भारत.\nचला धरूया स्वच्छतेची वाट, सर्वजण मिळून लावूया कचऱ्याची विल्हेवाट.\nस्व��्छतेच्या नियमांचे करूया पालन, चला स्वच्छ करूया घर-अंगण.\nचला हातात हात मिळवूया, दुर्गंधीला भारत देशातून बाहेर पळवूया.\nचला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती, तेव्हाच मिळेल सुख-समृद्धी आणि मनशांती.\nस्वच्छ भारत या योजनेला योगदान द्या, कचरा नेहमी कचरा गाडीतच टाका.\nजेव्हा नांदेल स्वच्छता, तेव्हाच मिळेल मुक्तता.\nगांधीजींनी दिला संदेश, स्वच्छ ठेवा भारत देश.\nस्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देईल आरोग्यला गती.\nस्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा, आरोग्य आपले निरोगी करा.\nलोकांच्या प्रतिसादामुळे स्वच्छ भारत अभियानला जनचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. लोकांनी उत्स्फूर्त सक्रीय सहभाग नोंदवत स्वच्छ व निटनेटक्या भारताची शपथ घेतली.\nरस्ते साफ करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयांची स्वच्छता व निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा स्वच्छ भारत अभियानाचा भागच बनला आहे. लोकांनी ही चळवळ पुढे नेत “ईश्वराचे दुसरे रुप म्हणजे स्वच्छता” हया संदेशाच्या प्रसारात मदत केली आहे.\nपरिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे/ या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणून परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार, शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळी लस टोचून घेतली असती तर फारसे आजार उद्भवलेच नसते. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे.\nआपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो.\nस्वच्छ भारत अभियान ये पूर्णपणे साकार करण्यासाठी आधी सर्व नागरिकांचे स्वच्छते बद्दल मन परिवर्तन झाले पाहिजे. जेणे करून सर्व नागरिक एकत्र काम करून भारताला स्वच्छ ठेवतील.\nतर मित्रांनो Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर अवश्य शेयर करा.\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-municipal-corporation-old-water-scheme-technical-approval-oj05", "date_download": "2023-02-04T01:45:06Z", "digest": "sha1:VBSUMPXJVOGRVLNSOCVCFHJVLRTHXJ6L", "length": 8092, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad : जुन्या पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी | Sakal", "raw_content": "\nAurangabad : जुन्या पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी\nऔरंगाबाद : शहराच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या बळकटीकरणाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने अखेर तांत्रिक मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी आता निधीची प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुर आहे.\nत्यामुळे हे काम मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यानच्या काळात शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जुन्या पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण केल्यास शहराला वाढीव पाणी मिळेल, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला होता.\nत्यानुसार श्री. ठाकरे यांनी तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. पाणी पुरवठा योजनेच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून तयार करून तो प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला. १९३ कोटींच्या या प्रस्तावाला प्राधिकरणाने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. आर्थिक तरतूदीबद्दलचा चेंडू आता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या कोर्टात आहे.\nएक वर्षाचा लागणार वेळ\nदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी केलेल्या भाषणात औरंगाबाद शहराच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या बळकटीकरणाच्या कामाला निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे लवकरच निधी मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आहे. पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचे काम जीवन प्राधिकरणामार्फतच केले जाण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामासाठी किमान एक वर्षाचा वेळ लागेल, असे सूत्रांनी सांगितले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/topic/dnyandev-wankhede", "date_download": "2023-02-04T03:11:32Z", "digest": "sha1:LIEQ73SJMUINESVMZ33ETTNMYRZHXBSI", "length": 1852, "nlines": 41, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "Dnyandev Wankhede", "raw_content": "\nवानखेडे परिवार पुन्हा हायकोर्टात, प्रतिज्ञापत्र देऊनही Nawab Malik बदनामी करत असल्याचा दावा\nसमीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट\n'मला दाऊद म्हणून संबोधू नका' ज्ञानदेव वानखेडेंतर्फे कोर्टात युक्तीवाद, वाचा आज काय घडलं\nनवाब मलिक समीर वानखेडेंबाबत आणखी कागदपत्रं हायकोर्टात करणार सादर\nनवाब मलिकांनी ट्विट केलेल्या समीर वानखेडेंच्या जन्मदाखल्यातील खाडाखोडीकडे हायकोर्टाने वेधलं लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00827.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathibatamya.com/petrol-diesel-prices-30-11-2022/", "date_download": "2023-02-04T02:13:41Z", "digest": "sha1:6GUDT24IFFO4POQFQICI5R2WA2KILO3J", "length": 8547, "nlines": 155, "source_domain": "marathibatamya.com", "title": "Petrol Diesel Prices: अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, पहा आजचे नवीनतम दर | मराठी बातम्या", "raw_content": "\nPetrol Diesel Prices: अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, पहा आजचे नवीनतम दर\nPetrol Diesel Prices: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत तेलाचा वापर कमी झाल्यामुळे ओपेकने पुन्हा एकदा आपल्या किमतीत कपात केली, त्याचाही परिणाम मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर झाला आणि एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कपात करण्यात आली. . सरकारी तेल कंपन्यांनी आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदललेले नाहीत.\nसरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 41 पैशांनी स्वस्त होऊन 96.53 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 40 पैशांनी 89.71 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 18 पैशांनी महागले आणि ते 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, त�� डिझेल 17 पैशांनी वाढून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. गुरुग्राममध्येही आज पेट्रोल 6 पैशांनी महाग झाले असून ते 97.10 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे, तर डिझेल 5 पैशांनी महागले असून ते 89.96 रुपयांवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 56 पैशांनी वाढून 107.80 रुपये प्रति लिटर तर डिझेल 52 पैशांनी वाढून 94.56 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.\nमहाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर\nहिंगोली जळगाव 106.89 ₹/L 0.75\nमहाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर\nबृहन्मुंबई 94.41 ₹/L 0.48\nहिंगोली जळगाव 93.38 ₹/L 0.70\nउस्मानाबाद 93.90 ₹/L 0.06\nसिंधुदुर्ग 94.46 ₹/L 0.02\nकांदा घेऊन शेतकऱ्याचा 415 किमी प्रवास.. मिळाले फक्त आठ रुपये\nStock Market Opening: बाजाराने गाठला नवा उचांक, सेन्सेक्स 62,800 च्या जवळ, या समभागांमध्ये दिसत आहे तेजी\nव्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00828.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/category/people-society-in-marathi/biography-information-in-marathi/", "date_download": "2023-02-04T03:21:42Z", "digest": "sha1:VKOQDPXKCKJOCCV4WRBYLITFJJTOMHDK", "length": 7528, "nlines": 156, "source_domain": "readinmarathi.com", "title": "Biography Archives - Read In Marathi - वाचा मराठी मध्ये", "raw_content": "\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती (Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi) : भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले…\nसिंधुताई सपकाळ एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. सिंधुताई सपकाळ यांना…\nहरनाज़ कौर संधू मिस यूनिवर्स चे जीवन परिचय (Harnaaz Kaur Sandhu Information in Marathi)\nहरनाज कौर संधू मिस युनिव्हर्स बायोग्राफी, उंची, वय, चित्रपट, धर्म, आई-वडील, बॉयफ़्रिएन्ड, कुटुंब (Harnaaz Kaur Sandhu Information in Hindi) (Miss…\n CDS जनरल बिपिन रावत यांचे जीवनचरित्र (Biography) मराठीत (In Marathi)\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास | Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi | शिवाजी महाराज मराठी निबंध\nछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास-शिवाजी महाराज हे लोकांच्या हृदयावर राज्य करणारे भारतातील एक महान पुत्र आहेत.ते एक अद्भुत आणि महान योद्धा…\nनिषाद कुमार हा २१ वर्षीय भारतीय पॅरा ॲथलीट आहे आणि टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये त्याने पुरुषांच्या उंच उडी T ४६/…\nसिदधार्थ शुक्ला (Sidharth Shukla) हे टीव्हीवर लागत असलेल्या मालिकेचे अभिनेते आहेत.सिदधार्थ शुक्ला हे मुख्यकरून आपल्या व्यक्तीमत्वामुळे टिव्ही मालिकेतील जगतात फार…\nनीरज चोपड़ा हा भारताचा जेव��िन थ्रो म्हणजे भाला फेक खेडाळु आहे. ज्याने नुकतेच Tokyo Olympics 2021 मध्ये सर्वोत्तम भालाफेक करताना…\nKrishna Poonia Information In Marathi | कृष्णा पूनिया ची माहिती मराठी मध्ये\nकृष्णा पुनिया एक आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी भारतीय डिस्कस थ्रोअर (Discus Thrower) आहे. त्याच बरोबर ट्रॅक आणि फील्ड (Track and…\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00828.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/dr-babasaheb-ambedkar-information-in-marathi/", "date_download": "2023-02-04T01:30:36Z", "digest": "sha1:FANASXEDHH3NIJ4P5QJKY3ZG3WXRBHLA", "length": 26159, "nlines": 230, "source_domain": "readinmarathi.com", "title": "Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी", "raw_content": "\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती (Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi) : भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाणारे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांसाठी (दलित) सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम चालवली. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते, ते भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते.\n1.1. बाबासाहेब आंबेडकर इतिहास\n1.2. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य\n1.3. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वंशावळ\n1.4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे\n1.4.1. पुस्तके आणि मोनोग्राफ\nडॉ. बी.आर. आंबेडकर हे उच्च संवैधानिक ज्ञान आणि कायद्याचे ज्ञान असलेले जागतिक व्यक्तिमत्व होते.\nत्यांनी समकालीन जीवनातील सर्व प्रगतीशील संविधानांचा अभ्यास केला आणि भारताच्या संविधानाची रचना केली, जी जगातील प्रमाणित राज्यघटना आहे. अनेक सामाजिक विकृती दूर करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि जाती-वर्ग रंग, लिंग, वंश, भाषा, भौगोलिक स्थान या आधारे होणारा भेदभाव त्यांच्या भाषणांच्या मालिकेत मांडला आहे आणि ते घटनात्मक प्रयत्नांतून त्यावर उपाय शोधतात.\nसामाजिक परिवर्तन आणि विकासाची त्यांची बांधिलकी अखंड होती आणि समाजातील उपेक्षित घटकांना न्याय आणि सन्मान देण्यासाठी ते अस्वस्थ होते.\nगैर-संस्थात्मक सामाजिक कार्याची प्रथा भारतात फार पू���्वीपासून सुरू झाली होती आणि आंबेडकरांच्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी कायदेशीर प्रयत्नांमुळे त्याला गती मिळाली.\nप्रस्तुत पेपर म्हणजे समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी डॉ. बी.आर. आंबेडकर यांची सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ म्हणून भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न आहे.\nभीमराव रामजी आंबेडकर , (जन्म 14 एप्रिल 1891, महू , भारत-मृत्यू 6 डिसेंबर 1956, नवी दिल्ली), चे नेतेदलित (अनुसूचित जाती; पूर्वी अस्पृश्य म्हटले जाणारे ) आणि भारत सरकारचे कायदा मंत्री (1947-51).\nपश्चिम भारतातील दलित महार कुटुंबात जन्मलेला , तो त्याच्या उच्च जातीच्या शाळकरी मुलांकडून अपमानित झाला होता. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. बडोदा (आता वडोदरा ) येथील गायकवाड (शासक) यांनी शिष्यवृत्ती दिली , त्यांनी युनायटेड स्टेट्स, ब्रिटन आणि जर्मनीमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले . गायकवाडांच्या विनंतीवरून त्यांनी बडोदा सार्वजनिक सेवेत प्रवेश केला, परंतु, त्यांच्या उच्च जातीच्या सहकाऱ्यांकडून पुन्हा वाईट वागणूक मिळाल्याने ते कायदेशीर व्यवसाय आणि अध्यापनाकडे वळले. त्यांनी लवकरच दलितांमध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित केले, त्यांच्या वतीने अनेक नियतकालिकांची स्थापना केली आणि सरकारच्या विधानपरिषदांमध्ये त्यांच्यासाठी विशेष प्रतिनिधीत्व मिळवण्यात ते यशस्वी झाले. महात्मा गांधी यांच्याशी लढतदलितांसाठी (किंवा हरिजन, जसे गांधी त्यांना म्हणतात) यांच्यासाठी बोलण्याचा दावा करत, त्यांनी What Congress and Gandhi Have Done to the Untouchables (1945) लिहिले.\n1947 मध्ये आंबेडकर भारत सरकारचे कायदा मंत्री झाले. त्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यात, अस्पृश्यांवरील भेदभावाला बेकायदेशीर ठरवण्यात अग्रेसर भाग घेतला आणि ते विधानसभेच्या माध्यमातून चालविण्यात कुशलतेने मदत केली. सरकारमध्ये त्यांचा प्रभाव नसल्यामुळे निराश होऊन त्यांनी 1951 मध्ये राजीनामा दिला. ऑक्टोबर 1956 मध्ये, हिंदू सिद्धांतात अस्पृश्यता कायम राहिल्यामुळे निराशेने, नागपूर येथे एका समारंभात त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि सुमारे 200,000 सहकारी दलितांसह बौद्ध बनले . आंबेडकरांचे The Buddha and His Dhamma हे पुस्तक 1957 मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाले, आणि ते 2011 मध्ये The Buddha and His Dhamma: A Critical Edition या नावाने प्रकाशित झाले, संपादित केले, सादर केले आणिआका�� सिंग राठोड आणि अजय वर्मा यांनी भाष्य केले.\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य\nभीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाणारे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांसाठी (दलित) सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम चालवली. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते, ते भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते.\nभारतरत्न डॉ. भीमराव अंबेडकर ने जीवन 65 सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सांस्कृतिक, संवैधानिक इत्यादींमध्ये आपले वर्ष अनगिनत कार्य राष्ट्र निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक काम केले, आजही हिंदूस्तान घडवलेला आहे.\n1925 मध्ये ऑल-युरोपियन सायमन कमिशनसोबत काम करण्यासाठी त्यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटीवर नियुक्ती करण्यात आली होती. या कमिशनने संपूर्ण भारतभर मोठा निषेध केला होता आणि त्याचा अहवाल बहुतेक भारतीयांनी दुर्लक्षित केला असताना, आंबेडकरांनी स्वतः भविष्यासाठी शिफारसींचा एक वेगळा संच लिहिला. भारताचे संविधान.\n1927 पर्यंत आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध सक्रिय चळवळी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत खुले करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक चळवळी आणि मोर्च्यांनी सुरुवात केली. हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश करण्याच्या अधिकारासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला. अस्पृश्य समाजाच्या शहराच्या मुख्य पाण्याच्या टाकीतून पाणी काढण्याच्या हक्कासाठी त्यांनी महाडमध्ये सत्याग्रह केला.\nसंशोधक , पत्रकार , लेखक , समाजशास्त्रज्ञ . अर्थशास्त्रज्ञ , कायदेतज्ज्ञ , इतिहासकार , संविधानाचे जनक , तत्त्वज्ञानी , मानववंश शास्त्रज्ञ , दलित आणि महिला अधिकारांचे उद्धारक , पाली , बौद्ध साहित्याचे अभ्यासक , देशातील पहिले कामगारमंत्री , संस्कृत , हिंदी साहित्याचे अभ्यासक , राजनीतीतज्ज्ञ , विज्ञानवादी ,जलतज्ज्ञ , समता , स्वातंत्र्य , बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते , शेतकरी , गोरगरीब कामगारांचे उद्धारक .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वंशावळ\nआजोबा : मालोजी सकपाळ\nवडील : सुभेदार रामजीबाबा सकपाळ\nआई : भीमाई रामजीबाबा सकपाळ\nभीमाईचे वडील : धर्माजी मुरबाडकर\nबाबासाहेबांच्या काकू :- मीराबाई मालोजी सकपाळ\nभाऊ : आनंदरावजी रामजी सकपाळ वाहिनी : लक्ष्मीबाई आनंदराव सकपाळ\nबहिणी: १) – मंजुळाबाई , २) – तुळसाबाई, ३) – गंगुबाई\nपहिली पत्नी : रमाई भीमराव आंबेडकर\nदुसरी पत्नी: सविता भीमराव आंबेडकर\nसासरे : भिकाजी धुत्रे (वलंगकर)\nसासू : रखमा भिकाजी धुत्रे\nबाबासाहेबांचे पुत्र व मुली\n1) – यशवंत 2) – रमेश, 3) – इंदू, 4) – राजरत्न, 5) – गंगाधर\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वंशावळ\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे\nआंबेडकरांना हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती अशा जवळपास ९ भाषांचे ज्ञान होते. डॉ. आंबेडकरांची पुस्तके सध्या भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये गणली जातात.\n1. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त एमए पदवीसाठी प्रबंध\n2. ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताची उत्क्रांती | पीएचडीसाठी प्रबंध, 1917, 1925 प्रकाशित |\n3. रुपयाची समस्या: त्याचे मूळ आणि त्याचे निराकरण | DSc साठी प्रबंध, प्रकाशित 1923 |\n4. जातीचे उच्चाटन | मे 1936 |\n5. मुक्तीचा कोणता मार्ग\n6. फेडरेशन विरुद्ध स्वातंत्र्य | 1936 |\n7. पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन / पाकिस्तानचे विचार | 1940 |\n8. रांडे, गांधी आणि जिना | 1943 |\n9. श्रीमान गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती | सप्टें 1943 |\n10. काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले | जून १९४५ |\n11. सांप्रदायिक गतिरोध आणि ते सोडवण्याचा मार्ग | मे १९४६ |\n12. शूद्र कोण होते | ऑक्टोबर 1946 |\n13. भारतीय राज्यघटनेसाठी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावांची एक टीका अनुसूचित जाती-अस्पृश्यांवर परिणाम करणाऱ्या बदलांमध्ये |1946 |\n14. कॅबिनेट मिशन आणि अस्पृश्य | 1946 |\n15. राज्ये आणि अल्पसंख्याक | 1947 |\n16. भाषिक प्रांत म्हणून महाराष्ट्र | 1948 |\n17. अस्पृश्य: ते कोण होते ते का झाले अस्पृश्य | ऑक्टोबर 1948 |\n18. भाषिक राज्यांवरील विचार: राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालावर टीका | 1955 |\n19. बुद्ध आणि त्यांचा धम्म | 1957 |\n20. हिंदू धर्मातील रिडल्स\n21. पाली भाषेचा शब्दकोश – पाली-इंग्रजी\n23. व्हिसाची वाट पाहत आहे | आत्मचरित्र | 1935-1936 |\n24. बे येथील लोक\n25. अस्पृश्य किंवा भारताच्या घेट्टोची मुले\n26. मी हिंदू असू शकतो का\n27. ब्राह्मणांनी हिंदूंचे काय केले\n28. भगवत गीतेचे निबंध\n29. भारत आणि साम्यवाद\n30. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रा���ती\n31. बुद्ध किंवा कार्ल मार्क्स\n32. संविधान आणि संविधानवाद\nबाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे होते\nबाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाई भीमराव आंबेडकर आणि दुसऱ्या पत्नीचे नाव डॉ. सविता भीमराव आंबेडकर.\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण\nआशा आहे की आम्ही दिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी\nडॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\n जागतिक वसुंधरा दिवस विषयी माहिती\nखूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00828.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/dr-suresh-bhosales-cowardly-warrior-health-honors-from-shivam-pratishthan/", "date_download": "2023-02-04T03:22:32Z", "digest": "sha1:N7LV7EIF2ZRYTGU4IKGTB5J3PE5WXUIT", "length": 6256, "nlines": 91, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "डॉ. सुरेश भोसलेंचा कोव्हीड योध्दा आरोग्य सन्मानपत्राने शिवम्ं प्रतिष्ठानतर्फे सन्मान | Hello Maharashtra", "raw_content": "\nडॉ. सुरेश भोसलेंचा कोव्हीड योध्दा आरोग्य सन्मानपत्राने शिवम्ं प्रतिष्ठानतर्फे सन्मान\nकराड | कृष्णा हॉस्पीटलने कोरोना काळात केलल्या अतुलनीय कार्याबद्दल कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचा घारेवाडीतील शिवम्ं प्रतिष्ठानच्यावतीने कोव्हीड योध्दा आरोग्य सन्मान २०२२ देवुन जोरहाट-आसाम येथील पद्मश���री जादव पाईंग यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख, अध्यक्ष राहुलकुमार पाटील, विजयालक्ष्मी शेट्टी, विश्वस्त, सदस्य, विभाग प्रमुख, तरुण-तरुणी उपस्थित होत्या.\nडॉ. भोसले म्हणाले, कृष्णा हॉस्पीटलने कोरोना काळात मोठे काम केले. अनेकांचा जीव वाचवण्यास मदत झाली. त्या कामाबद्दल अनेक संस्था, संघटनांनी पुरस्कार देण्यासाठी निमंत्रीत केले होते. मात्र मी कुठेही गेलो नाही. बलशाली भारत घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवम्ं प्रतिष्ठानचे दिलेले मानपत्र, पुरस्कार मी स्विकारला. प्रतिष्ठानच्या चांगल्या कामासाठी पाठीशी कृष्णा समुह कायम राहिल. बलशाली भारत घडवण्यासाठी तरुण पिढीला सुसंस्कारीत करण्याचे काम शिवम्ं प्रतिष्ठान इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. ही देशासाठी फार मोठी बाब आहे.\nकोरोना काळात मोठे भितीचे वातावरण होते. या जिल्हयात शासकीय रुग्णालयात नव्हते त्यावेळी पहिल्यांदा ६० बेड कोरोनासाठी उपलब्ध करुन दिले. हॉस्पीटलमार्फत ६० बेडपासुन ५०० बेड वाढवुन आम्ही वाढवुन रुग्णांना चांगली सेवा दिली. सुरुवातीच्या काळात या आजारामुळे कोणीही एकमेकांच्या संपर्कात येत नव्हते. अशा स्थितीतही हॉस्पीटलमधील सेवकांनी रुग्णांना चांगली सेवा दिली. रुग्णांना सेवा देताना हॉस्पीटलमधील १६७ सेवकांनाही कोरोना झाला. तरीही त्यांनी न डगमनगता औषधोपचार घेवुन पुन्हा कामावर हजर होवुन रुग्णांना सेवा दिली. हा संस्कार आम्ही हॉस्पीटलमध्ये रुजवला आहे. विठ्ठल मोहिते यांनी मानपत्राचे वाचन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathibatamya.com/aftab-withdrew-the-bail-plea/", "date_download": "2023-02-04T02:11:03Z", "digest": "sha1:FIZ224TJU3UT2P7OJOYXHYYDU6VGOV22", "length": 5892, "nlines": 76, "source_domain": "marathibatamya.com", "title": "आफताबने मागे घेतली जामीन याचिका | मराठी बातम्या", "raw_content": "\nआफताबने मागे घेतली जामीन याचिका\nनवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाने गुरुवारी आपली जामीन याचिका मागे घेतली. आफताब तुरुंगातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाला. जामिनासाठीची दाखल केलेली याचिका मागे घेऊ इच्छित असल्याचे यावेळी त्याने न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी आफताब त्याची जामीन याचिका मागे घेत असल्याने ती फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.\nआफताबचे वकील एम. एस. खान यांनी त्या दोघांमध्ये संवादहीनता असल्याने याचिका दाखल केल्याचे न्यायालयाला सांगितले. गत आठवड्यात आफताबची जामीन याचिका सुनावणीसाठी आली असता त्याने याबाबत आपल्याला कल्पनाच नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. मी केवळ वकीलपत्रावर स्वाक्षरी केली. मात्र माझ्या वकिलाने जामिनासाठी याचिका दाखल केल्याची मला काहीच माहिती नाही, असे आफताब सुनावणीवेळी म्हणाला होता. यावर न्यायाधीशांनी त्याला जामीन याचिका परत घ्यायची आहे का, असे विचारले असता त्याने होकारार्थी उत्तर दिले. माझ्या वकिलाने माझ्याशी बोलून पुढील निर्णय घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सध्या जामीन याचिका मागे घेत आहे, असे आफताबने सांगितले होते. यानंतर न्यायाधीशांनी आरोपी आणि वकिलाची चर्चा होईपर्यंत ही जामीन याचिका प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. श्रद्धा ही आफताबसोबत लिव्ह इन नात्यात होती. आफताबने मे महिन्यात श्रद्धाची गळा आवळून हत्या केली होती.\nहेही वाचा: बनाव रचला; पण मोबाइलने फोडले ‘ती’च्या हत्येचे बिंग\nमहिलांमध्ये हा ‘गूढ’ आजार झपाट्याने वाढत आहे\nनवीन शैक्षणिक धोरण आत्मसन्मान मिळविण्याची संधी डॉ. पटवर्धन : व्याख्यानमालेचा समारोप\nव्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/09/19/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2023-02-04T02:32:16Z", "digest": "sha1:7LXMOPGLROA4ZS7FURTXINTK4YRD5DHS", "length": 12945, "nlines": 88, "source_domain": "onlinenews15.com", "title": "करिश्माचा मोठा खुलासा, म्हणाली – सलग ३ रात्री ‘अमीर खान’ सोबत घालवल्या नंतर माझी तब्यत खूपच खराब होऊन गेली, ‘अमीर’ने माझ्यावर दया च केली नाही… – Epic Marathi News", "raw_content": "\nकरिश्माचा मोठा खुलासा, म्हणाली – सलग ३ रात्री ‘अमीर खान’ सोबत घालवल्या नंतर माझी तब्यत खूपच खराब होऊन गेली, ‘अमीर’ने माझ्यावर दया च केली नाही…\nकरिश्माचा मोठा खुलासा, म्हणाली – सलग ३ रात्री ‘अमीर खान’ सोबत घालवल्या नंतर माझी तब्यत खूपच खराब होऊन गेली, ‘अमीर’ने माझ्यावर दया च केली नाही…\nSeptember 19, 2022 RaniLeave a Comment on करिश्माचा मोठा खुलासा, म्हणाली – सलग ३ रात्री ‘अमीर खान’ सोबत घालवल्या नंतर माझी तब्यत खूपच खराब होऊन गेली, ‘अमीर’ने माझ्यावर दया च केली नाही…\nअनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलेली करिश्मा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. करिश्मा कपूर लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याचे वृत्त आहे. तुम्हाला करिश्माचा ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट आठवत असेलच. जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा कोणाला वाटले नव्हते की तो खूप हिट होईल.\nपरंतु नंतर त्यांनी बरेच रेकॉर्ड केले. करिश्मा कपूर आज संपूर्ण भारतात ओळखली जाते आणि प्रत्येकजण तिचा खूप आदर आणि सन्मान करतो. करिश्मा कपूर ही तिच्या काळातील एक अतिशय महान आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री होती, जीचे आजही संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकतर्फी नाव आहे. आणि आजही प्रत्येकजण तिचा खूप आदर करतो.\nआणि हेच कारण आहे की आजही संपूर्ण कपूर चित्रपट उद्योगात करिश्माचा नियम चालतो आहे. करिश्मा कपूर सध्या मीडियामध्ये खूप चर्चेत आहे, कारण अलीकडेच करिश्मा कपूरबद्दल काही महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे की, करिश्मा कपूरसोबत आमिर खानने सलग तीन दिवस वाईट गोष्टी केल्या. ज्या दरम्यान करिश्मा कपूरला खूप त्रास झाला होता. आणि खूप राग देखील आला होता.\nत्यामुळे आजही ती त्याला विसरू शकली नाही. तसेच लेखात आम्ही तुम्हाला करिश्मा कपूरबद्दलचे हे खुलासे सविस्तरपणे सांगत आहोत. घरच्यांना न कळवता करिश्माने आमिरसोबत काही चुकीचे केले होते आणि नंतर या गोष्टीवर खुद्द करिश्माने पडदा टाकला होता. करिश्मा कपूर आता संपूर्ण चित्रपटसृष्टीत ओळखली जाते. आणि प्रत्येकजण तिचा खूप आदर सन्मान करतो.\nकरिश्मा कपूरने आजवर तिच्या आयुष्यात खूप मोठे नाव कमावले आहे. आणि आज ती बॉलिवूडमध्ये भलेही एकही चित्रपट करत नसेल पण करिश्मा कपूरची जागा कोणीही घेऊ शकत नाही. नुकताच करिश्मा कपूरबद्दल एक मोठा खुलासा समोर आला होता की, करिश्मा कपूरने सलग तीन दिवस घरच्यांना न कळवता आमिर खानची चुकीची कृत्ये केली होती.\nत्यानंतर करिश्मा कपूर खूप अस्वस्थ झाली होती आणि त्रस्तही दिसत होती. हे खुद्द करिश्मा कपूरनेच सांगितलेले आहे. तसेच लेखात करिश्मा कपूरने सांगितले आहे की, सलग तीन दिवस आमिर खानने त्यांच्यासोबत काय वाईट केले. ज्यानंतर करिश्मा कपूरला पश्चात्ताप करावा लागला. नुकतीच करिश्मा कपूरबद्दल एक खास गोष्ट समोर आली आहे की,\nकरिश्मा कपूरने कुटुंबाच्या संमतीशिवाय आमि��� खानसोबत काही चुकीचे कृत्य केले होते, ज्यानंतर तिला पश्चात्ताप करावा लागला होता. असे काहीसे घडले की, करिश्मा कपूरने राजा हिंदुस्तानी चित्रपटात आमिर खानसोबत अनेक रोमँटिक सीन्स शूट केले. ज्याची तिला तिच्या आई-वडील आणि नातेवाईकांकडून संमती नव्हती. त्याच्यामुळे घरच्यांच्या संमतीशिवाय करिश्माने आमिरसोबत काही चुकीचे सीन केले होते,\nज्याचा तिला पश्चाताप करावा लागला होता. हा सीन तीन दिवसात शूट करण्यात आला, ज्यामध्ये करिश्मा कपूर खूप नाराज होती. आमिर खानसोबत असा सीन केल्यामुळे करिश्मा कपूरला नंतर लोकांची थट्टा ऐकावी लागली. त्यामुळेच आमिर खानसोबत असा सीन केल्याबद्दल करिश्मा कपूरला पश्चाताप झाला, पण तो सीन चित्रपट सुपरहिट ठरला, असे म्हटले जाते.\nसर्वांसमोर ‘नीता अंबानी’ला उचलून नाचायला लागला होता ‘सचिन तेंडुलकर, पाहून भडकला ‘मुकेश अंबानी’ आणि मग रागाच्या भरात सचिन सोबत केला असा कां’ड..\n‘आशिकी’ फेम ‘अनु अग्रवाल’चे नवीन फोटो पाहून चाहते झाले थक्क, अ’प’घा’ता’नंतर दिसायला लागली अशी रस्त्यावरून चालली तरी ओळखत नाही लोक….\nविवाहित नसून तापसी पन्नूचे आहेत, या तीन पु’रु’षां’शी तसले सं’बंध…एकाशी तर लग्न ही करणार…\nलग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नी बगत बसली पतीची वाट, पती टॉयलेटला म्हणून बाहेर गेला तसा परत आलाच नाही, कारण समजल्यावर सर्वांनी केली रडायला सुरुवात..’\nजेव्हा स्वतःच्याच मुलाच्या लग्नात ‘वधू’ बनून आली नवरदेवाची आई, सर्वांची बोलती झाली बंद, पहा मग काय झाले…”\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’��, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/news/terrorists-shoot-kashmiri-pandit-south-kashmir-shopian-bal-krishna-bhatt", "date_download": "2023-02-04T01:30:49Z", "digest": "sha1:W4RLC67E5FKEDWA7C6EKCDGGZ4WMVA4G", "length": 7756, "nlines": 36, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "\"आम्ही १९९० मध्येच कश्मीर सोडायला हवं होतं, थांबून आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं\"", "raw_content": "\n\"आम्ही १९९० मध्येच कश्मीर सोडायला हवं होतं, थांबून आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं\"\nकश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली... दहशतवाद्यांनी मेडिकलमध्ये घुसून कश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या...\nकश्मिरातून निघून गेलेल्या कश्मिरी पंडिताचं घरं. (संग्रहित छायाचित्र)(Photos: Bandeep Singh)\nकश्मीर खोऱ्यात दहशतवादी पुन्हा रक्तपात घडवताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत ७ जणांच्या हत्या करण्यात आल्या असून, यात एका कश्मिरी पंडिताचाही समावेश आहे. बाळकृष्ण भट्ट मयत कश्मिरी पंडिताचं नाव असून, अतिरेक्यांच्या हल्ल्यानं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. कश्मिरीमध्ये राहण्याचा निर्णय चुकला असं सांगताना त्यांच्या भावाला अश्रू अनावर झाले.\nद कश्मीर फाईल्समुळे विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडितांचा मुद्द्यावर चर्चा झडताना दिसत आहेत. कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल प्रश्न विचारले जाता आहेत. बोललं जात आहे. याच दरम्यान, कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून परप्रांतीयांसह कश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. दोन दिवसांत कश्मीर खोऱ्यात ७ जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.\nदहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या ७ जणांच्या हत्यांमध्ये एका कश्मिरी पंडिताचाही समावेश आहे. जम्मू कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सोमवारी सायंकाळी कश्मिरी पंडित बाळकृष्ण भट्ट उर्फ सोनू यांची गोळ्या घालून हत्या केली.\nदहशतवाद्यांनी दुकानात घुसून केलेल्या गोळीबारात बाळकृष्ण पंडित यांना तीन गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या बाळकृष्ण भट्ट यांना तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. बाळकृष्ण भट्ट यांचं मेडिकल होतं. १९९० मध्ये कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी त्यांनी कश्मिरातच राहण्याचा निर्णय घेतला. मागील ३० वर्षांपासून ते कश्मिरातच राहत होते.\nबाळकृष्ण भट्ट यांच्या निर्घृण हत्येनं त्यांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. त्यांचे बंधू अनिल कुमार भट्ट यांना घटनेविषयी बोलताना हुंदका अनावर झाला. \"आम्ही १९९० मध्येच कश्मीर सोडायला हवं होतं. कश्मिरात राहून खूप मोठी चूक केलीये. आयुष्य उद्ध्वस्त केलं. कश्मिरात हिंदू राहावेत असं कुणालाही वाटत नाही. लोकांचा केवळ आमच्या संपत्तीवर डोळा आहे. लोकांनी कश्मिरी पंडितांच्या स्मशानभूमीची जागाही सोडली नाही. त्यावरही घरं बांधली आहेत,\" असं सांगताना अनिल भट्ट यांना अश्रू अनावर झाले.\n\"कश्मिरी पंडितांना पुनर्वसन करू न शकणं हे अपयशच\"\nकश्मीर खोऱ्यात पुन्हा हल्ले होत असून, या घटनांवर बोलताना जम्मू कश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य म्हणाले, \"कश्मिरी पंडित पूर्णपणे कश्मिरातून निघून जावे म्हणून हा कट्टर इस्लामिक अजेंडा आहे. कश्मिरातील उरल्या सुरल्या कश्मिरी पंडितांना हाकलून लावण्याची तयारी केली जात आहे. याच अजेंड्यानुसार कश्मिरात एक दिवस आधी परप्रांतीय मजुरावर हल्ला करण्यात आला होता. कलम ३७० हटवल्यानंतरही जर कश्मिरी पंडितांचं कश्मिरात पुनर्वसन केलं गेलं, तर हे फार मोठं अपयशच ठरेल,\" असं एस.पी. वैद्य म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00829.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://helloarogya.com/is-it-right-or-wrong-to-sleep-in-the-afternoon-even-if-you-get-enough-sleep-at-night/", "date_download": "2023-02-04T02:04:42Z", "digest": "sha1:JYBBM35GW3OJEF5NNWKJF3FFRGQCXVGA", "length": 6918, "nlines": 75, "source_domain": "helloarogya.com", "title": "Is it right or wrong to sleep in the afternoon even if you get enough sleep at night?", "raw_content": "\nरात्रीच्या वेळी पुरेपूर झोप झाली असली तरी दुपारी झोपणे योग्य कि अयोग्य \nNavratri Special – उपवासाची मिसळ खा आणि साजरी करा चविष्ट नवरात्र; जाणून घ्या साहित्य आणि रेसिपी\nNavratri Fasting – नवरात्रीच्या उपवासाला तेच तेच काय खायचं..; मग ‘या’ हटके रेसिपी ट्राय कराच\nNavratri Fasting Food – नवरात्रीचे व्रत करताना काय खावे आणि काय नाही..; लगेच जाणून घ्या\nAmla Juice Benefits: आवळा सरबत प्या आणि ‘या’ 5 आजारांपासून सुटका मिळवा\nWeight Loss Tips वेटलॉस करताना ‘या’ चुका कराल तर पोटाची ढेरी आणखीच वाढेल; जाणुन घ्या\nआवडल्यास नक्की शेअर करा\n साधारण काही ठिकाणी दुपारच्या वेळेत झोपले जाते अनेक वेळा ज्या स्त्रिया घरी असतात किंवा अनेक लोकांना इतर कोणतेही कामे नसतात अश्या वेळी त्यांचा आवडीचा छंद म्हणजे दुपारच्या वेळेत थोड्या प्रमाणात तर��� गाढ झोपणे होय पण जर रात्रीची झोप पूर्णतः झाली असेल तर दुपारचे झोपणे गरजेचे आहे का हेही जाणून घेणे आवश्यक आहे .\nरात्रीची झोप ही आरोग्यासाठी उत्तम असते. रात्री ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश जण रात्री ६ तास झोपून दुपारी २ तास का होईना झोप घेतात. हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. त्यापेक्षा रात्री पुरेशी झोप घ्यावी आणि शक्य असेल तर दुपारी २० मिनिटे वामकुक्षी घ्यावी. वामकुक्षी म्हणजे डाव्या बाजूला झोपुन अंग सैल सोडून डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करावे. पण दुपारी फक्त काही मिनिटेच झोपून घ्यावे . जास्त वेळ झोपणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही.\nएखादे वेळेस म्हणजे प्रवासा दरम्यान किंवा कार्यक्रमा निमित्ताने रात्रीचे जागरण झाले असल्यास अशा वेळी दुपारी 1 ते 2 तास झोप घेण्यास काहीही अडचण नाही. मात्र हे नियमितपणे घडणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. अनेक वेळा असा अनुभव येतो कि, जे लोक दुपारच्या वेळेत जास्त झोपतात त्याचे वजन हे खूप वाढते. अंग जाड होते आणि आळस हा निर्माण होतो. त्यामुळे कामाचा कंटाळा हा जास्त प्रमाणात येतो. पुरेशी झोप घेतल्यास दिवसभर फ्रेश राहतो, काम करण्याचा कंटाळा येत नाही, कार्यशक्ती वाढते. आपल्या कामाचे आणि झोपेचे नियोजन जर योग्य प्रमाणात केले तर ते आपल्याला फार लाभकारी होते. ज्यांना आपले आरोग्य हे निरोगी राहावे असे वाटते त्या लोकांनी दुपारच्या वेळेत अजिबात झोपू नये.\nआवडल्यास नक्की शेअर करा\nहे तुम्ही वाचायलाच हवे...\nकानात मळ का साचतो आणि तो काढायचा कसा\nपित्ताच्या त्रासावर ‘हे’ घरगुती उपाय १००% परिणामकारक; जाणून घ्या\nघुर्र… घर्रर्रर्र.. घोरण्यावर करा अस्सल जालीम उपाय; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00830.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/sanjay-raut-criticized-cm-eknath-shinde-on-guwahati-visit-spb-94-3299053/lite/", "date_download": "2023-02-04T02:45:21Z", "digest": "sha1:52PSIYXZN7D4ELSYJKY2MIQR4CAE5Y4Y", "length": 18544, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sanjay raut criticized cm eknath shinde on guwahati visit spb 94 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“महाराष्ट्राचे देव संपले का” शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी…”\nबुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nमुख्यमंत्री आज नवस फेडण्य���साठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का आज महाराष्ट्राची सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि ४० रेडे गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेले, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.\nहेही वाचा – “ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल\nRohit Pawar: ‘…म्हणून शिवसेनेला तोडण्यात आलं’; पदवीधर निवडणुकांच्या निकालांवर पवारांची प्रतिक्रिया\n“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान\n‘मी वकील आहे…’; मुंबई लोकलमधील ‘या’ तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी का भडकले एकदा पाहाच\nनिवडणूक जिंकली, आता पुढे काय सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला… सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…\nकाय म्हणाले संजय राऊत\n“आज समोर पेटलेल्या मशाली आहेत. या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत. आज ही भूमी जिजाऊंची भूमी आहे. ज्या मातेने आम्हाला शिवाजी राजा दिला. त्या भूमीत आज गद्दारांची बीज रोवली गेली आहेत. ती बीज कायमची नष्ट करण्यासाठी या मशीली पेटल्या आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.\n“सर्वांत जास्त खोके बुलढाण्यात आले आहे. एक फुल, दोन हाफ. एक खासदार दोन आमदार. आज ते नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का आज सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि रेडे गुवाहाटीला गेले”, असेही ते म्हणाले.\nहेही वाचा – भर पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक, गुणरत्न सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “पवार-ठाकरेंच्या पिलावळींना…”\n“हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. बाजुला शेगाव आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले. हे या राज्याचे दुर्देव आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे”, असेही ते म्हणाले.\n“मगाशी अरविंद सावंत यांनी तुरुंगाचा उल्लेख केला, शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी १०० दिवस काय, जन्मठेप भोगायला मी तयार आ���े. ज्या शिवसेनेसाठी लाखो शिवसैनिक जिवाची बाजी लावायला तयार असतात, त्या शिवसेनेसाठी एक संजय राऊत कुर्बान झाला तरी काहीही होणार नाही. आमच्यावर कितीही अत्याचार केले, तरी लाखो शिवसैनिक असे मोडून विकत घेता येणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.\nहेही वाचा – “शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान\n“आज संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी आपले भारतीय संविधान अस्तित्वात आले होते. मात्र, आज राज्य बेकायदेशीपणे चालवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार या सरकारला नाही. एक बेकायदेशीर सरकार आपल्या डोक्यावर बसवले आहे. हे सरकार लवकरच पडणार आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.\n“मी जवळजवळ ११० दिवस तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा दुपट्टा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर असेल. येत्या निवडणुकीत शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार आपण निवडून द्यायला हवे, शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे, तेव्हाच आपण स्वत:ला शिवसैनिक म्हणू शकू”, असेही ते म्हणाले.\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमॉडेलिंग सोडून देहव्यापाराकडे वळली अन्…; खबऱ्याच्या एका ‘टीप’ने बिघडवला खेळ\nUnion Budget 2023 Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला\nBudget 2023: “..याचा विचार करायला सरकारकडे वेळ कुठे आहे” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल नीरव मोदी-माल्ल्याचा केला उल्लेख\n‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज\nअर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो ब्रिटिश पद्धत स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी मोडली\nBudget 2023: १२ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार; याआधी ७ विमानतळांचा ताबा अदाणी समूहाकडे\nGold-Silver Price on 1 February 2023: सोने खरेदीची सुवर्णसंधी, बजेट पूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर\nPM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार काय सांगते मोदींची कुंडली\nरस्त्यावरील प्रत्येक अपघातास सरकारला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय\nनागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास\nMore From नागपूर / विदर्भ\nविचारी लोक हीच हुकूमशहांची खरी चिंता ; संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे परखड प्रतिपादन\nसंमेलनाच्या मांडवातून.. नाथांचा नंदादीप\nनागपूर : अ. भा.मराठी साहित्य संमेलनात १५० बाल चित्रकार साकारणार कविता चित्र\nशेगाव पोलीस ठाण्यात ‘राडा’, अवैध दारू विक्रीविरोधात कारवाईसाठी युवकाने फोडले स्वत:चेच डोके\nनागपूर : तीन महिन्यात ५४ हजार प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना वीज जोडणी\n अटक न करण्यासाठी मागितली लाच\nMLC Election : निवडणुकीतील पराभवानंतर आमदार संजय गायकवाड यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “भाजपने विश्वासातच घेतले असते तर…”\nपहिल्याच लढतीत लिंगाडे ठरले ‘जायंट किलर’, रणजीत पाटलांची ‘हॅट्रिक’ हुकवली अन् मंत्रिपदाची संधीही…\nवर्धा: राजकारण्यांनी साहित्यिकांच्या मागे बसावे; कुमार विश्वास\nअमरावतीतही भाजपाला जोरदार धक्‍का\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00830.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/45085/", "date_download": "2023-02-04T01:53:19Z", "digest": "sha1:TXWB4TOP3MXGO2HMXF5KDLVBB6MLW2GC", "length": 7044, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "२०२४ मध्ये शिवसेनेचं खूप मोठं नुकसान, रामदास आठवलेंनी केलं मोठं भाकित | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra २०२४ मध्ये शिवसेनेचं खूप मोठं नुकसान, रामदास आठवलेंनी केलं मोठं भाकित\n२०२४ मध्ये शिवसेनेचं खूप मोठं नुकसान, रामदास आठवलेंनी केलं मोठं भाकित\nअमरावती : जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर शिवसेनेचं २०२४ मध्ये खूप मोठं नुकसान होईल असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावतीत केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.\nरामदास आठवले इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी शिवसेनेचं २०२४ मध्ये काय होणार याचंही भाकित केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नेहमी भांडण होतं असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. यामुळे शिवसेनेने भाजपसोबत आताही युती करावी असं आवाहन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो असं रामदास आठवले म्हटले आहेत. ते अमरावतीमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.\nत्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतून आणि भाजपमधून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं. रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचितांकडून मत खाण्याचं राजकारण होत आहे. युती केल्याशिवाय कठीण आहे असंही यावेळी रामदास आठवले म्हणाले.\nPrevious articleपुण्यात ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारण वाचून चिंता वाढेल…\nNext articleलसीचे दोन डोस पुरेसे नाहीत; 'सीरम'चे सायरस पूनावाला यांचं महत्त्वाचं विधान\nsatyajeet tambe, Nana Patole: सत्यजीत तांबेंना काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन महापालिकेने वाढविली बेडसंख्या\nमहाराष्ट्राची चिंता वाढली; आज १८ हजारांवर करोनारुग्णांची नोंद\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2023-02-04T01:37:13Z", "digest": "sha1:BSLJCWGHANDLIUAHMVL3RWWWYDMPBNR6", "length": 7388, "nlines": 112, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "क्राईम स्टोरी - Bhumiputrachi hak", "raw_content": "\nवेकोलितील ढिगाऱ्याच्या माती चोरी प्रकरणी वाहने जप्त.\nखळबळजनक :- पोलीस उपनिरीक्षक व एका जमादारात फ्री स्टाईल हाणामारी \nया तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.संभाव्य धोके टाळण्यासाठी उशीर.\nपत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दीपक बारच्या मालकावर गुन्हे दाखल करा.\nखळबळजनक :- भद्रावती तहसीलदार सोनवणे यांच्यावर रेती माफियांचा प्राणघातक हल्ला \nब्रेकिंग :- मनसेचा आक्रमक पवित्रा आणि कलकाम कंपनीच्या संचालकांवर कारवाई सुरू.\nसंतापजनक :- गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा. शिक्षकाने केला तब्बल ६ विद्यार्थिनीवर अत्याचार.\nखळबळजनक :-वरोरा शहरात भगवान शंकरजीची मूर्ती धर्मभ्रष्ट व्यक्तीने तोडल्याने खळबळ.\nक्राईम ब्लास्ट:- गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या खून प्रकरणातील एका आरोपीचा खून.\nधक्कादायक :- बाहेरून पोलीस भरती प्रशिक्षण संस्था, आतमध्ये बनावट दारू निर्मिती.\nधक्कादायक ;- ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर केला अत्याचार.\nधक्कादायक :- चक्क वडिलांच्या प्रेयसीची मुलांनीच केली हत्या.\nक्राईम :- राष्ट्रवादीचे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्यावर प्राणघातक हल्ला.\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/young-man-robbed-by-claiming-to-police-pune-news-130682126.html", "date_download": "2023-02-04T02:37:20Z", "digest": "sha1:ZAJONPU5UJNYGMF6NJ7RISUQ2VX3TAGD", "length": 5828, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मारहाण करत जबरदस्तीने 15 हजार उकळले; भामट्यांवर गुन्हा दाखल | Pune Crime News | Young Man Robbed By Claiming To Police - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिस असल्याचे सांगून तरुणाला लुटले:मारहाण करत जबरदस्तीने 15 हजार उकळले; भामट्यांवर गुन्हा दाखल\nयुवक लघुशंकेसाठी थांबला असताना भामट्यांनी मी पोलिस असल्याने सांगून त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. ऐवढंच नाही तर, जबरदस्तीने फोन पे खात्यावर 15 हजार हस्तांतरित करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.\nशिवाजीनगर पोलिस ठाण्यात अमोल भीमराव खंदारे (वय-23,रा.शिवाजीनगर,पुणे) या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी इरफान सय्यद व त्याचे इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा डिसेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान घडलेला आहे अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. घटनेच्या दिवशी तक्रारदार अमोल खंदारे हा एकटाच कामावरुन घरी पायी जात होता. त्यावेळी शनिवार वाडयाचे समोरील नदी पात्रातील रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाजवळ तो लघुशंकेसाठी थांबला. लघूशंका करुन तो बाहेर फोनवर बोलण्यासाठी थांबलेला असताना आरोपीने शौचालयामधून बाहेर येवुन पकडले. त्याचेकडील ओळखपत्र दाखवत आरोपीने तो पोलिस असल्याचे सांगून त्यास मारहाण केली. याबाबत शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करत आहे.\nजबरदस्तीने गुगल-पे वर पैसे घेत फसवणूक\nशेवाळेवाडी परिसरात राहणारे सिताराम सदाशिव मुल्लया (वय-37) हे 15 नंबर चौक सोलापूर रस्ता, हडपसर येथून मोटारसायकलवर घरी जात असताना, त्यांना पाठीमागुन येणाऱ्या अनोळखी एक इसम आणि महिलेने त्यांचे मोटारसायकलचे पुढे त्यांची गाडी लावुन अडवले. मुल्लया यांचा मोटारसायकलवर बसलेल्या महिलेला धक्का लागला असल्याचे सांगत, तिने माझा भाऊ खूप डेंजर असल्याचे सांगत शेवाळे यांना भिती दाखवली. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेत आरोपींनी त्यांचे फोन पे व गुगल पे वरुन जबरदस्तीने 20 हजार रुपये ऑनलाईन पाठवले. याबाबत हडपसर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/india-vs-china-pralay-missile-on-china-border-updates-drdo-indian-army-130702228.html", "date_download": "2023-02-04T02:28:22Z", "digest": "sha1:LMMZ535XPE7NWW75KW2LQ32XW72QEQJK", "length": 7443, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "150 ते 500 किमीपर्यंत करू शकते अचूक मारा, रात्रीही हल्ला करण्यास सक्षम | India Vs China, Pralay Missile On China Border Updates, DRDO, Indian Army - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचीन सीमेवर तैनात होणार प्रलय क्षेपणास्त्र:150 ते 500 किमीपर्यंत करू शकते अचूक मारा, रात्रीही हल्ला करण्यास सक्षम\nचीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रथमच सामरिक कारवाईसाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश करणार आहे. वृत्तसंस्थेनुसार, लष्कराने LAC वर प्रलय बॅलिस्टिक क���षेपणास्त्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र 150 ते 500 किलोमीटरपर्यंतचे आपले लक्ष्य अचूकपणे भेदू शकते.\nडिसेंबर 2021 मध्ये या क्षेपणास्त्राची सलग दोन दिवसांत दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. तेव्हापासून भारतीय लष्कर त्याचे अधिग्रहण आणि समावेश करण्याच्या दिशेने काम करत आहे.\nभारत-चीन सीमेवर या क्षेपणास्त्राच्या तैनातीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या तिन्ही सेना सध्या रॉकेट फोर्स बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत प्रलय क्षेपणास्त्राची तैनाती लवकरच शक्य आहे.\nजमिनीवरून जमिनीवर मार करण्यास सक्षम\nनुकतेच नौदल प्रमुख अॅडमिरल आर. के. हरि कुमार म्हणाले होते की, दिवंगत जनरल बिपिन रावत रॉकेट फोर्स तयार करण्याचे काम करत होते. जेणेकरून सीमेवर शत्रूचा मुकाबला करता येईल. प्रलय क्षेपणास्त्र सॉलिड प्रोपेलंट रॉकेट मोटारने सुसज्ज आहे. सोबतच नवीन तंत्रज्ञानही आहे. क्षेपणास्त्राच्या गाइडन्स सिस्टिममध्ये स्टेट ऑफ द आर्ट नेव्हिगेशन आणि इंटिग्रेटेड एव्हिओनिक्स आहे. प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.\nरात्रीदेखील हल्ला करण्यास सक्षम\nDRDO ने अद्याप प्रलयच्या वेगाचा खुलासा केलेला नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार हे क्षेपणास्त्र रात्रीच्या वेळीही शत्रूंना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. जर आपण शेजारील देशांबद्दल बोललो तर चीनकडे या पातळीचे डोंगफेंग 12 क्षेपणास्त्र आहे. तर पाकिस्तानकडे गझनवी, एम-11 आणि शाहीन क्षेपणास्त्रे आहेत. गझनवी, एम-11 पाकिस्तानला चीनकडून मिळाले आहे. गझनवी 320 किमी, एम-11 350 किमी आणि शाहीन 750 किमी अंतराची क्षेपणास्त्रे आहेत.\nचिनी क्षेपणास्त्रांच्या तोडीचे आहे प्रलय\nविविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2015 पासूनच प्रलयच्या निर्मितीची चर्चा सुरू होती. डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात या क्षेपणास्त्राचा उल्लेख केला होता. या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम ठरते. ते जमिनीवरून तसेच कनेस्टरमधूनही डागले जाऊ शकते. प्रलय क्षेपणास्त्र हे इतर कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे सांगितले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/bhima-koregaon-case-disputed-board-with-govind-gopal-name-caused-the-incident-says-ex-sarpanch-update-aj-588152.html", "date_download": "2023-02-04T02:38:43Z", "digest": "sha1:XTJI4OIRPVACQJ7J2ZXPUGRWCIYZD6LR", "length": 10422, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीमा कोरेगांव: सरपंचांच्या चौकशीतून पुढे आली महत्त्वाची माहिती, 'त्या' फलकामुळे शांतता भंगल्याचा दावा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /\nभीमा कोरेगांव: सरपंचांच्या चौकशीतून पुढे आली महत्त्वाची माहिती, 'त्या' फलकामुळे शांतता भंगल्याचा दावा\nभीमा कोरेगांव: सरपंचांच्या चौकशीतून पुढे आली महत्त्वाची माहिती, 'त्या' फलकामुळे शांतता भंगल्याचा दावा\nवढू बुद्रुक (Vadu Budruk) गावात गोविंद गोपाळ (Govind Gopal) यांच्याविषयी माहिती देणारा बोर्ड लावल्यामुळेच शांतता भंग पावली, अशी माहिती वढू बुद्रुकच्या तत्कालीन सरपंचांनी (ex sarpanch) या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला (Bhima koregoan Inquiry commission) दिली आहे.\nवढू बुद्रुक (Vadu Budruk) गावात गोविंद गोपाळ (Govind Gopal) यांच्याविषयी माहिती देणारा बोर्ड लावल्यामुळेच शांतता भंग पावली, अशी माहिती वढू बुद्रुकच्या तत्कालीन सरपंचांनी (ex sarpanch) या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला (Bhima koregoan Inquiry commission) दिली आहे.\nकसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीची बैठक, चर्चेनंतर काय ठरलं\n नोकरीच्या अमिषाने तरूणीवर बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ\nस्वत:च्या मृत्यूचा बनाव; वर्षभर पोलिसांना फसवलं, अखेर सत्य आलं समोर\nराज्यातून थंडी गायब होणार, पारा 35 अंशांच्या पुढे, मुंबई, पुण्यात असा असेल अंदाज\nपुणे, 4 ऑगस्ट : वढू बुद्रुक (Vadhu Budruk) गावात गोविंद गोपाळ (Govind Gopal) यांच्याविषयी माहिती देणारा बोर्ड (board) लावल्यामुळेच शांतता भंग पावली, अशी माहिती वढू बुद्रुकच्या तत्कालीन सरपंचांनी (ex sarpanch) या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला (Inquiry commission) दिली आहे. भीमा कोरेगावची घटना घडली, त्यावेळी वढू बुद्रुक गावच्या सरपंच असणाऱ्या रेखा शिवले (Rekha Shivale) यांची कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने बुधवारी साक्ष नोंदवली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.\nकोरेगाव-भीमापासून 4 किलोमीटर अंतराव वढू बुद्रुक हे गाव आहे. तिथे छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले गेले आणि तिथे समाधीसुद्धा आहे. तिथे आणखी एक समाधीसदृश बांधकाम आहे. दलित समाजाच्या म्हणण्यानुसार ही गोविंद गोपाळ ढेगोजी मेघोजी यांची समाधी आहे. 17 व्या शतकातले ते समाजाचे श्रद्धास्थान होते.\nछत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कोणी केले यावरून वाद आहे. गोविंद गोपाळ यांनीच अंत्यसंस्कार केले होते आणि ती त्यांचीच समाधी असल्याचं दलित समाजाचं म्हणणं आहे. गोविंद गोपाळ यांचे आपण वारसदार असल्याचं गावातील गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे. औरंगजेबाची आज्ञा झुगारून शिवले देशमुख यांनी अंत्यस्कार केले असं मराठा समाजाचं म्हणणं आहे.\nतत्कालीन सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर 2017 रोजी गायकवाड यांनी गोविंद गोपाळ यांच्या कार्याची माहिती लिहिलेला बोर्ड गावात उभा केला. तर मराठा समाजाच्या लोकांनी तो बोर्ड काढून टाकला. त्यावरून वादाची ठिणगी पेटली आणि 1 जानेवारी 2018 ची घटना घडली. गावात बोर्ड उभं करण्याची आणि तो काढून टाकण्याची घटना घडली नसती, तर शांतता भंग पावण्याचा प्रश्नच उद्भवला नसता, असं तत्कालीन सरपंचांनी नोंदवलेल्या साक्षीत म्हटल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे.\nहे वाचा -पुण्यासह कोकणाला झोडपणार पाऊस; राज्यात 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट\n1 जानेवारी 2018 ला कोरेगाव-भीमात उसळलेल्या दंगलीत एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यापूर्वीदेखील वर्षानुवर्षं कोरेगाव भीमाला येणारे दलित समाजाचे नागरिक वडू बुद्रुकलाही जात असत. मात्र तो बोर्ड उभा राहिल्यामुळे वादाची ठिणगी पेटल्याचं तत्कालीन सरपंचांनी म्हटलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63835", "date_download": "2023-02-04T02:49:16Z", "digest": "sha1:CYZ5MHHXWMYCYLMGD2BDPJH425UX4XRC", "length": 6486, "nlines": 140, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजकारण - भारतात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजकारण - भारतात\nभारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण\nपारावरल्या गझाली वाहते पान\nनवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव का देण्यात यावे\nईरोधी पक्षाच्या नेत्यायले येड म्हनाव की खुळ प्रश्न\nमहाराष्ट्रातील सत्ताकारणाची पुढील दिशा लेखनाचा धागा\nमहाराष्ट्रातला \"एक\" राजकीय भूकंप consipiracy थोरी लेखनाचा धागा\nमोदीजी है तो मुमकिन है\nपक्षफुटीनंतर एखाद्या गटाला मान्यता देण्याआधी पक्षकार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावित काय\nशिव सेना व शिंदे सेने पुढील आवाहने लेखनाचा धागा\nहस्तर पत्र ,श्रीमान एकनाथ शिंदे यास लेखनाचा धागा\nनवीन महाराष्ट्र ,नवीन सारीपाट ,अविश्वास ठरावात काय होईल \nमुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री पद कसे ठरले असलं \nनवी मुंबई विमान तळास कोणाचे नाव द्यावे\nपालकांनो सावधान रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे\nईतना सन्नाटा क्यों है भाई \nउच्च विचारसरणी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00831.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ebharti.in/ssc-cpo-recruitment-2020/", "date_download": "2023-02-04T02:57:30Z", "digest": "sha1:7HCBXTQC6OZABGFQKNM7P5PGS362MND4", "length": 4252, "nlines": 65, "source_domain": "ebharti.in", "title": "SSC CPO Recruitment 2020 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 पदासाठी मेगा भरती", "raw_content": "\nSSC CPO Recruitment 2020 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 पदासाठी मेगा भरती\nSSC CPO Recruitment 2020-दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2020\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता\n1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 91 पदवीधर\n2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 78 पदवीधर\n3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1395 पदवीधर\nवयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nपरीक्षा [CBT पेपर I]: 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020\nपरीक्षा [CBT पेपर II]: 01 मार्च 2021\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2020 (11:30 PM)\nUPSC NDA 2020 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांसाठी भरती\nPost Bank Bharti 2022 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 650 जागांसाठी भरती\nIARI Recruitment 2022 | भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागांसाठी भरती\nMaharashtra Post Office Bharti 2022 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026…\nSSC MTS 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती\nMHT CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/sambhaji-nagar-dhara-shiv-de-baa-patil/", "date_download": "2023-02-04T02:29:16Z", "digest": "sha1:QPU32WKVFKOI2CNUSVABGUR55HEAFRDG", "length": 7256, "nlines": 70, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...\" -", "raw_content": "\nसंभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण…”\nशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला.यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.\nजवळजवळ १७० लोक निवडून आले होते. ही अपेक्षा होती की, भाजप-शिवसेना युतीचे सरकार तयार होईल. पंतप्रधानांनी सर्वांच्या उपस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री बनेल, अशी घोषणाही केली होती. परंतु, दुर्दैवाने निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि शिवसेनेचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला, ज्यांनी हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवले. हा खरे तर जनमताचा अपमान. जनतेने मते महाविकास आघाडीला दिली नव्हती. भाजपा-सेना युतीला दिले होते. जनमताचा अपमान करून मविआ स्थापन केली, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.\nदररोज सावरकरांचा अपमान, हिंदूंचा अपमान केला जात होता. शेवटच्या दिवशी नामांतराचा ठराव झाला. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यानंतर औरंगाबद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबाद शहराचे धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला. गेल्या दीड वर्षांत यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. बहुमत चाचणीचे निर्देश देण्यात आल्यावर कोणतीही मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही. तरीही ती घेण्यात आली. या प्रस्तावाला आमचे समर्थन आहे. मात्र, नव्याने येणाऱ्या सरकारला पुन्हा याचे निर्णय घ्यावे लागतील. कारण आधीचे निर्णय वैध नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nफडणवीस यांचा चे���राच सर्व काही सांगत आहे -शरद पवार\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/attack-on-abdul-sattar-home-by-ncp-after-his-statement-on-supriya-sule/", "date_download": "2023-02-04T03:30:12Z", "digest": "sha1:L4ZFESBCDQCRLJKEPE2C3YA5V4JBANL4", "length": 5739, "nlines": 92, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "अब्दुल सत्तारांच्या घरावर दगडफेक, काचा फोडल्या; राष्ट्रवादी आक्रमक | Hello Maharashtra", "raw_content": "\nअब्दुल सत्तारांच्या घरावर दगडफेक, काचा फोडल्या; राष्ट्रवादी आक्रमक\n शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यांनतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर हल्ला केला आहे. दगडफेक करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घराच्या काचा फोडल्या आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली.\nअब्दूल सत्तार नेमकं काय म्हणाले-\nराष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्यावर ५० खोक्या वरून टीका केली होती. त्याबाबत आज एका वृत्तवाहिनीने सत्तार यांना विचारलं असता त्यावर उत्तर देताना त्यांची जीभ घसरली. . इतकी भिकार– झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ अशी शिवीगाळ त्यांनी केली. सत्तार यांच्या विधानाचे जोरदार पडसाद राज्यभर उमटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द २४ तासांत मागे घ्���ावे अन्यथा त्यांची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/vivek-chaudhary-of-maharashtra-is-the-new-air-chief-marshall", "date_download": "2023-02-04T01:37:10Z", "digest": "sha1:6NTHBT2P3N4ORV55ES5L3LJQG3C6O6IL", "length": 6833, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "महाराष्ट्राचे विवेक चौधरी नवे हवाईदल प्रमुख - द वायर मराठी", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे विवेक चौधरी नवे हवाईदल प्रमुख\nनवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी गुरुवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया हवाई दल प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले असून विवेक चौधरी यांनी त्यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.\nविवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. २९ डिसेंबर १९८२ रोजी ते हवाई दलात फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले.\nत्यांनी या पूर्वी हवाई दलाचे उपप्रमुख तसेच हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. हवाई दलात त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचा ‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा अनुभव आहे. हवाई दलाने राबविलेल्या सियाचीन येथील ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन सफेद सागर’ या मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. हवाई दलातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी २००४ मध्ये हवाई दल पदक, विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.\nमेट्रो चाचणी आरेच्या हद्दीबाहेर होणार\n‘आरएसएसची ईडी-प्राप्तीकर खात्याकडून चौकशी करावी’\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/how-mutual-fund-will-work-in-2022/", "date_download": "2023-02-04T03:32:57Z", "digest": "sha1:YYK4OLER7WQ5QMSJS3ZXDO45N43EERAL", "length": 12385, "nlines": 91, "source_domain": "udyojak.org", "title": "२०२२ मध्ये म्युच्युअल फंडामध्ये किती संधी आणि किती जोखीम? - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\n२०२२ मध्ये म्युच्युअल फंडामध्ये किती संधी आणि किती जोखीम\n२०२२ मध्ये म्युच्युअल फंडामध्ये किती संधी आणि किती जोखीम\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nसध्या शेयर बाजार खूप वरच्या पातळीवर आहे. बाजाराचे सर्व सूचक बाजार गुंतवणुकीसाठी जास्त महाग आहे हे दर्शवतात. म्हणजेच एकरकमी गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडमध्ये जोखीम खूप जास्त आहे. त्याचबरोबर डेट फंड जे स्थिर परतावा देतात, व्याजदर अतिशय कमी असल्याने आता कालचक्र बदलेल.\n२०१८ पासून आतापर्यंत व्याजदर खाली येत राहिले, मात्र यापुढे व्याजदर वाढण्याचे अथवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी डेट फंडमधून कमी परतावा मिळेल. अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावे.\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\n१) ज्यांना एसआइपीमार्फत गुंतवणूक करायची आहे त्यांनी आपल्या आर्थिक उद्दिष्टासाठी पूरक योजना निवडून एसआइपी चालू करावी. जर शेयर बाजार खाली आला तर अशावेळी पाच-सहा महिन्यांसाठी आपली एसआइपी वाढवावी जेणेकरून बाजाराच्या खालच्या पातळीवर जास्त युनिट्स जमा करता येतील.\n२) ज्यांना एकरकमी गुंतवणूक करायची आहे त्यांनी आपली मोठी रक्कम डेट फंडमध्ये (कर्जरोखे योजना) गुंतवून इक्विटी फंड (समभाग योजनांमध्ये) एसटीपीमार्फत (सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन) प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला आपल्या एकूण रकमेच्या दोन ते चार टक्के रक्कम एसटीपीमार्फत इक्विटी फंडमध्ये वळती करावी जेणेकरून बाजाराच्या पतझडीची भीती राहणार नाही.\nसमजा बाजार जास्त खाली आले तर आपल्या डेट फंडमधील गुंतवणुकीतून २५ ��े ४० टक्के मोठी रक्कम इक्विटी फंडमध्ये वळती करावी आणि बाजाराच्या पतझडीमध्ये जास्त युनिट्स मिळवण्याचा लाभ आपण घेऊ शकतो.\n३) ज्यांना जास्त जोखीम घ्यायची नाही त्यांनी फक्त डेट फंडमध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळणार नाही. अशा गुंतवणुकदारांनी डेट हायब्रीड फंड किंवा इक्विटी सेविंग फंड या कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करावी. ज्यात इक्विटीचे प्रमाण खूप कमी असते. काही कारणाने बाजार खाली आल्यास बाजाराच्या खालच्या पातळीवर आपण इक्विटी हायब्रीड फंड या कॅटेगरीमध्ये वळती करून लाभ घेऊ शकतो.\n४) ज्यांना एकरकमी गुंतवणूक करायची आहे आणि थोडीफार जोखीमही घ्यायची आहे त्यांनी म्युच्युअल फंडची बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड या कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करावी. या कॅटेगरीमध्ये म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर बाजाराच्या चढउताराप्रमाणे आपल्या योजनेतील इक्विटीचे प्रमाण कमी जास्त करतात.\n'आत्मनिर्भर भारत'मध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संधी : भाग-१\nकोविड-19 विषाणू, सायबर सुरक्षा आणि डिजिटल गोपनीयता अधिक मजबूत करण्याची गरज विशद करतो\nLockdown : हा नवीन गोष्टी शिकण्याचा काळ\n'आत्मनिर्भर भारत'मध्ये लघुउद्योजकांसाठी उपयुक्त असलेल्या संधी\nसध्या बाजार खूप वर असल्याने इक्विटीचे प्रमाण साधारण ३५ ते ४० टक्के आहे, तेच मार्च २०२० जेव्हा बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला होता, त्यानंतर बाजाराच्या खालच्या पातळीवर इक्विटीमधील गुंतवणूक ७५ ते ८० टक्के इतकी वाढवली होती.\nम्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आणि कर कार्यक्षम तसेच महागाईवर मात करणारा परतावा मिळवा.\n(लेखक म्युच्युअल फंड सल्लागार आहेत.)\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\nPrevious Post आर्थिक स्वातंत्र्यापासून आपण इतके दूर का\nNext Post ‘उद्योग ज्योतिषा’ची मुलतत्त्वे\n‘इन्स्टंट लोन ॲप’ हा एक अतिभयानक सापळा\nअक्षय्यतृतीया, उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस\nby स्मार्ट उद्योजक May 3, 2022\nहीच ती वेळ… आपल्याच राखेतून पुन्हा जन्म घेण्याची\n‘लिंग्वासोल’ भरारी अनुवाद व्यवसायातील अग्रगण्य नावाची\nनोकरी करून उभे केले भांडवल आणि त्यातून निर्माण झाले आजचे Paytm\n₹५०० पगाराची नोकरी करण���ऱ्या बिपीनच्या कंपनीला मिळाली ‘स्टार्टअप इंडिया’ची मान्यता आणि पेटंटसुद्धा\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00832.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/jamin-na-karnyachi-garaj-nahi-gr-dd/", "date_download": "2023-02-04T03:09:57Z", "digest": "sha1:BRBEZRCOFYOGTS7NFDZGVECNHRQ7QXTD", "length": 13120, "nlines": 76, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "जमीन NA करण्याची गरज नाही शासन परिपत्रक - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nजमीन NA करण्याची गरज नाही शासन परिपत्रक\nजमीन NA करण्याची गरज नाही शासन परिपत्रक\nमहाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) या नियमान्वये केलेल्या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने महत्वाचे असल्याने सदर नियमाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसारखी कार्यपध्दती होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.\n१) महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ मधील कलम ४२ (ब), ४२ (क) व ४२ (ड) या नियमान्वये केलेल्या सुधारित तरतुर्दीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांनी अंतिम विकास योजना / प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम १२२ खालील घोषित हद्दीपासून २०० मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक इ. अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात\nGR येथे डाऊनलोड करा\n(झोन निहाय ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचे गट नंबर / स. न. दर्शविणा-या याद्या तयार करण्यात याव्यात. तसेच, सदर यादीतील पूर्वीचे जे ग. नं. / स. न. अलहिदा अकृषिक झालेले आहेत ते वगळून उर्वरीत जमिनीच्या स. न. / ग. नं. ची यादी व्यक्तीनिहाय व क्षेत्रनिहाय तात्काळ तयार करावी.\n२) यानुसार संबंधित जमीन धारकांना मानीव अकृषिक वापराच्या अनुषंगाने अकृषिक आकारणी व रुपांतरण कर भरण्याबाबतचे चलन पाठवावे.\n३) यादी तयार करतांना ज्���ा जमिनी भोगवटदार वर्ग-२ आहेत त्या जमिनीच्याबाबतीत सक्षम प्राधिका-याची पूर्व परवानगी घेतली आहे किंवा नाही प्रकरणी शासनाचा नजराणा भरलेला आहे किंवा नाही प्रकरणी शासनाचा नजराणा भरलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. (गाव नमुना नं. १ क व इनाम नोंदवही वरुन देखील शहानिशा करावी.)\n४) ज्या मिळकतीसंदर्भात विविध न्यायालयात वाद सुरु आहे अशा भुधारकांना नोटीसा काढण्यात येवू नये. प्रत्यक्षात तलाठी यांनी गावी सदर मिळकतीचे स्थळ निरिक्षण करुनच नोटीस काढावी.\nGR येथे डाऊनलोड करा\n(५) सिलिंग कायद्यांतर्गत ज्या जमिनी अतिरिक्त ठरविलेल्या गेल्या आहेत. तसेच ज्या भुखंडास नागरी जमीन कमाल धारणा कायदयाच्या कलम २० प्रमाणे तळेगाव दाभाडे योजना मंजुर आहे, त्याबाबतचे आदेश व धोरणाची खात्री करुनच भूधारकांना नोटीस देण्यात यावी.\n(६) अंतिम विकास योजना / प्रारुप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम १२२ खालील घोषित हद्दीपासून २०० मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक इ. अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात (झोन निहाय)\nज्या बिनशेती न झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनींना अकृषिक आकारणीचे आदेश लागू करण्यापुरते हे परिपत्रक आहे. इतर बाबतीत शासनाचे प्रचलित आदेश लागु राहतील.\n७) तसेच ना- विकास क्षेत्र अथवा ग्रीन झोन मधील क्षेत्रास किंवा त्याच्या काही भागास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १८ अन्वये अशा जमिनीबाबत आधीच विकास कामाची परवानगी दिलेली असेल तर अशा क्षेत्रासही अकृषिक दर्जा प्राप्त झाल्याचे मानण्यात घेऊन त्यावरील कराची आकारणी करून देण्याची कार्यवाही करावी.\nGR येथे डाऊनलोड करा\n८) याबाबत सर्व महसूली प्राधिकारी व अधिकारी यांनी दर १५ दिवसांनी याबाबतीत स्वतः तपासणी करुन आढावा घ्यावा आणि अधिनस्त अधिकाऱ्यांचे कामकाज नियमाप्रमाणे होत आहे किंवा कसे याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी स्तरावर नियमितपणे घ्यावा. तसेच. याबाबत संबंधित जमीन मालकाने अर्ज केल्यास उपरोक्त बाबींची खात्री करून या परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी.\n९) या प्रक्रियेच्या अनुषंगाने अशा जमिनींना शासनाचे प्रचलित तरतुदीनुसार अकृषिक सारा व रुपांतरीत कर शासन जमा करून घेतल्यानंतर सर्व प्रकरणात संबंधितांना परिशिष्ट “अ” मधील नमुन्यात सनद देण्याचे अधिकार संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना प्रदान करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे, तहसिलदार यांनी विनाविलंब कार्यवाही करावी.\n१०) अशा प्रकारची प्रकरणे हाताळताना शासनाचा नजराणा / अधिमूल्य बुडून आर्थिक नुकसान होणार नाही तसेच शासनाचे इतर नियम / अधिनियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.\nMPSC Recruitment 2022 लिपिक-टंकलेखक पद वाढ\nMPSC मार्फत 144 जागा करता भरती\nCBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती\nMSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर\nआमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube\nआपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.\nकायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.\nव्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (41) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2023-02-04T01:59:51Z", "digest": "sha1:ABNQB3KFQLKHGJKWVC4EXNS6V7RUBNOT", "length": 2349, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पर्सी फेंडर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपर्सी जॉर्ज हर्बर्ट फेंडर (ऑगस्ट २२, इ.स. १८९२:बॅलहॅम, लंडन, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:एक्झेटर, डेव्हन) हा इंग्लंडकडून १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nशेवटचा बदल १५ ऑगस्ट २०२२ तारखेला ११:०८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०२२ रोज��� ११:०८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A8", "date_download": "2023-02-04T02:44:04Z", "digest": "sha1:TKJXA32AY5CYJ5HZ2UHK7GIOZQG4Y2VB", "length": 13193, "nlines": 318, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९७२ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१ठळक घटना आणि घडामोडी\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे\nवर्षे: १९६९ - १९७० - १९७१ - १९७२ - १९७३ - १९७४ - १९७५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ५ - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्पेस शटल कार्यक्रम सुरू करण्याचा हुकुम काढला.\nजानेवारी ३० - ब्रिटीश सैनिकांनी उत्तर आयर्लंडमध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या.\nजानेवारी ३० - पाकिस्तानने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.\nफेब्रुवारी ३ - जपानच्या सप्पोरो शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\nफेब्रुवारी २१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने चीनला भेट दिली.\nएप्रिल २० - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.\nमे १५ - अमेरिकेने जपानचे ओकिनावा बेट परत केले.\nमे २२ - श्रीलंकेने नवीन संविधान अंगिकारले.\nमे ३० - इस्रायेलची राजधानी तेल अवीवमध्ये जॅपनीझ रेड आर्मीने लॉड विमानतळावर २४ व्यक्तींना ठार व ७८ ईतरांना जखमी केले.\nजुलै २० - नेदरलॅंड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.\nजुलै २१ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.\nडिसेंबर १९ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले.\nडिसेंबर २३ - निकाराग्वाची राजधानी मानाग्वामध्ये ६.५ रिश्टरचा भूकंप. १०,०००हून अधिक ठार.\nडिसेंबर २३ - उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१च्या उरलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आले. आन्देसवर विमान कोसळल्यावर ७२ दिवस अतिउंच व अतिथंड परिस्थितीत राहताना जगण्यासाठी प्रवाश्यांनी नाईलाजाने मानवमांस खाल्ले. २ प्रवाश्यांनी १० दिवस अतिकठीण डोंगर पार करून काही प्रवासी जिवंत असल्याची माहिती दिली.\nडिसेंबर २९ - ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.\nडिसेंबर ३० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.\nएप्रिल १७ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nमे ११ - जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजून २० - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजुलै ८ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट १ - मसूद राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट १५ - बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.\nडिसेंबर २९ - पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू.\nऑगस्ट १७ - हबीबुल बशर, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ३१ - क्रिस टकर, अमेरिकन अभिनेता.\nसप्टेंबर २६ - मार्क हॅस्लाम, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २७ - ग्वेनेथ पाल्ट्रो, अमेरिकन अभिनेत्री.\nमे १ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.\nमे २ - जे. एडगर हूवर, अमेरिकेच्या एफ.बी.आय. या पोलीस संस्थेचा संचालक.\nमे १७ - रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार.\nमे २९ - पृथ्वीराज कपूर, हिंदी अभिनेता\nजुलै ७ - तलाल, जॉर्डनचा राजा.\nजुलै ३१ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान.\nसप्टेंबर २७ - एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.\nइ.स.च्या १९७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२२ रोजी १४:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/girls-do-not-reply-to-the-message-let-know-the-reasons-of-girls-attitude-ndj97", "date_download": "2023-02-04T01:41:58Z", "digest": "sha1:QELI4VCMQIMFSDHKLKQ3YWTMHYNQHXZB", "length": 1802, "nlines": 16, "source_domain": "www.esakal.com", "title": "Girls Attitude: मित्रांनो! 'या' कारणांमुळे मुली मेसेजला रिप्लाय देत नाहीत | Sakal", "raw_content": " 'या' कारणांमुळे मुली मेसेजला रिप्लाय देत नाहीत\nअसं म्हणतात की मुली अनेकदा मेसेजला रिप्लाय देत नाही.\nयामागे काही कारणे समोर आली आहे, जाणून घ्या ती कारणे कोणती\nएखादी मुलगी आधीच रिलेशनशिपमध्ये असेल तर इतरां���ोबत मेसेज वर चॅट करायला टाळते अशा वेळी ती अनेकदा मेसेजला रिप्लाय देत नाही.\nअनोळखी नंबरवर मेसेज आला की मुली रिप्लाय देत नाही.\nमेसेज जर चुकीचा असेल किंवा मेसेज आवडला नसेल तर मुली रिप्लाय देणे टाळतात.\nनवीन मैत्री घट्ट होईपर्यंत मुली समोरच्या व्यक्तीला सहसा रिप्लाय देत नाही.\nमुलगी जर डिस्टर्ब असेल किंवा तिला एकट्यात वेळ घालवायचा असेल तर ती सहसा समोरच्याला रिप्लाय देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00833.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/horoscope/7-september-2022-rashibhavishya-rashifal-3-44811/", "date_download": "2023-02-04T02:40:36Z", "digest": "sha1:VTL43QC6A3F4SUI6Y7N6ZPZ3QV4HO5G6", "length": 16500, "nlines": 56, "source_domain": "enews30.com", "title": "वृश्चिक राशीला नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ, कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस - enews 30", "raw_content": "\nवृश्चिक राशीला नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ, कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस\nमेष : व्यवसाय व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी काही बदल आवश्यक आहेत. रखडलेली रक्कम परत मिळण्याची आशा आहे. मार्केटिंग संबंधित कामात काही अडचणी येऊ शकतात.कार्यालयातील वातावरण शांततापूर्ण राहील. राग आणि उत्कटतेमुळे परिस्थिती अनियंत्रित होऊ शकते. संयमाने व संयमाने वागावे. भावांसोबतचे संबंध मधुर राहण्यासाठी तुमचे विशेष सहकार्य आवश्यक आहे. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठीही थोडा वेळ द्या.\nवृषभ : व्यवसायाशी संबंधित कामात काही अडथळे आणि अडथळे येऊ शकतात. यावेळी खूप मेहनत आणि परिश्रम आवश्यक आहेत. विपणन आणि संपर्क बिंदू आणखी चांगले बनवा. ऑनलाइन क्रियाकलापांबद्दल शक्य तितकी माहिती मिळवा. अवांछित अतिथीचे आगमन कौटुंबिक चिंतेचे कारण बनू शकते. खर्चही जास्त होईल. मात्र, समजूतदारपणाने आणि समजूतदारपणाने समस्येवर तोडगाही सापडेल. दिलेले पैसे मागायला अजिबात संकोच करू नका.\nमिथुन : व्यवसायात वित्तविषयक कामात दुर्लक्ष करू नका. तसेच करविषयक सर्व फाईल्स पूर्ण ठेवणे आवश्यक आहे. यावेळी, कामाच्या ठिकाणी अगदी लहान तपशीलांचे गंभीरपणे आणि बारकाईने मूल्यांकन करणे आवश्यक आहे. काही दु:खद बातमीमुळे तणाव आणि नैराश्य सारखी परिस्थिती येऊ शकते. तुमचे मनोबल खचू देऊ नका. सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. आध्यात्मिक कार्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल.\nकर्क : आता व्यवसायाशी संबंधित कोणताही नवीन प्रकल्प किंवा कामाशी संबंधित य��जना बनवता येतील, परंतु आता त्याची अंमलबजावणी करू नका. कारण योग्य वेळी केलेले काम अनुकूल परिणाम देते. भागीदारीशी संबंधित व्यवसायात सुरू असलेले मतभेद दूर होतील. थोडासा गैरसमज तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. यावेळी कोणताही प्रवास पुढे ढकलणे योग्य राहील. मुलांसोबतही थोडा वेळ घालवा.\nसिंह : व्यवसायाशी संबंधित कामे सामान्य राहतील. पण तुमच्या कर्तृत्वाने आणि कर्तृत्वाने तुमच्या कामात गती येईल. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामात काही अडथळे येतील. ऑफिसचे काम घरातच होत असल्याने कामाचा ताण जास्त राहील. अनावश्यक खर्च करणे थांबवावे. तुम्ही तुमच्या हितचिंतकांच्या सल्ल्याचेही पालन केले पाहिजे. कोणत्याही कामात अडचणी किंवा अडथळे आल्याने काहीशी निराशाही होईल. कोणताही निर्णय शांततेने घ्या.\nकन्या : यावेळी, फक्त सध्याच्या व्यावसायिक क्रियाकलापांवर लक्ष देणे आवश्यक आहे. कारण सध्या कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. काही कायदेशीर आणि गुंतवणुकीशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते. कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नये. देखाव्याच्या बाबतीत तुम्ही अनावश्यक खर्च करू शकता. कोणतीही जुनी नकारात्मक गोष्ट वर्तमानावर वर्चस्व गाजवू शकते, ज्यामुळे तुमचे मनोबल देखील कमी होईल.\nतुला : सध्या व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये पूर्वीसारखीच स्थिती राहील. यावेळी दूरच्या पक्षांशी आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. नजीकच्या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ऑफिसमध्ये इतरांच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. मालमत्ता किंवा पैशाचे व्यवहार करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, थोडीशी निष्काळजीपणा नात्यात दुरावा निर्माण करू शकते. कोणत्याही कायदेशीर कामात रस घेऊ नका.\nवृश्चिक : व्यवसायाशी संबंधित कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. या उपक्रमांमुळे नजीकच्या भविष्यात तुम्हाला फायदा होईल. नोकरीत बॉस आणि अधिकारी यांच्याशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. तुमचे अस्वस्थ होणे आणि छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणे कौटुंबिक वातावरण देखील बिघडू शकते. मुलांच्या अभ्यासाशी संबंधित कोणत्याही कामात व्यत्यय आल्याने चिंता राहील. जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू नका.\nधनु : व्यव��ायात अपेक्षित परिणाम न मिळाल्याने थोडी निराशा होईल. पण हीच वेळ आहे धीर धरण्याची.आपल्या कार्यपद्धतीतही यावेळी बदल घडवून आणण्याची गरज आहे. बनावट व्यवसायातील लोकांना देखील त्यांच्या पात्रतेनुसार योग्य परिणाम मिळतील. कार्य स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला इतरांकडून मदतीची अपेक्षा नसेल तर ते योग्य आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या योजना कोणाला सांगू नका.\nमकर : व्यवसायात आधीपासून नियोजित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे ते पूर्ण करण्यात अनेक अडचणी येणार आहेत. मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयावर बोलताना असभ्य शब्द वापरू नयेत, कारण यामुळे बदनामीही होऊ शकते. अतिरिक्त खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात. इतरांशी वागताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.\nकुंभ : व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. या काळात कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. कोणताही मोठा सौदा तुमच्या हातून निसटू शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना एखाद्या प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. सर्वकाही व्यवस्थित झाल्यानंतरही त्यांच्या मनात एकटेपणा किंवा दुःख जाणवू शकते. आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यातही थोडा वेळ घालवा. सकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या सहवासात रहा.\nमीन : यावेळी, व्यवसायाशी संबंधित कामात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शेअर्स आणि तेजीच्या मंदीशी संबंधित व्यवसाय तोट्यात राहू शकतात. कार्यालयातील कामे सुरळीत सुरू राहतील. घरातील कोणत्याही सदस्याच्या नकारात्मक कामांमुळे तणावात राहू शकतात. पण रागाच्या ऐवजी शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. पैशांशी संबंधित प्रकरणांमुळे जवळच्या नातेवाईकाशी मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशि���विष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?p=36596", "date_download": "2023-02-04T03:11:33Z", "digest": "sha1:HIE7RUKTAFRMACMRUE6KN75AGPET2ZRC", "length": 9007, "nlines": 140, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "#PUNE : पुण्यातील शाळा बंदच राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ | शबनम न्यूज", "raw_content": "\nशाळा-महाविद्यालयांना केंद्राची 15 ऑक्‍टोबरपासून परवानगी\nदहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी ; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर\nपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, गरिबांना आणखी 5 महिने धान्य मोफत मिळणार\n#HINDI NEWS : 12 महीने की अवधि के लिए प्रधानमंत्री मुद्रा…\nपिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये –…\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी\n#PUNE : पुण्यातील शाळा बंदच राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ\n#CORONAVIRUS : पुणे विभागातील 4 लाख 94 हजार 830 कोरोना बाधित…\n#PIMPRI : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को ; राष्ट्रवादीचे…\nपिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये –…\n#PIMPRI : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को ; राष्ट्रवादीचे…\n#CRIME : पती सोबत लग्न का केले, याचा जाब विचारायला गेलेल्या…\n#PIMPRI : आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय…\n#PIMPRI : शहरात सोमवारपासून शाळा होणार सुरू\nग्रामपंचायत निवडणुका नव्याने होणार जाहीर\nपाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n#MUMBAI : आरोपी अर्णबला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी हे केलं असतं तर…\nजिवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंत सारख्या पोलिसांचा अभिमान …\nHome आपलं पुणे #PUNE : पुण्यातील शाळा बंदच राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ\n#PUNE : पुण्यातील शाळा बंदच राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ\nपुणे / शबनम न्युज\nपुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला असून, येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. व पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट द्वारे सांगितले आहे.\nपुण्यातील शाळा बंदच ठेवणार \nपुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.\nPrevious article#CORONAVIRUS : पुणे विभागातील 4 लाख 94 हजार 830 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nNext articleजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी\nपिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये – महापौर माई ढोरे\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी\n#CORONAVIRUS : पुणे विभागातील 4 लाख 94 हजार 830 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nशबनम न्यूज फेसबुक पेज\nअखेर आठवडाभरानंतर मा.राज्यमंत्री भेगडे यांनी स्विकारले आ.शेळके यांचे लेखी पत्र\nआमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश,; लवकरच पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या सात गावांचा...\n#धक्कादायक : भोसरीत सुलभ शौचालयाच्या हौदात आढळले मानवी कवटी आणि हाडं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37675", "date_download": "2023-02-04T02:29:22Z", "digest": "sha1:GOZMBKPEWTNOE4CSQPE5S3GOU72GSW3H", "length": 5170, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सार्वजनिक गणपती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सार्वजनिक गणपती\nगणराज हे उभ्या महाराष्ट्राचं आद्यदैवत.\nगणेशभक्त त्याची विविध रंगात आणि विविध ढंगात स्थापना व आराधना करतात. ह्या विविध सार्वजनिक बाप्पांचे, भव्यदिव्य देखाव्यांचे मायबोलीकरांना घरबसल्या 'इ-दर्शन' घडवणे तुमच्या सहकार्याशिवाय शक्यच नाही.\nमग चला तर मंडळी, लागा कामाल��. आपापल्या मंडळातील, गावातील, शहरातील गणपतींची प्रकाशचित्रे इथे, याच धाग्यावर प्रतिसादात टाका.\n१) त्या त्या गणपतीची माहिती थोडक्यात द्यावी.\n२) प्रकाशचित्र आवश्यक आणि ते प्रताधिकार मुक्त असावे.\nगणेशोत्सव संयोजन समिती २०१२\nधन्यवाद संयोजक. या उपक्रमामुळे माझ्या मावस-आत्ये-सूनेची कलाकारी मला इथे दाखवता येतेय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/754", "date_download": "2023-02-04T02:57:12Z", "digest": "sha1:WCQ5Y4FIBKXN3M2PSZEXHP4BHZYMMLVZ", "length": 16614, "nlines": 206, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खादाडी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खादाडी\nअनबालगन आणि विजयालक्ष्मी - माझ्यासाठी अनबा आणि विजी. माझे चेन्नै बडीज. सदा आनंदी राहणारे जोडपे. दोघेही माझे जिवलग मित्र. विजीच्या हातचे तमिळ पद्धतीचे चविष्ट जेवण जेवणे हा माझा चेन्नैतला नियमित कार्यक्रम. घरी चार-चार मदतनीस असूनही स्वतः पदर खोचून माझ्यासाठी स्वयंपाक करणारी विजी आणि प्रचंड आग्रह करकरून वाढणारा अनबा हे दृश्य नेहमीचेच. दोघांच्या आग्रह करून वाढण्याच्या सवयीला मी हसतो, नावे ठेवतो. दोघे काही बोलत नाहीत, सवय बदलत नाहीत. एकदा खोदून विचारले, इतका आग्रह का\nती, मी आणि मुंबईची खादाडी \nती, मी आणि मुंबईची खादाडी \nहम एक बार जीते है,\nहम एक बार मरते है..\nप्यार न जाने कितने बार करते है\nपर दिन मे चार बार चरते है\nयातले 'चरते है' म्हणजे चरणे.\nम्हणजेच शुद्ध मराठीत हादडणे\nRead more about ती, मी आणि मुंबईची खादाडी \nहेचि खाणे देगा बावा\nप्रत्येक आस्तिक मनाला मोहिनी पडावी असेच कृष्णाचे 'मनमोहन' रूप आहे. कृष्णभक्तीची मोहक रूपे भारतभर दिसून येतात, पण त्यात कमालीचे वैविध्य आहे. तमिळ वेत्रवेणुधारी थिरुमल वेंकटेश्वर, ओडिशातील जगन्नाथपुरीचा कालिया कृष्ण, केरळचा गुरुवायुरप्पन, कर्नाटकाचा उडुपी श्रीकृष्ण, ब्रिजवासीयांचा युगलरूपातला राधारमण, गुर्जर-ओखामंडलाचा राजस द्वारकाधीश आणि राजस्थानातील नाथद्वाराचा गोवर्धनधारी श्रीनाथ भारतातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये बालरूपी, युगलरूपी, सखारूपी, प्रेमरूपी, गुरुरूपी किंवा परमात्मारूपी कृष्णाचे वर्णन करणारे साहित्य आहे.\nRead more about हेचि खाणे देगा बावा\nमाय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर \nमाय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर\nफोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.\nRead more about माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर \nबंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची\nबंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची\nमनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही. जाणते-अजाणतेपणी अनेक सूक्ष्म भावभावना अन्नाशी जुळलेल्या असतात. प्रेम, वात्सल्य, अभिमान, स्वच्छता, सुरक्षा, संस्कृती, समाज, धार्मिक समजुती, परंपरा, भूगोल, इतिहास ... सगळ्यांचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. प्रत्येक घराच्या, समाजाच्या काही खास खाद्यपरंपरा असतात. ह्या खाद्यपरंपरा म्हणजे आपल्या समाजसंस्कृतीचा आरसा. ह्या लेखात वाचूया कोलकात्याच्या एकमेवाद्वितीय खाद्यपरंपरेविषयी.\nRead more about बंगभोज - खाद्ययात्रा कोलकात्याची\nआज बऱ्याच दिवसांनी ब्रेकफास्टला तिखटमीठाचा सांजा करताना रवा भाजायला घेतला आणि जनसेवाची हटकून आठवण आली.. येस्स 'गावातलं' जनसेवा..पीयूष आणि सांज्यासाठी प्रसिद्ध असलेलं जनसेवा, बरेचदा चव , क्वालिटीसाठी नावजलं गेलेलं जनसेवा तसंच अव्वाच्या सव्वा किंमती लावतात बुवा उपाध्ये असं म्हणून टीकेचा भडिमार सहन केलेलंही जनसेवाच..काहीही असलं तरी पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत मानाचं स्थान पटकावलेलं जनसेवा..\nRead more about आठवणीतलंं जनसेवा\nआजीच्या हातच्या फर्मास रेसिपी - गाजराची आमटी\nआजीच्या हातच्या फर्मास रेसिपी - गाजराची आमटी\nडिसेंबर चालू झाल्यापासूनच मला गाजराच्या आमटीचे वेध लागायचे..एरवी गाजरं तशी वर्षभर मिळतात , पण त्या उंचीला बुटक्या असलेल्या गाजरांत तशी विशेष मजा नसते. गाजरं खायची ती मस्त थंडीतच..सुरुवातीला गाजराचा हलवा , कोशिंबीर वगैरे करून झाली की नंबर असायचा गाजराचा आमटीचा विशेष ���ाहीही साहित्य न लागणारी ही आमटी माझी आजी अतिशय फर्मास बनवायची..सुरेख केशरी रंगाची ती गाजरं दिसायला फारच गोजिरी असतात , चवीलाही छान..\nआजीच्या हातच्या त्या आमटीची तीच चव माझ्या आईच्या हातालाही आहे..आज त्याच गाजराच्या आमटीची रेसिपी शेअर करणार आहे.\nRead more about आजीच्या हातच्या फर्मास रेसिपी - गाजराची आमटी\nखाऊगल्ली - आजचा मेनू \nतो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय\nआपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.\nबस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.\nआज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.\nया धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही\nRead more about खाऊगल्ली - आजचा मेनू \nसध्या एलएच्या संबंधित धागे चक्क पळतायत. क्यालिफॉर्निया ग्रुपात बेएरियातील खादाडी आहे पण एलए- खादाडी असा धागा दिसला नाही. म्हणून हा ही धागा काढला.\nमाझं मत एलएतील देसी फुडबद्दल इतकं काही बरं नाहीये. माझ्या मते बे एरियातले फुड सुपर्ब असते. पण ते असो. कदाचित ह्या धाग्यातून एखादी नवी जागा कळेल..\nRead more about लॉस एंजिलीसमधील खादाडी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/political-news/ashok-chavan-statement-about-eknath-shinde-chandrakant-khaire-takes-sanjay-shirsat-name", "date_download": "2023-02-04T03:01:44Z", "digest": "sha1:W7MI2IL32YW3YSIFSOIUNB7YCLEALKCS", "length": 7118, "nlines": 38, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "चव्हाणांचा शिंदेंबद्दल गौप्यस्फोट, पण चंद्रकांत खैरेंच्या विधानानं संजय शिरसाट अडचणीत?", "raw_content": "\nचव्हाणांचा शिंदेंबद्दल गौप्यस्फोट, पण चंद्रकांत खैरेंच्या विधानानं संजय शिरसाट अडचणीत\nAshok Chavan Statement about Eknath shinde : अशोक चव्हाणांनी शिंदेंबद्दल केलेल्या विधानाला दुजोरा देताना चंद्रकांत खैरेंनी शिरसाटांचं नाव घेतलंय.\nमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला. त्यांच्या विधानावर प्रतिक्रियाही आल्या आहेत. पण, या वादात औरंगाबाद पश्चिम���े आमदार संजय शिरसाट अडकण्याची चिन्हं आहेत. त्याला कारण ठरलं चंद्रकांत खैरे यांचं विधान.\nऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून चर्चेत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजबाजूच्या नेत्यांवर निशाणा साधणारे शिरसाट हे शिंदे गटातील पहिले आमदार होते.\nतेव्हापासूनच संजय शिरसाट राज्याच्या राजकीय वर्तुळात सातत्यानं चर्चेत राहत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होतील, असं म्हटलं गेलं. पण, शिरसाटांना डावललं गेलं. शिंदे गटाने जाहीर केलेल्या नेते पदाच्या वर्णीतून शिरसाटांना दूर ठेवलं गेलं. त्यानंतर आता पुन्हा सगळ्यांचं लक्ष्य शिरसाटांकडे गेलंय.\nAshok Chavan: देवेंद्र फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी शिंदेंच काँग्रेसकडे आले होते\nअशोक चव्हाणांचा आरोप चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांबद्दल काय म्हणाले\nअशोक चव्हाण यांनी शिवसेनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतानाच भाजप-शिवसेना यांच्यात आपापसात वाद सुरू होते. त्याचवेळी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. जे शिष्टमंडळ प्रस्ताव घेऊन आलं होतं, त्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असं चव्हाणांनी म्हटलंय.\nचव्हाणांच्या याच विधानाला चंद्रकांत खैरेंनी दुजोरा देताना संजय शिरसाटांचा दाखला दिलाय. अशोक चव्हाण खरं बोलले. पृथ्वीराज चव्हाणांकडे एकनाथ शिंदेंनी खूप चकरा मारल्या. हेही मला माहितीये. ते १० ते १५ आमदारांना घेऊन गेले होते, असं त्यावेळचे मित्र संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं, असं खैरेंनी म्हटलंय. संजय शिरसाट यांचं माझ्याकडे वारंवार येणं-जाणं असायचं. त्यांनीच मला एकनाथ शिंदे काँग्रेसकडे गेल्याचं सांगितलं होतं, असं खैरेंनी म्हटलंय.\nएकनाथ शिंदे भाजपसोबत कसे गेले, हे ईडीचे संचालक सांगू शकतील; राऊतांनी शिंदेंना घेरलं\nसंजय शिरसाट सध्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहे. संजय शिरसाटांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतील परतीचे मार्ग बंद झाल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातही त्यांना बाजूला टाकल्याचं चित्र आहे. त्यातच खैरेंनी शिरसाटांबद्दल विधानाने आता संजय शिरसाटांवर एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडे खुलासा करण्याची वेळ आणलीये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/political-news/maharashtra-politics-prakash-ambedkar-led-vanchit-bahujan-aaghadi-announce-alliance-with-shivsena-thackeray-faction", "date_download": "2023-02-04T02:02:59Z", "digest": "sha1:OLL45N45PRSPW462ZMYLX5KGCOGUI6JJ", "length": 6951, "nlines": 38, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "'शिवशक्ती-भीमशक्ती'ला आंबेडकरांचा होकार; ठाकरेंची भूमिका काय? 'वंचित'कडून विचारणा", "raw_content": "\n'शिवशक्ती-भीमशक्ती'ला आंबेडकरांचा होकार; ठाकरेंची भूमिका काय\nसुभाष देसाई- प्रकाश आंबेडकर यांच्या दोन वेळा बैठका झाल्या. चर्चा सकारात्मक\nमुंबई : मागील अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) आघाडी होणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. या आघाडीची सकारात्मक चर्चा झाली आहे. तसंच या आघाडीसाठी आम्ही आमचा होकार कळवला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली. त्या मंगळवारी माध्यमांशी बोलत होत्या.\nरेखा ठाकूर म्हणाल्या, वंचित बहुजन आघाडी-शिवसेना (ठाकरे गट) आघाडीची चर्चा सुरु आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेना (ठाकरे गट) नेते सुभाष देसाई आणि त्यांच्या काही खासदारांसोबत दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली.\nसुभाष देसाई आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट झाली आहे त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असुन आघाडीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. पण आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले की, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार की शिवसेना (ठाकरे गट)-वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढविणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल, अशीही माहिती रेखा ठाकूर यांनी दिली.\nउद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर\nशिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एकाच व्यासपीठावर आले होते. प्रबोधनकार.कॉम' या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही एकत्र दिसून आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचे संकेत दिले होते.\nउद्धव ठाकरे म्हणाले होते, आज मला आनंद आहे, अभिमान आहे. असं काही नाही की माझी आणि प्रकाशजींची ओळख नाही. बोलतो. मध्ये-मध्ये भेटलेलोही आहे. पण त्यांच्यासोबत भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा याला मिनिटांचं गणित नाही.\nआमच्या दोघांचं वैचारिक व्यासपीठ एकच :\nआज पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमच्या दोघांचही एकचं आहे. ते एक असल्यामुळे आम्हाला दोघांनाही एकत्र येण्यात अडचण आली नाही, आणि ज्याची अपेक्षा लोकांना आहे, तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे एकत्र घेऊन चाललो आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00834.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/morabi-durghatanet-141-janancha-mrutu/", "date_download": "2023-02-04T02:15:29Z", "digest": "sha1:U6DQZXLJ2LTJWX6WGRJ5MJ4DMOPA47IJ", "length": 5887, "nlines": 71, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात एनडीआरएफची मदत -", "raw_content": "\nमोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात एनडीआरएफची मदत\nगुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते.या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.\nदरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय. बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे.\nयात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.\nया घटनेतील जखमींपैकी काही जणांना राजकोटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. तर काही जणांना मोरबी सिव्हील हॉस्पीटल आणि अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेय. घटनास्थळी ३० रुग्णवाहिकांनादेखील तैनात करण्यात आलेय. १४० वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ते काम पूर्ण होऊन २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला.\nआदित्य ठाकरे तुम्ही दोन दिवसांत राजीनामा द्या, मी पण लगेच देतो - अब्दुल सत्तार\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://madhudeep.com/", "date_download": "2023-02-04T02:01:03Z", "digest": "sha1:6J6Z4ZVKYNNUCNLLMFQ4OR5D6WVGZOGM", "length": 7440, "nlines": 187, "source_domain": "madhudeep.com", "title": "Home - Madhudeep", "raw_content": "\n“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”\nAlexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...\n“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”\n\"तुझ luck छान म्हणून तुला यश मिळाल. माझ तर नशीबच खराब आहे....काहीही करा अपयश हे ठरलेलच\" राधा नाराजीच्या स्वरात. \"अगं...\nAlexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...\n“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”\n\"तुझ luck छान म्हणून तुला यश मिळाल. माझ तर नशीबच खराब आहे....काहीही करा अपयश हे ठरलेलच\" राधा नाराजीच्या स्वरात. \"अगं...\nAlexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...\n“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”\n\"तुझ luck छान म्हणून तुला यश मिळाल. माझ तर नशीबच खराब आहे....काहीही करा अपयश हे ठरलेलच\" राधा नाराजीच्या स्वरात. \"अगं...\nAlexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...\n“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”\n\"तुझ luck छान म्हणून तुला यश मिळाल. माझ तर नशीबच खराब आहे....काहीही करा अपयश हे ठरलेलच\" राधा नाराजीच्या स्वरात. \"अगं...\nAlexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...\n“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathibatamya.com/corn-bajar-bhav-today-23-11-2022/", "date_download": "2023-02-04T01:38:52Z", "digest": "sha1:RSL5CDZS2OBJHBM4LV623OI4MHEDCOCU", "length": 5234, "nlines": 99, "source_domain": "marathibatamya.com", "title": "आजचे मका बाजार भाव; Corn Bajar Bhav Today 23/11/2022 | मराठी बातम्या", "raw_content": "\nआज आपण राज्यातील जिल्हा-निहाय ‘मका’ (Corn) या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये टोमॅटो (Tomato), सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton/Kapus), तूर (Pigeon pea), कांदा (Onion), मका (Corn) इत्यादी पिकांची लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध असतो. यामुळे शेतकऱ्यांची (Farmer) ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी या ठिकाणी पूरवत आहोत. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदोंडाईचा – सिंदखेड —- क्विंटल 25 1926 2025 2025\nजलगाव – मसावत लाल क्विंटल 190 1711 1960 1850\nपुणे लाल क्विंटल 2 2300 2500 2400\nधुळे पिवळी क्विंटल 2070 1857 2141 1982\nचाळीसगाव पिवळी क्विंटल 3200 1850 2074 1900\nरावेर पिवळी क्विंटल 9 1535 1896 1896\nयावल पिवळी क्विंटल 45 1525 1960 1740\nदेवळा पिवळी क्विंटल 3063 1645 2100 1980\nरोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा\nCategories बाजारभाव Tags corn market, corn rates, daily corn rates, daily maka rates, maka rates, todays market price, आजचा मका बाजारभाव, आजचा मका भाव, आजचे बाजार भाव, बळीराजा, बाजार भाव, भाजीपाला मार्केट, मका, मका बाजार भाव, मका मार्केट, मार्केट भाव, शेतकरी\nव्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/collectors-instructions-to-keep-the-health-system-ready/", "date_download": "2023-02-04T03:18:48Z", "digest": "sha1:MNKDQFATYO6FOZRM5YNNPX3QYVAZJ3FE", "length": 13529, "nlines": 67, "source_domain": "mymarathi.net", "title": "आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\nआरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\nजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक\nपुणे, दि. २८: परदेशात वाढणारी कोविड-१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.\nकोविड-१९ बाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्कफोर्स समितीची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.\nसद्यस्थितीत चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया आदी देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात व पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासाठी आणि यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी. ऑक्सिजन प्रकल्प, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक, मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन आदी आवश्यक साहित्य सामुग्रीच्या प्रात्यक्षिकात त्रूटी आढळल्या असल्यास त्या तातडीने दूर करण्यात याव्यात. कोविड-१९ च्या संभाव्य स्थितीचा नियोजनबद्धरित्या सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. जास्तीतजास्त प��त्र नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी लसीकरण बुथची संख्या वाढविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीत दिले.\nडॉ. पवार यांनी यावेळी माहिती दिली, सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात कोविडचे ५० रुग्ण असून दैनंदिन सरासरी ११ रुग्ण बरे होत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ कोटी ९३ लाख ४५ हजार ४७० कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये ९९ लाख ५ हजार ४१८ पहिली मात्रा, ८४ लाख ५९ हजार ८३४ दुसरी मात्रा तर ९ लाख ८० हजार २१८ वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर सर्व लाभार्थीसाठी कोविड लसीकरणाची सोय केलेली आहे, असेही ते म्हणाले.\nकोविड उपाययोजनांतर्गत जिल्ह्यात ११४ पीएसए ऑक्सिजन प्रकल्प तर १०९ लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक उपलब्ध असून या दोन्हींची मिळून एकूण क्षमता १ हजार २१० मेट्रीक टन आहे. जिल्ह्यामध्ये सुस्थितीतील १ हजार १९६ व्हेंटीलेटर्स तसेच १ हजार ९७ ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण ५ हजार ४०१ विलगीकरण बेड, ५ हजार ९६४ ऑक्सिजन बेड, १ हजार २९३ आयसीयु बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत.\nअटकवून ठेवलेली वाहने नेण्याबाबत आवाहन\nविभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये पुण्याची उत्कृष्ट कामगिरी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/web-stories/dat-dukhi-var-upay-in-marathi/", "date_download": "2023-02-04T03:20:25Z", "digest": "sha1:J4GVWRUBISIONKAYC2S7TMLU4LXJ43LS", "length": 2891, "nlines": 17, "source_domain": "readinmarathi.com", "title": "दात दुखीवर घरगुती उपाय - Read In Marathi - वाचा मराठी मध्ये", "raw_content": "जाणून घ्या दात किंवा दाढ दुखीवर घरगुती उपाय\nजाणून घ्या दात किंवा दाढ दुखीवर घरगुती उपाय\nएक ग्लास कोमट पाण्यात 1/2 चमचे (टीस्पून) मीठ मिसळा आणि ते माउथवॉश म्हणून वापरा\nएक ग्लास कोमट पाण्यात 1/2 चमचे (टीस्पून) मीठ मिसळा आणि ते माउथवॉश म्हणून वापरा\n3-टक्के हायड्रोजन पेरॉक्साइड समान भाग पाण्यात मिसळा आणि माऊथवॉश म्हणून वापरा\n3-टक्के हायड्रोजन पेरॉक्साइड समान भाग पाण्यात मिसळा आणि माऊथवॉश म्हणून वापरा\nटॉवेलने गुंडाळलेली बर्फाची पिशवी एका वेळी 20 मिनिटे प्रभावित भागात धरून ठेवा\nटॉवेलने गुंडाळलेली बर्फाची पिशवी एका वेळी 20 मिनिटे प्रभावित भागात धरून ठेवा\nलवंग तेल कापसाच्या बॉलवर थोडेसे भिजवा आणि दिवसातून काही वेळा प्रभावित भागात लावा\nलवंग तेल कापसाच्या बॉलवर थोडेसे भिजवा आणि दिवसातून काही वेळा प्रभावित भागात लावा\nपेरूची ताजी पाने चावा किंवा माऊथवॉश बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात पेरूची ठेचलेली पाने घाला\nपेरूची ताजी पाने चावा किंवा माऊथवॉश बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात पेरूची ठेचलेली पाने घाला\nदात दुखीवर घरगुती उपायविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More वर क्लिक करा\nदात दुखीवर घरगुती उपायविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More वर क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/aida-model-in-marathi/", "date_download": "2023-02-04T03:35:27Z", "digest": "sha1:RK3NL4PF5CAEGH3TVOGU3YVQ7B7KUFW4", "length": 15189, "nlines": 105, "source_domain": "udyojak.org", "title": "नवे ग्राहक मिळवण्या��े व टिकवण्याचे AIDA मॉडेल - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nनवे ग्राहक मिळवण्याचे व टिकवण्याचे AIDA मॉडेल\nनवे ग्राहक मिळवण्याचे व टिकवण्याचे AIDA मॉडेल\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nआपले उत्पादन लोकांना उपयोगी किंवा आकर्षक वाटले की ते आपले ग्राहक होतात, असे सर्वसामान्य पणे म्हटले जाते, परंतु एलियास सेंट एलमो लेविस यांनी एखादी व्यक्ती आपली ग्राहक होण्याच्या सूक्ष्म पायऱ्या सांगितल्या आहेत. या पायऱ्यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यानुसार आपले उत्पादन घडवले, तर त्याचा नक्कीच फायदा दिसून येईल.\nआयडा (AIDA) मॉडेल :\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\nलोकांचे लक्ष वेधून घेणे हे एखाद्या उत्पादनाचे पाहिले काम असते. जर आपले उत्पादन इतरांपेक्षा थोडेफार वेगळे किंवा आकर्षक असेल तर ते सर्वांमधे नक्कीच उठून दिसते. आपल्या उत्पादनाचा आकार बदलणे, त्याला आकर्षक टॅगलाईन देणे, पॅकेजिंगमध्ये आकर्षकता आणणे अशा अनेकविध पर्यायांनी आपण लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. जसे आपण जेव्हा एखाद्या सुपरमार्केटमध्ये जातो तेव्हा सगळ्या वस्तूंमध्ये फार कमी अशा वस्तू असतात ज्यांकडे आपले पटकन लक्ष जाते.\nआपल्या उत्पादनाने लोकांचे नुसते लक्ष वेधून घेणे पुरेसे नाही तर लोकांना त्यात रस वाटला पाहिजे. आपल्या उत्पादनाचे प्राथमिक रूप लोकांनी पाहिल्यावर त्यांना त्यात आणखी उत्सुकता वाटली पाहिजे जेणेकरून लोक त्या उत्पादनाची आणखी माहिती करून घेतील.\nजसे आपण एखादा मोबाईल विकत घ्यायला जातो. आपल्या बजेटमध्ये बसणारे अनेक मोबाईल आपल्या समोर असतात. त्यातून आपण आपल्या वापरानुसार आणि आवडीनुसार काही मोबाईल बाजूला काढतो आणि त्याबद्दल आणखी सविस्तर माहिती दुकानदाराला विचारतो. म्हणजेच अनेक उत्पादनांतून काही उत्पादनांतच आपल्याला रस निर्माण होतो.\nलघुउद्योजकांना सहाय्यक पाच सरकारी योजना\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nबिझनेस नेटवर्किंग :: ओळखीतून व्यवसाय वाढवण्याची पद्धत\nव्यवसायाचे ब्रॅण्डमध्ये रूपांतर कसे करावे\nएखाद्या उत्पादनाची सविस्तर माहिती काढल्यानंतर लोक त्यांच्या गरजा त्या उत्पादनासोबत जोडणे सुरू करतात. ते उत्पादन आप���्याला कसे फायद्याचे आहे आणि त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल हा विचार त्यांच्या मनात येऊ लागतो व त्यांना ते उत्पादन घ्यावेसे वाटते.\nजसे, बाजूला काढून ठेवलेल्या मोबाईल्स पैकी एक मोबाईल असा असतो जो आपल्याला अचानक आवडून जातो. त्याच्या फीचर्समुळे असेल किंवा त्याच्या ब्रँडमुळे, पण आपल्याला तोच मोबाईल घ्यावासा वाटतो आणि इतरांच्या तुलनेत आपण त्याची निवड करतो.\nएखाद्या व्यक्तीला आपले उत्पादन आकर्षक वाटेल, ते घ्यायची त्याला इच्छा सुद्धा असेल पण जर ते घेण्याइतके पैसेच त्याच्याकडे नसतील तर आधीच्या सगळ्या कृतीचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आपल्या ग्राहकाला जाणून घेताना त्याची कृती जाणून घेणे हे सर्वात महत्वाचे असते.\nबऱ्याच लोकांच्या मते कृती ही एखाद्या उत्पादनाच्या यशाची शेवटची पायरी मानली जाते. वरील मोबाईलचे उदाहरण पाहिले तर बरेच जण दिवसभरात दुकानात येऊन मोबाईल्स पाहून जात असतील परंतु त्या लोकांमधील नक्की किती आणि कोणते लोक प्रत्यक्ष मोबाईल विकत घेतात याचा अभ्यास करणे त्या कंपनीला नक्कीच फायद्याचे ठरते.\nकाही काळानंतर AIDA मॉडेलमध्ये आणखी एक गोष्ट सामील करण्यात आली आणि ती म्हणजे समाधान :\nएखाद्या खरेदी प्रक्रियेची शेवटची पायरी म्हणजे समाधान. आपले उत्पादन वापरून लोकांना किती समाधान मिळाले हेसुद्धा एका उद्योजकासाठी खूप महत्वाचे असते. विविध सर्व्हे, फीडबॅक्स मार्फत आपल्या ग्राहकांच्या बदलणाऱ्या सवयी, आवडीनिवडी जाणून घेणे हा उत्तम पर्याय ठरेल.\nउदा., एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचा मोबाईल विकत घेतला आणि त्याला तो मोबाईल, विक्रीपश्चात सेवा, अश्या जवळपास सर्वच गोष्टी आवडल्या तर ती व्यक्ती पुढचा फोनसुद्धा त्याच कंपनीचा घेण्याची शक्यता वाढते. आपला चांगला अनुभव ती व्यक्ती इतरांना सांगून नकळत आपले प्रमोशन करेल ती तर वेगळीच गोष्ट\nया पायऱ्यांचा आपल्या उद्योगानुसार विचार केला आणि त्याप्रमाणे जर आपले उत्पादन घडवले तर Attention पासून Satisfaction पर्यंत आपले उत्पादन उत्तमोत्तम होऊन आपली प्रत्यक्ष विक्री वाढत जाईल.\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\nNext Post नवीन उत्पादन मार्केटमध्ये आणण्यासाठी ‘Innovation Adoption Model’\nशैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nजाणून घ्या ‘उद्यम नोंदणी’चे महत्त्व, ते करण्याची प्रक्रिया व फायदे\nby स्मार्ट उद्योजक January 22, 2023\nप्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक आहे ‘वर्क लाईफ बॅलन्स’\nकॉलेजमध्ये शिकत असताना सुरू करू शकता हे १० व्यवसाय\nपैसाबॅक, फ्रीचार्जसारख्या स्टार्टअप्सच्या यशातून कुणाल शहा यांनी सुरू केले ‘क्रेड’\nby स्मार्ट उद्योजक June 29, 2022\nअनेक प्रकारच्या जीवाणू व विषाणूंपासून रक्षण होईल असे प्रतिबंधात्मक चूर्ण\nby स्मार्ट उद्योजक April 28, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/tag/vitamin-k/", "date_download": "2023-02-04T02:36:04Z", "digest": "sha1:MIEI3ID3IQ2UX443DC33BJOKJHQVLYDX", "length": 5145, "nlines": 141, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Browse articles tagged as Vitamin K on Kalnirnay.com", "raw_content": "\nकालनिर्णय निवडक (१९७३ – २०२१)\nश्री दासबोध (मराठी) | रामदास स्वामी | दासबोध ग्रंथ\nआवळ्याचे(आवळा) माहात्म्य आवळा दिसायला एवढासा, चवीला आंबट-तुरट पण आश्चर्यकारक अशी पोषणमूल्ये त्यात आहेत. आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यातल्या औषधी गुणांमुळे त्याला ‘सुपरफ्रूट’ असे म्हटले जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या च्यवनप्राशमध्ये मुख्यत्वे करून आवळ्याचा गर वापरला जातो. त्रिफळा चूर्ण या आयुर्वेदिक औषधात सावलीत वाळवलेला ताजा आवळा म्हणजे आवळकाठी असते. आवळा […]\nरंगीत भाज्या व फळांचे रहस्य (भाग दुसरा) पिवळ्या व केशरी रंगाच्या भाज्या व फळे : या रंगवर्गातील भाज्या व फळांना त्यातील ‘कॅरोटेनॉइड्स’ या सेंद्रिय रंगद्रव्यांमुळे पिवळा व केशरी रंग प्राप्त होतो. या रंगांच्या भाज्या व फळांतील ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती ��ाढण्यास तसेच डोळे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पिवळी भोंगी मिरची, आंबा व […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00835.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/biyarbar.html", "date_download": "2023-02-04T02:06:49Z", "digest": "sha1:SGFRPG4WW5UA54Y76KWPXFBAISYI44L5", "length": 7271, "nlines": 69, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मद्यप्रेमींसाठी खुशखबर! आजपासून बिअरबारमधून होणार मद्यविक्री, पण ही आहे अट...", "raw_content": "\n आजपासून बिअरबारमधून होणार मद्यविक्री, पण ही आहे अट...\n आजपासून बिअरबारमधून होणार मद्यविक्री, पण ही आहे अट...\n आजपासून बिअरबारमधून होणार मद्यविक्री, पण ही आहे अट...\nनागपूर, 27 मे: लॉकडाऊनमध्ये मद्यप्रेमीसाठी खुशखबर आहे. नागपुरात बिअरबारमधून मद्यविक्रीची डिलिव्हरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनानं केवळ परमिट असलेल्या ग्राहकांना सीलबंद मद्यविक्री करण्याची बिअरबारला परवानगी दिली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतिक्षा होती.\nजिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ही परवानगी दिली. मात्र, मंगळवारी या आदेशाची प्रत उशीरा मिळाल्याने आज बुधवारपासून बिअरबारमधून मद्यनिक्री होणार आहे. मात्र, बार मालकाला सर्व नियमाचे पालन करावे लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये नवीन साठा मागवता येणार नाही.\nदरम्यान, नागपूर शहरात जवळपास 300 तर ग्रामीण भागात 125 बिअर बार आहेत. या बार मालकांना तसेच तिथे कां करणाऱ्यांना बार उघडण्याची प्रतिक्षा होती. बहुतांश बारमध्ये बिअर आणि मद्याचा मोठा साठा आहे. हा साठा एक्स्पायर होतो की काय, अशी भीती संचालकांना होती. त्यामुळे वाईनशॉपच्या धर्तीवर बारमधून मद्यविक्री पार्सल स्वरुपात सुरू करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती.\nकाय आहेत नियम व अटी...\n-ग्रामीण भागातील बिअर बार संचालकांना त्यांच्या काऊंटरवरूनच ग्राहकांना केवळ सीलबंद पार्सल सुविधा देण्याची परवानगी असेल.\n-ही परवानगी बीरमधील साठा संपेपर्यंत व लॉकडाऊनच्या कालावधीपर्यंत मर्यादीत असेल.\n- लॉकडाऊनच्या कालावधीत बार मालकाला मद्याचा नवीन साठा मागवता येणार नाही.\n- मद्यविक्री करत असताना बार संचालकांना सर्व नियम व अटींचं पालन करावं लागणार आहे\nदुसरीकडे, नागपूर शहरात सहा परिसरातील प्रतिबंधित निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सतरंजीपुरा भागात तीन, मंगळवारी, आशिनगर, गांधीबाग प्रत्येकी एक परिसरातील निर्बंध हटवण्यात आले आहेत.\n28 दिवसांपर्यंत नवीन रुग्ण न आढल्यामुळे निर्बंध हटवण्याची निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश काढले आहेत.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/these-six-way-could-make-you-richer-mhmv-818575.html", "date_download": "2023-02-04T02:16:48Z", "digest": "sha1:QAFO7QRVKY37EUQ3A4DUEG5BUIZ62GO3", "length": 6759, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या वर्षी श्रीमंत व्हायचेय? मग लगेच करा या 6 गोष्टी, व्हाल मालामाल – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » या वर्षी श्रीमंत व्हायचेय मग लगेच करा या 6 गोष्टी, व्हाल मालामाल\nया वर्षी श्रीमंत व्हायचेय मग लगेच करा या 6 गोष्टी, व्हाल मालामाल\nतुम्हाला या वर्षी एखाद्या खास टार्गेटसाठी फंड जमा करायचा असेल आणि चांगला नफा मिळवायचा असेल, तर काही खास पद्धती या पद्धती काय आहेत ते जाणून घेऊया.\nतुम्हाला या वर्षी एखाद्या खास टार्गेटसाठी फंड जमा करायचा असेल आणि चांगला नफा मिळवायचा असेल, तर काही खास पद्धती या पद्धती काय आहेत ते जाणून घेऊया.\nस्मार्ट गोल करा सेट : 2023 मध्ये तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट आर्थिक नियोजन आवश्यक आहे. SMART म्हणजे स्पेसिफिक, मोजता मिजरेबल, रिलिव्हेंट आणि टाइम बाउंड आहे. हे स्मार्ट टार्गेट एक सर्वसमावेशक आर्थिक योजना तयार करण्यात आणि ते साध्य करण्यात मदत करते.\nयोग्य ठिकाणी करा गुंतवणूक : पैशांनीच पैसा वाढतो असे आपण अनेक वेळा ऐकले आहे. आपले पैसे वाढवण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे, परंतु तज्ञांच्या मते तुम्ही हुशारीने आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. जोखीम ओळखणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nखर्चाचा हिशोब ठेवा: तुम्ही दरमहा किती पैसे कमावता किराणा सामान, वीज बिल, इंटरनेट कनेक्शन आणि फोन बिल यावर तुम्ही किती पैसे खर्च करता किरा���ा सामान, वीज बिल, इंटरनेट कनेक्शन आणि फोन बिल यावर तुम्ही किती पैसे खर्च करता तुम्हाला या सर्व गोष्टींचा हिशोब माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही बचत करू शकता आणि त्यानुसार गुंतवणूक करू शकता.\nकर्जाची परतफेड: कर्जाची परतफेड शक्य तितक्या लवकर केली पाहिजे, कारण तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा बँकेच्या कर्जावर दरमहा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही कर्ज भरले तर तुम्ही गुंतवणूक करू शकणार नाही.\nपोर्टफोलिओ चेक करा: तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला फक्त गुंतवणूक करण्यापेक्षा बरेच काही करावे लागेल. कोणत्याही गुंतवणुकीत बदल करायचा असेल तर पोर्टफोलिओ पाहावा.\nखर्च कमी करा : सेविंग वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या अतिरिक्त खर्चांवर नियंत्रण आणायला हवे. असे केल्यास पैसा जास्त वाचेल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t3411/", "date_download": "2023-02-04T02:52:04Z", "digest": "sha1:Y64AN5FAC2H2GUCSOPR5FSNWUTALEAJ3", "length": 6992, "nlines": 148, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”-1", "raw_content": "\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nAuthor Topic: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा” (Read 9967 times)\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nजा जा जा दिले दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥\nफुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात\nठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत\nदेठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…देठ पिकल्या फुलांना..\nदिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥\nजा जा जा दिले दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…\nतुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…\nएवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..\nपडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..\nदिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥\nजा जा जा दिले दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…\nमनाविण जगताना, वाटे मलाही बरेच\nआता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद\nमला एक मन भारी..मला एक मन भारी..मला एक मन भारी..\nतुला दोन्ही जड नाही..\nदिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥\nजा जा जा दि��े दिले मन तुला\nकर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nकाय गाने आहे वाचता वाचता ..चाल ही लागली\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nRe: संदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nसंदिप-सलील द्वयीचे नविन बहारदार गीत “जा जा”\nदहा अधिक दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/tag/jobs-in-shirdi/", "date_download": "2023-02-04T03:10:32Z", "digest": "sha1:FBVXTUU35PXLFGFF4IID2OSV6RQKDFO5", "length": 3845, "nlines": 58, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "jobs in shirdi Archives - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nShri Saibaba Sansthan साई बाबा संस्थान मध्ये पद भरती\nShri Saibaba Sansthan श्री साई बाबा संस्थान, शिर्डी येथे विविध पद भरती करण्यात येत आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्री साई बाबा संस्थान पद भरती साठी पत्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे. पत्र उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण करून वेळेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. …\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (41) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/careersmith/", "date_download": "2023-02-04T02:49:29Z", "digest": "sha1:YEZOHQQ7KFDPNFMI2BYQZRY5MGLVLA5E", "length": 5796, "nlines": 81, "source_domain": "udyojak.org", "title": "Careersmith - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजि���्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nविद्यार्थ्यांनो तुमच्यापुढील करियरच्या वाटा जाणून घ्या, उज्वल भविष्यासाठी करियर समुपदेशन घ्या.\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\nकरियरस्मिथ ऑनलाइन कौन्सेलिंग सेंटर\nअनेक प्रकारच्या जीवाणू व विषाणूंपासून रक्षण होईल असे प्रतिबंधात्मक चूर्ण\nआपल्या व्यवसायाची गरुडभरारी घ्या 'वाईडवे'च्या साथीने\nयोग्य नियोजन, बचत यासाठी आजच घ्या मोफत अर्थशिक्षण\nNext Post प्रधानमंत्री वय वंदना योजना\nआपल्या गावात सुरू करा बँकिंग व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक July 26, 2021\nby स्मार्ट उद्योजक July 9, 2021\nby स्मार्ट उद्योजक July 9, 2021\n‘ERP System’ तुमच्या व्यवसायात कशी उपयुक्त ठरेल\nस्वागत कक्षात नोकरी ते हाउसकीपिंग कंपनीचा मालक\nमराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00836.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/nationalist-congress-protest-in-front-of-babhulgaon-tehsil-office-130758393.html", "date_download": "2023-02-04T02:06:57Z", "digest": "sha1:JNNADTSLOLC5HKZKSDCGINBH2P4IMJOF", "length": 3505, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बाभूळगाव तहसील कार्यालयासमोर‎ राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धरणे‎ | Nationalist Congress protest in front of Babhulgaon Tehsil office - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआंदोलन:बाभूळगाव तहसील कार्यालयासमोर‎ राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धरणे‎\nतालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे‎ येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात‎ आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अतिवृष्टीने‎ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, खरीप हंगामाच्या‎ उत्पन्नात मोठ्या प्र���ाणात घट आली, पीक विमा‎ कंपनीने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक नुकसानीची‎ मदत दिली नाही. हवालदिल झालेल्या शेतकरी व‎ कष्टकऱ्यांना न्याय द्यावा, आदी मागण्यांसाठी हे‎ आंदोलन करण्यात आले.\nया आंदोलनात‎ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत वानखडे,‎ शहराध्यक्ष सय्यद जहीर, संकेत टोणे, जिल्हा‎ उपाध्यक्ष आशिष सोळंके, रमेश कठाळे, प्रवीण‎ खेवले, दिनकर कोंबे, अशोक भोंग, विजय‎ कालंकार, धीरज जुनघरे, नागेश ठाकरे, दीपक‎ तातेड, मधुकर निवल, शहजाद शेख, माधव‎ नेरकर आदी सहभागी झाले होते.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3420/", "date_download": "2023-02-04T03:28:11Z", "digest": "sha1:ZOPURZ4BTU2UV6JNHRE6RSDYYDV6F6GE", "length": 5720, "nlines": 158, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-काळीज रडतंय........-1", "raw_content": "\nमी म्हंटल \"अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी\nतुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी\nतू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा \"\nतिनेही लाजत म्हंटल \"हो राजा मी तुझीच आहे रे,\nमाझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे\"\nमग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,\nविर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत\nआता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती\nदोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..\nमग न जाने का , नजर माझीच लागली .....\nमी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली\nअन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत\nत्या भाबडीने हात तिचा कापला होता ..\nमी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...\nपुन्हा येऊन पाहून जा ग\nपत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..\nसोंग केलं होतं ग मी सारं...\nफक्त तुला जळवण्यासाठी ..\nग प्रिये थोडं जळवण्यासाठी..\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएकावन्न अधिक अकरा किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/ganesh-chalisa-marathi/", "date_download": "2023-02-04T02:15:08Z", "digest": "sha1:T6TC5YDUNG6ZLJ523QYZJXUSQYNMZY43", "length": 13535, "nlines": 243, "source_domain": "readinmarathi.com", "title": "श्री गणेश चालीसा पाठ मराठी । Ganapati Chalisa Lyrics In Marathi । Ganesh Chalisa Marathi", "raw_content": "\nश्री गणेश चालीसा पाठ मराठी Ganapati Chalisa Lyrics In Marathi \nगणेश चतुर्थी साठी श्री गणेश चालीसा मी येथे तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.\n1. श्री गणेश चालीसा पाठ मराठी गणपती चालीसा मराठी \n1.1. श्री गणेश चालीसा पाठ\n1.1.1. ॥ दोहा ॥\n1.1.2. ॥ चौपाई ॥\n1.1.3. ॥ दोहा ॥\nश्री गणेश चालीसा पाठ मराठी गणपती चालीसा मराठी \nश्री गणेश चालीसा ��ाठ मराठी मध्ये इथे वाचा.\nश्री गणेश चालीसा पाठ\nजय गणपति सद्गुण सदन कविवर बदन कृपाल\nविघ्न हरण मंगल करण जय जय गिरिजालाल॥\nजय जय जय गणपति राजू \nमंगल भरण करण शुभ काजू ॥०१॥\nजय गजबदन सदन सुखदाता \nविश्व विनायक बुद्धि विधाता ॥०२॥\nवक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन\nतिलक त्रिपुण्ड भाल मन भावन ॥०३॥\nराजित मणि मुक्तन उर माला \nस्वर्ण मुकुट शिर नयन विशाला ॥०४॥\nपुस्तक पाणि कुठार त्रिशूलं \nमोदक भोग सुगन्धित फूलं ॥०५॥\nसुन्दर पीताम्बर तन साजित \nचरण पादुका मुनि मन राजित ॥०६॥\nधनि शिवसुवन षडानन भ्राता \nगौरी ललन विश्व-विधाता ॥०७॥\nऋद्धि सिद्धि तव चँवर डुलावे \nमूषक वाहन सोहत द्वारे ॥०८॥\nकहौ जन्म शुभ कथा तुम्हारी \nअति शुचि पावन मंगल कारी ॥०९॥\nएक समय गिरिराज कुमारी\nपुत्र हेतु तप कीन्हा भारी ॥१०॥\nभयो यज्ञ जब पूर्ण अनूपा \nतब पहुंच्यो तुम धरि द्विज रूपा ॥११॥\nअतिथि जानि कै गौरी सुखारी \nबहु विधि सेवा करी तुम्हारी ॥१२॥\nअति प्रसन्न ह्वै तुम वर दीन्हा \nमातु पुत्र हित जो तप कीन्हा ॥१३॥\nमिलहि पुत्र तुहि बुद्धि विशाला \nबिना गर्भ धारण यहि काला ॥१४॥\nगणनायक गुण ज्ञान निधाना \nपूजित प्रथम रूप भगवाना ॥१५॥\nअस कहि अन्तर्धान रूप ह्वै \nपलना पर बालक स्वरूप ह्वै ॥१६॥\nबनि शिशु रुदन जबहि तुम ठाना \nलखि मुख सुख नहिं गौरि समाना ॥१७॥\nसकल मगन सुख मंगल गावहिं \nनभ ते सुरन सुमन वर्षावहिं ॥१८॥\nशम्भु उमा बहुदान लुटावहिं \nसुर मुनि जन सुत देखन आवहिं ॥१९॥\nलखि अति आनन्द मंगल साजा \nदेखन भी आए शनि राजा ॥२०॥\nनिज अवगुण गुनि शनि मन माहीं \nबालक देखन चाहत नाहीं ॥२१॥\nगिरजा कछु मन भेद बढ़ायो \nउत्सव मोर न शनि तुहि भायो ॥२२॥\nकहन लगे शनि मन सकुचाई \nका करिहौ शिशु मोहि दिखाई ॥२३॥\nनहिं विश्वास उमा कर भयऊ \nशनि सों बालक देखन कह्यऊ ॥२४॥\nपड़तहिं शनि दृग कोण प्रकाशा \nबालक शिर उड़ि गयो आकाशा ॥२५॥\nगिरजा गिरीं विकल ह्वै धरणी \nसो दुख दशा गयो नहिं वरणी ॥२६॥\nशनि कीन्ह्यों लखि सुत को नाशा ॥२७॥\nतुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधाए \nकाटि चक्र सो गज शिर लाए ॥२८॥\nबालक के धड़ ऊपर धारयो \nप्राण मन्त्र पढ़ शंकर डारयो ॥२९॥\nनाम गणेश शम्भु तब कीन्हे \nप्रथम पूज्य बुद्धि निधि वर दीन्हे ॥३०॥\nबुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा \nपृथ्वी की प्रदक्षिणा लीन्हा ॥३१॥\nचले षडानन भरमि भुलाई \nरची बैठ तुम बुद्धि उपाई ॥३२॥\nचरण मातु-पितु के धर लीन्हें \nतिनके सा�� प्रदक्षिण कीन्हें ॥३३॥\nधनि गणेश कहि शिव हिय हरषे \nनभ ते सुरन सुमन बहु बरसे ॥३४॥\nतुम्हरी महिमा बुद्धि बड़ाई \nशेष सहस मुख सकै न गाई ॥३५॥\nमैं मति हीन मलीन दुखारी \nकरहुं कौन बिधि विनय तुम्हारी ॥३६॥\nलख प्रयाग ककरा दुर्वासा ॥३७॥\nअब प्रभु दया दीन पर कीजै \nअपनी शक्ति भक्ति कुछ दीजै ॥३८॥\nश्री गणेश यह चालीसा पाठ करें धर ध्यान \nनित नव मंगल गृह बसै लहे जगत सन्मान ॥\nसम्वत् अपन सहस्र दश ऋषि पंचमी दिनेश \nपूरण चालीसा भयो मंगल मूर्ति गणेश ॥\nGanesh Chalisa In Marathi Pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या गणेश चालीसा PDF Download बटण वर क्लिक करा.\nगणेश चालीसा PDF Download\nआशा आहे की आम्ही दिलेल्या श्री गणेश चालीसा पाठ मराठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या Ganesh Chalisa In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\nगणेश चतुर्थी ची माहिती मराठीत\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nगणेश चतुर्थी गणपतीची आरती संग्रह \nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?p=35554", "date_download": "2023-02-04T02:11:14Z", "digest": "sha1:FR7P7MDPZ4FLPBJWZGDJJ65F7Z46HYZ5", "length": 10456, "nlines": 160, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "#PIMPRI : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 173 कोरोना रुग्ण ; तर 315 रुग्णांना डिस्चार्ज | शबनम न्यूज", "raw_content": "\nशाळा-महाविद्यालयांना केंद्राची 15 ऑक्‍टोबरपासून परवानगी\nदहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी ; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर\nपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, गरिबांना आणखी 5 महिने धान्य मोफत मिळणार\n#HINDI NEWS : 12 महीने की अवधि के लिए प्रधानमंत्री मुद्रा…\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण…\n#PUNE : अनुसूचित जातीच्या ���ेतक-यांसाठी मृद व जलसंधारणाच्या योजनांसाठी 80 लाख…\n#PUNE : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे…\n#PUNE : उद्योगपती शंकरदत्त ज महाशब्दे यांचे दुःखद निधन\n#PUNE : गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ‘मोफत अन्नदान सेवा’…\nनगर सेविका अश्विनी जाधव यांच्या हस्ते विठाई दूध डेअरी चे उदघाटन\nकेंद्र सरकारच्या राजभाषा समितीच्या कार्यकारी संयोजक पदी खासदार श्रीरंग बारणे\nशेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेच लागतील…..डॉ. कैलास कदम\nHINJEWADI NEWS : ठेकेदाराचा खून करणाऱ्यास अटक\n#PUNE : गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ‘मोफत अन्नदान सेवा’…\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण…\nशेतकरी कष्टकरी कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत – जयंत…\nहा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं…\nआघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे मानले आभार..\nHome आपलं पुणे #PIMPRI : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 173 कोरोना रुग्ण ; तर...\n#PIMPRI : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 173 कोरोना रुग्ण ; तर 315 रुग्णांना डिस्चार्ज\nपिंपरी / शबनम न्युज\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची सद्यस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील प्रमाणे आहे.\nएकूण करोना बाधित = ८७,४३३\nशहरातील आज बाधित = १७३\nशहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = ०९\nआज डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या = ३१५\nएकूण करोना मुक्त = ८४,१२५\nरूग्णालयात उपचार सुरू = १,९६४\nराज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = ३६१\nपिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = १८२\nएकूण मयत = २,१५३\nशहरातील एकूण मयतांची संख्या = १,५२६\nशहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = ६२७\nआज मयत = ०३\nप्रतीक्षा अहवाल = ८००\nएकूण सॅम्पल = ४,००,५०८\nअहवाल प्राप्त = ३,९९,७०८\nआज रुग्णालयात तपासणीकरिता आलेले रूग्ण = २,१५४\nघरात अलगीकरण = ५९,९५९\nआज मयत झालेल्या तीन व्यक्ती\nशहरातील मृत झालेले तीन पुरूष रुग्ण\nकाळेवाडी (वय ६० वर्षे)\nदिघी (वय ८३ वर्षे)\nपिंपरी (वय ६९ वर्षे)\nPrevious article#PIMPRI : कामगार नेते इरफान सय्यद यांच्यासह प्रवीण जाधव व परेश मोरे माथाडी व संरक्षित कामगार मंडळावर\nNext article#PUNE : पुणे विभागातील 4 लाख 63 हजार429 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा\nPIMPRI NEWS : मनपा कल्याणकारी अर्ज स्वीकृत इस 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nनगर सेविका अश्विनी जाधव यांच्या हस्ते विठाई दूध डेअरी चे उदघाटन\nशबनम न्यूज फेसबुक पेज\nअखेर आठवडाभरानंतर मा.राज्यमंत्री भेगडे यांनी स्विकारले आ.शेळके यांचे लेखी पत्र\nआमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश,; लवकरच पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या सात गावांचा...\n#धक्कादायक : भोसरीत सुलभ शौचालयाच्या हौदात आढळले मानवी कवटी आणि हाडं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/icq", "date_download": "2023-02-04T03:18:17Z", "digest": "sha1:LA7AMUOHLR2KUWFSWBZZOREEXXLKJVYW", "length": 3912, "nlines": 78, "source_domain": "www.marathitech.in", "title": "ICQ Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nस्मार्टफोन पीसी दोन्हीवर उपलब्ध अॅप्लिकेशन्स\nहल्ली २४ तास जगाशी संपर्कात रहायचं असेल तर ते अजिबात कठीण नाही. घरी नसताना तुमच्या स्मार्ट फोनने तुम्हाला सगळ्यांशी कनेक्टेड ...\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/ampstories/web-stories/malaika-arora-and-arjun-kapoor-broke-up", "date_download": "2023-02-04T03:15:24Z", "digest": "sha1:KYBLRXU2DDDE7MWA4ILFFZEDX4CDY3BF", "length": 2999, "nlines": 10, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे झाले?, चाहते म्हणाले...", "raw_content": "मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे ब्रेकअप झाले\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे लव्ह बर्ड्स नेहमीच चर्चेत असते. दोघांचा रोमान्स, त्यांची सिझलिंग केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते.\nसोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी दोघे कधीही सोडत नाहीत.\nमात्र सध्या या जोडप्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी गडबड असल्याचा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात आहे.\nमलायका आणि अर्जुन दोघेही जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांचा हात हातात घेताना दिसतो. ते विमानतळावर पापाराझींसाठी हातात हात घालून दिसत असतात.\nमात्र, यावेळी दोघेही एकमेकांपासून दूर कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसले आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु आहे.\nव्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका आणि अर्जुन दोघेही एकमेकांपासून दूर राहताना दिसत आहेत. दोघांचाही मूड खराब असल्याचे दिसत आहे.\nदोघांच्या चेहऱ्यावरचा हा तणाव पाहून दोघांमध्ये भांडण झाले असावे, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे.\nव्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, कदाचित दोघांमध्ये भांडण झाले असावे. आता मलायका आणि अर्जुनमध्ये नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00837.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://helloarogya.com/measures-to-reduce-body-heat-loss/", "date_download": "2023-02-04T01:36:59Z", "digest": "sha1:KXONZCE3ZZYEAWB3RE72HLTNNIT345FF", "length": 7809, "nlines": 93, "source_domain": "helloarogya.com", "title": "शरीरातील उष्णतेचा दोष कमी करण्यासाठीचे उपाय - Hello Arogya", "raw_content": "\nशरीरातील उष्णतेचा दोष कमी करण्यासाठीचे उपाय\nNavratri Special – उपवासाची मिसळ खा आणि साजरी करा चविष्ट नवरात्र; जाणून घ्या साहित्य आणि रेसिपी\nNavratri Fasting – नवरात्रीच्या उपवासाला तेच तेच काय खायचं..; मग ‘या’ हटके रेसिपी ट्राय कराच\nNavratri Fasting Food – नवरात्रीचे व्रत करताना काय खावे आणि काय नाही..; लगेच जाणून घ्या\nAmla Juice Benefits: आवळा सरबत प्या आणि ‘या’ 5 आजारांपासून सुटका मिळवा\nWeight Loss Tips वेटलॉस करताना ‘या’ चुका कराल तर पोटाची ढेरी आणखीच वाढेल; जाणुन घ्या\nआवडल्यास नक्की शेअर करा\n आपल्या शरीरात जर उष्णतेचे प्रमाण हे जास्त असेल तर अश्या वेळी आपल्याला उष्णतेच्या संबंधित अनेक रोग हे होतात. उष्णता हि वाढली असता , शरीरात खाज सुटण्याचे प्रमाण वाढत जाते. तसेच लघवीच्या जागेवर आग आग होण्यास सुरुवात होते . अवघड जागेवर झालेल्या दुखण्यामुळे कोणत्याच गोष्टींकडे लक्ष लागत नाही. नेहमी खाजवण्यास वाटते. अवघड जागेवर खाज सुटल्याने आपले हात आपोआप तिकडे वळतात. त्यामुळे चार लोकांच्यात अजून कमी पणा जाणवतो. अश्या वेळी हे दुखणे लवकर दूर होण्यासाठी काही प्रमाणात उपाय करणे तर आवश्यक आहे . आपली शरीरातील उष्णतेसाठी काही घरगुती उपाय पाहूया …\n— आपल्या आहारात शीत आहारात दूध, दही, तुपाचं सेवन करावं.\n— तुपाचा गुणधर्म थंड असल्यानं पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं.\n— आहारात ताक घेताना त्यात पुदिना, धणे-जीरे पूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो.\n— रोज रात्री तळपाय, हाताला तेल लावून वाटीनं पाय घासावेत, यामुळे झोप शांत लागते. हाता-पायाची उष्णतेनं होणारी जळजळही कमी होते.\n— जळवात होत असेल तर रक्त चंदनाचा लेप उगाळून लावावा. रक्त चंदन उगाळून पाण्यातून घेतल्यानंही त्याचा फायदा होतो.\n— दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा अथवा तुळशीचं बी घ्यावं.\n— शरीरात गारवा टिकून राहण्यासाठी रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर शरीराला मदत होते .\n— — रोज सकाळी नुसतं लिंबूपाणी प्यायल्यानं शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स निघून जातात. मात्र हे सुरू केल्यानंतर चहा-कॉफी घेणं टाळावं.\n— फळ, फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा. याशिवाय उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवणं टाळावं.\n— आहारात पेज किंवा शक्यतो हलका आहार घ्यावा.\n— अति तेलकट, तिखट, फास्टफूडसारखे पदार्थ टाळावेत ज्यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते.\n— पित्तासाठी आमसुलाची कढी, आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम साखरेत घालून ते रोज एक चमचा खाल्ल्यानंही त्रास कमी होतो.\n— नाचणी थंड असल्यानं आंबिल, नाचणी, तांदळाची भाकरी किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी.\n— उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.\nआवडल्यास नक्की शेअर करा\nहे तुम्ही वाचायलाच हवे...\nकानात मळ का साचतो आणि तो काढायचा कसा\nपित्ताच्या त्रासावर ‘हे’ घरगुती उपाय १००% परिणामकारक; जाणून घ्या\nघुर्र… घर्रर्रर्र.. घोरण्यावर करा अस्सल जालीम उपाय; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00838.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/now-preparation-for-the-privatisation-of-rcfl", "date_download": "2023-02-04T03:32:58Z", "digest": "sha1:GGHA2DCCMFHO7A6ULHUJZJ37TDVQUYLE", "length": 9370, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आता आरसीएफएलच्या खासगीकरणाची तयारी - द वायर मराठी", "raw_content": "\nआता आरसीएफएलच्या खासगीकरणाची तयारी\nसरकारच्या ताब्यात असलेल्या जुन्या कंपन्या, संस्था, विमानतळ, रेल्वे, बीपीसीएल आणि आता राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड (आरसीएफएल) च्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. यामुळे या कंपनीतील कामगारांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.\nसरकारच्या ताब्यात असलेल्या जुन्या कंपन्या, संस्था, विमानतळ, रेल्वे, बीपीसीएल आणि आता राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड (आरसीएफएल) च्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. यामुळे या कंपनीतील कामगारांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.\nमोदी सरकारने राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड या सरकारी कंपनी मधील १० टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली आहे. खासगीकरण करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल मानले जाते. १० टक्के हिस्सा विक्रीसाठी काही व्यापारी बँका आणि कायदा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबतीत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने काढलेल्या एका नोटिशीमध्ये या व्यापारी बँक आणि कायदेशीर सल्लागार यांना २८ ते २९ जानेवारी पर्यंत आपल्या निविदा सादर करण्याचे सूचित केले आहे.\nआरसीएफएलमध्ये सरकारची ७५ टक्के भागीदारी आहे. त्यामध्ये विक्री ऑफरच्या माध्यमातून १० टक्के निर्गुंतवणूक करण्याची योजना आहे. याबाबत मर्चंट बँकरला संबधित विक्री ऑफरची वेळ आणि पद्धत याची सविस्तर माहिती सरकारला द्यावी लागेल. त्याबाबत योग्य परतावा द्यावा लागणार आहे. तसेच जिथे आवश्यकता असेल तेथे मंजुरी आणि सूट मिळविण्यासाठी नियामक एजन्सीकडून मदत घ्यावी लागणार आहे. ही शेअर विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन व्यापारी बँकर्स नेमण्यात येतील. सध्या आरसीएफएलचे शेअर मूल्य हे ५४ रुपये असल्याने बाजार भावाच्या १० टक्के हिस्सा विकल्याने सुमारे ३०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा होतील.\nयाआधी बीपीसीएलच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला ९० हजार कोटी रु.चा निधी जमा करायचा आहे. बीपीसीएलमध्ये ५२.९८ टक्के एवढी सरकारची हिस्सेदारी आहे. देशात अनेक प्रमुख ठिकाणी बीपीसीएलचे पेट्रोल पंप आहेत. हे पंप असलेल्या जमिनीची किंमत सुद्धा जादा असेल. त्यामुळे या प्रक्रियेतून विक्री करून ४५ हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात असे सांगण्यात आले. बीपीसीएल खरेदीसाठी अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वाअर कॅपिटल या दोन अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी वेदांत ग्रुपने सुद्धा यासाठी तयारी दर्शविली आहे. बीपीसीएलचे देशभरात तब्बल १६ हजार स्वतःचे पेट्रोल पंप आहेत.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nबर्ड फ्ल्यूचे संकट दाराशी\nसेंट्रल व्हिस्टा योजनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00838.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/03/26/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8B/", "date_download": "2023-02-04T02:11:44Z", "digest": "sha1:EZBSNL6H7ENGTKE32QZQAXYJ6ZUHN6Z3", "length": 11013, "nlines": 87, "source_domain": "onlinenews15.com", "title": "डोंगरावर जाऊन पत्नीचा फोटो काढत होता पती, पण फोटो काढताना अचानक असं काय झालं कि मोठमोठ्याने रडायला लागला पती…” – Epic Marathi News", "raw_content": "\nडोंगरावर जाऊन पत्नीचा फोटो काढत होता पती, पण फोटो काढताना अचानक असं काय झालं कि मोठमोठ्याने रडायला लागला पती…”\nडोंगरावर जाऊन पत्नीचा फोटो काढत होता पती, पण फोटो काढताना अचानक असं काय झालं कि मोठमोठ्याने रडायला लागला पती…”\nMarch 26, 2022 adminLeave a Comment on डोंगरावर जाऊन पत्नीचा फोटो काढत होता पती, पण फोटो काढताना अचानक असं काय झालं कि मोठमोठ्याने रडायला लागला पती…”\nपत्नी टेकडीवर फोटो काढत होती,तेव्हा तिने पतीला मागे कुत्रा पाहण्यास सांगितले.पती कुत्र्याकडे वळला आणि त्याने काही सेकंदांनी मागे वळून पाहिले तर पत्नी तिथे नव्हती.ती टेकडीवरून खाली पडायला ५ सेकंदांपेक्षा कमी वेळ झाला असावा.टेकडीच्या खाली नदीत पडलेल्या महिलेचा नवरा फोटो काढत असताना अचानक हा अ-पघा-त झाला.\nबेल्जियममध्य�� एका टेकडीच्या माथ्यावर उभ्या असलेल्या फोटोशूटदरम्यान एका महिलेचा 100 फूट उंचीवरून पडून मृ-त्यू झाला.(फेल फ्रॉम क्लिफ).महिलेचा पती तिचे फोटो काढत होता.त्याच दरम्यान हा अ-पघा-त झाला.जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.’डेली मेल’च्या रिपोर्टनुसार,33 वर्षीय झो स्नोक्स लक्झेंबर्ग प्रांतातील नदरिन भागात फिरायला गेली होती.\nतिचा पती जोएरी जॅन्सेन सुध्दा तिच्या सोबत फिरायला गेला होता.दोघेही अनेकदा बाहेर फिरायला गेले आणि फोटोशूटही केले.दरम्यान,स्नोक्स एका उंच कड्यावर (टेकडीवर) उभी राहिली आणि पती जॅनसेनने तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली.फोटो काढत असताना तिचा पाय घसरला आणि महिलेसोबत अ-पघा-त झाला.\nअचानक पाय घसरल्याने ती 100 फूट उंचीवरून खाली नदीत पडली.हे पतीने पाहताच त्यांनी तात्काळ आपत्कालीन सेवेला फोन केला.काही वेळातच पोलिस,अग्निशमन दल आणि गोताखोरांचे पथक घटनास्थळी पोहोचले.वैद्यकीय हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले.मात्र,शोध घेतल्यानंतर बचाव पथकाला फक्त स्नोक्सचा मृ-त-देह सापडला.\nती या जगात नव्हती.अवघ्या ५ सेकंदात घडला अ-पघा-तस्नोक्सचे पती जॅनसेन यांनी सांगितले की,आम्ही दौऱ्यावर गेलो होतो.कोरोना महामारीनंतर आम्हाला आमच्या कारमध्ये बसून सुंदर फोटो काढायचे होते.ज्या दिवशी स्नोक्सचा मृ-त्यू झाला त्या दिवशी आम्ही एका उंच कड्यावर उभे होतो.\nबायको फोटो काढत होती,तेव्हा तिने मला मागे कुत्रा बघायला सांगितले.मी कुत्र्याकडे वळलो आणि काही सेकंदांनंतर मी मागे वळलो तेव्हा मला दिसले की स्नोक्स तिथे नव्हती. ५ सेकंदांपेक्षा कमी वेळ झाला असावा,ती खाली पडली होती.जॅनसेन म्हणाले की मी काहीही पाहिले किंवा ऐकले नाही.ना आरडाओरडा,ना आवाज.\nशारीरिक भूक मिटवण्यासाठी स्मशान भूमीत जाऊन मुडद्यासोबत केला से-क्स, त्यांनतर पोट दुखायला लागलं म्हणून गेली दवाखान्यात, चेक केल्यावर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मोठमोठ्याने रडू लागली महिला…”\nहुंडा दिला नाही म्हणून सुनेला मा-रू-न घाईघाईत जा-ळू-न टाकत होते तिच श-री-र, अचानक पोलीस आले आणि ज-ळ-त्या चि-ते-तून काढला मृ-तदे-ह आणि मग…”\nअनेक वर्षांनंतर, पूजा भट्टने सांगितले बि’ना क’प’ड्यांचे फोटोशूट करण्यामागचे खरे कारण, म्हणाली – त्यावेळी मी 24 वर्षांची होते आणि माझी खूप इच्छा होती लोकांनी मला बिना क’प’ड्यां’चं….\nजेव्हा ‘करणं जोहर’ ने ‘कियारा अडवाणी’ला विचारले तू खरच व’र्जि’न आहेस का कीयारा म्हणाली – नाही, मी लहानपणीच एक-दोन वेळा…\nआपल्या मुलीकडे अचानक येऊ लागले खूप सारे पैसे आणि चालवायला लागली संपूर्ण घरखर्च त्यामुळे घरच्यांना आला डाउट, म्हणून एक दिवस केला तिचा पाठलाग तिथे त्यांना जे दिसलं ते पाहून मोठं-मोठ्याने रडू लागले आई-वडील….”\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00838.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/04/27/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2023-02-04T02:15:50Z", "digest": "sha1:XM27WCPN76BCZK6SR7H3QKGVNQ3IPOKM", "length": 15692, "nlines": 94, "source_domain": "onlinenews15.com", "title": "या विवाहित महिलेला हॉटेलच्या रूमवर मित्राला भेटण पडले महागात, त्यांनतर वयाच्या पन्नाशीत पतीने जे केलं ते पाहून रडायला लागली महिला…” – Epic Marathi News", "raw_content": "\nया विवाहित महिलेला हॉटेलच्या रूमवर मित्राला भेटण पडले महागात, त्यांनतर वयाच्या पन्नाशीत पतीने जे केलं ते पाहून रडायला लागली महिला…”\nया विवाहित महिलेला हॉटेलच्या रूमवर मित्राला भेटण पडले महागात, त्यांनतर वयाच्या पन्नाशीत पतीने जे केलं ते पाहून रडायला लागली महिला…”\nApril 27, 2022 adminLeave a Comment on या विवाहित महिलेला हॉटेलच्या रूमवर मित्राला भेटण पडले महागात, त्यांनतर वयाच्या पन्नाशीत पतीने जे केलं ते पाहून रडायला लागली महिला…”\nहे नाकारता येत नाही की वैवाहिक संबंध इतके नाजूक असतात की त्यांना आयुष्यभर विश्वासाची आवश्यकता असते. मात्र, या महिलेच्या बाबतीत असे नाही. मित्राला भेटल्यानंतर पतीला तिच्यावर संशय आला. एवढेच नाही तर तिच्या मुलांनीही तिच्यावर अविश्वास दाखवून तीही तिला सोडून निघून गेली.\nमी 50 वर्षांची विवाहित महिला आहे. माझा संसार खूप सुखाचा होता, पण अचानक माझ्या आयुष्यात माझ्या एका जुन्या मित्राचा प्रवेश झाला आणि माझ्या आयुष्याला ग्रहण लागले. आम्ही 30 वर्षांनंतर एकमेकांना भेटायला खूप उत्सुक होतो. एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं.\nआम्ही असेच भेटलो असू, पण आमच्यात असे काही झाले नाही. होय, ते मला खूप बकवास वाटते, आणि आमच्यात असे काही नाही.आम्ही फक्त मिञ आहोत. मी त्याला अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही बातमी घरातील इतर लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा माझ्या पतीने नव्याने सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.\nपरंतु असे काहीही घडले नाही. या एका शंकेतून माझा वाईटरित्या मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला आहे. त्यामुळे मला सतत आत्महत्येचा विचार येतो. हे सर्व कसे थांबवायचे ते मला कळत नाही. मी पूर्णपणे तुटले आहे. मी एकटीच आहे. मला कळत नाही की मी काही चुकीचे केले नाही असे माझे कुटुंब मानेल यासाठी मी काय करावे.\nया प्रश्नाला उत्तर देताना समुपदेशन करणाऱ्या मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनामिका पापडीवाल म्हणाल्या, “मी तुमची परिस्थिती समजू शकते. अशा साशंक वातावरणात जगणे फार कठीण आहे. पण आत्महत्येचे विचार मनातून दूर करा. जर तुम्ही असे पाऊल उचलले तर तुम्ही चुकीचे आहात तर समाजाला वाटेल.\nआणि तुम्ही असे पाऊल उचलले तर तुमच्यावरचा कलंक आजन्म तसाच राहील. तुमची चूक झाली हे नाकारता येणार नाही. तुमची चूक आहे की तुम्ही गुपचूप मित्राला भेटायला गेलात, दुसऱ्या खोलीत न भेटता एका खोलीत भेटलात. पण बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता, प्रत्येकाला काय झाले याचा विचार करणे थांबवण्यासाठी थोडा वेळ द्या.\nहळूहळू तुमचे वागणे त्यांना बरे वाटेल आणि सर्वकाही बदलेल. सत्य हे आहे की तुम्ही आता स्वत: ला सिद्ध करू शकत नाही. ही अशी गोष्ट आहे ज्यात संशयाच्या नावाखाली माणसाला आंधळे केले जाते. तुम्ही जितका अधिक समजावून सांगण्याचा प्रयत्न कराल, तितका तुमच्याविषयी संशय त्यांच्या मनात येईल.\nम्हणून गोष्टी आहेत तश्या सोडा. काही समस्या सोडवण्यासाठी वेळ महत्त्वाची असते. गप्�� बसा आणि पती आणि मुलांना थोडा वेळ द्या. तुम्ही इतर लोकांना देत असलेल्या स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला अधिक वादविवाद करावा लागेल. तुमच्यावरील हा कलंक नक्कीच पुसला जाईल हे ध्यानात ठेवा.\nपतीच्या मनातील संशयाचे कारण तूच आहेस हे तुला मान्य करावे लागेल. एखाद्या मित्राला भेटायला जाताना तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलं असतं किंवा कल्पना दिली असती तर कदाचित आज असं झालं नसतं. पण तू हे त्याच्यापासून लपवून केलेस आणि हॉटेलच्या बंद खोलीत तो फोटो पाहिल्यावर नवऱ्याला संशय घेणे सोपे झाले.\nतू त्याला धोक्यात ठेवत आहेस हे सांगण्यासाठी तो फोटो पुरेसा आहे. तुम्ही तुमच्या पतीला घाबरत असाल, तुम्ही त्याला अशा गोष्टी सांगू शकत नाही आणि म्हणूनच तुम्हाला ते लपवावे लागेल. त्यामुळे संवाद वाढवण्याचा प्रयत्न करा.अशा स्थितीत तुम्ही विवाह समुपदेशन नक्कीच घ्यावे. जाणकार व्यक्ती यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतो.\nशिवाय, तुम्हाला त्यांच्याकडून आवश्यक असलेला मानसिक आधार मिळू शकेल. जर तुम्ही वेळेवर योग्य विवाह समुपदेशन केले नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बाहेरून वाटेल की तुम्ही ठीक आहेत पण आतून तुम्ही पूर्णपणे तुटलेले आहात. त्यामुळे व्यावसायिक विवाह समुपदेशन सत्र जरूर करा.\nनात्यात मतभेद असू शकतात पण मनभेद कधीच नसावेत हे लक्षात ठेवा. तसे झाले तर आम्ही सर्वजण उपचारासाठी असू. अनेक नाते संबंध संशयामुळे तुटतात किंवा त्यांच्यात आजीवन मतभेद असतात. संशय ही अशी गोष्ट आहे जी हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते.\nशंका अनेकदा गैरसमजातून उद्भवते. त्यामुळे असा गैरसमज अजिबात होणार नाही याची काळजी घ्या. तसे असल्यास, ते ताबडतोब काढून टाका. जेव्हा तुम्ही शांत राहता किंवा त्याला प्रतिसाद देता तेव्हा शंका वाढते. तुमची भीती किंवा समस्या छोट्या छोट्या चरणांमध्ये मोडणे हा सर्वोत्तम उपाय आहे.\nविवाहित असूनही या अभिनेत्रींच्या प्रेमात संपूर्ण वेडे होऊन गेले होते अनुपम खेर , बोलले लग्न करेल तर हिच्यासोबतच, पहा अभिनेत्रीचा फोटो…”\nबॉलिवूडच्या या खतरनाक विलन ची मुलगी आहे ऐश्वर्या, दीपिका पेक्षाही हॉट, फोटो पहाल तर तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात…”\nएकाच मुलीला आपले हृदय देऊन बसलेल्या या दोन्ही जिगरी मित्रांनी केले एकीशीच लग्न,आता दोघांनाही हवाय मुलगा, मुलीने घातली हि खतरनाक अट…’ पहा ..\nरिषभ पंत च्या अपघातावर उर्वशी ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली – लवकर बरा हो, “तू माझा एकुलता एक..’उर्वशी रौतेला’ ची इंस्टाग्राम पोस्ट होतेय वायरल\nया ४ अभिनेत्यांसोबत रिलेशन मध्ये होती श्रद्धा कपूर, एकासोबत तर शक्ती कपूर ने पकडलं होत रंगेहात, ओढत-ओढत आणलं होत घरी…\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00838.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/horoscope/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%B7%E0%A4%AF-29-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%9F-daily-horoscope-rashifa/", "date_download": "2023-02-04T02:19:53Z", "digest": "sha1:2KXO4TTUUFGROIC2V4NTK5PCK6W2LAUN", "length": 18243, "nlines": 56, "source_domain": "enews30.com", "title": "आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 : आजचा दिवस या 5 राशींसाठी खास असेल, वाचा कसा राहील तुमचा दिवस - enews 30", "raw_content": "\nआजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 : आजचा दिवस या 5 राशींसाठी खास असेल, वाचा कसा राहील तुमचा दिवस\nआजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 मेष : तुमचा आजचा दिवस खूप चांगला आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील, त्यामुळे तुम्हाला आराम वाटेल. कुटुंबातील समस्या दूर होतील. आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफमधील समस्या दूर होतील. जर तुम्ही आधी कोणाला पैसे दिले असतील तर ते परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू कराल, जो भविष्यात फायदेशीर ठरेल.\nआजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 वृषभ : आज तुमचा दिवस खास दिसत आहे. आज तुम्हाला खूप आनंद मिळेल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पती-पत्नी एकमेकांच्या भावना समजून घेतील. मानसिक चिंता संपेल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल, तर त्यातून चांगला परतावा मिळत असल्याचे दिसते. व्यवसाय चांगला चालेल. लाभदायक सौदे होऊ शकतात.\nआजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 मिथुन : आज तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले दिसत आहात. आर्थिक संकटातून सुटका मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, तुम्ही केलेला प्रवास सुखकर होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्याने, तुम्ही कोणालाही निराश करणार नाही. गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेले वचन तुम्ही पूर्ण करू शकता. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.\nआजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 कर्क : आज तुम्हाला तुमच्या कामात सतत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. जर तुम्ही काही महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेत असाल तर नक्कीच विचारपूर्वक करा. जोडीदाराची प्रत्येक पावलावर साथ मिळेल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.\nआजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 सिंह : आज तुमचा दिवस निराशाजनक आहे. काम पूर्ण करण्यासाठी, अधिक धावपळ आणि कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु त्यानुसार परिणाम साध्य होणार नाहीत. कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्वांशी चांगले संबंध ठेवा. कोणत्याही प्रकारच्या वादाला प्रोत्साहन देऊ नका. मुलांच्या लग्नात येणाऱ्या अडचणीसाठी तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याशी समेट घडवून आणू शकता. आज तुम्हाला कर्जाचे व्यवहार टाळावे लागतील.\nआजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2022 कन्या : आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला दिसतो. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मित्राची मदत मिळेल. आज कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा दिलेले पैसे परत मिळणे कठीण होईल. नवीन लोकांशी मैत्री होऊ शकते, परंतु कोणावर जास्त विश्वास ठेवणे योग्�� नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या कनिष्ठांशी सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही तुमच्या घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते.\nDaily Horoscope 29 Aug 2022 तूळ : आज तुमचा दिवस शुभ परिणाम घेऊन आला आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ज्या कामात तुम्ही हात लावाल त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकाल. जोडीदारासोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विवाहित लोकांशी चांगले संबंध येतील.\nDaily Horoscope 29 Aug 2022 वृश्चिक : आज तुमचा दिवस सामान्य जाईल. कोणत्याही परिस्थितीत बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा केलेले काम बिघडू शकते. घरातील सदस्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांचा दिवस चांगला दिसत आहे. तुम्हाला सन्मान मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर जरूर विचार करा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.\nDaily Horoscope 29 Aug 2022 धनु : ऑफिसमध्ये तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचे चांगले फायदे मिळू शकतात. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसाय चांगला चालेल. व्यवसायात भरभराट होईल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. आज तुम्हाला जोखमीच्या कामांपासून दूर राहावे लागेल. उपासनेत जास्त जाणवेल. कुटुंबीयांसह मंदिरात जाता येईल.\nDaily Horoscope 29 Aug 2022 मकर : आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. जर तुम्ही आर्थिक योजना बनवल्या असतील तर त्या अडकू शकतात, ज्यामुळे तुमची थोडी निराशा होईल. कार्यक्षेत्रात सर्वांशी चांगले संबंध ठेवा. महत्त्वाच्या मुद्द्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होऊ शकते. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. अचानक तुमचा एखादा जुना मित्र भेटू शकतो, जो तुम्हाला आनंद देईल. काही लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध राहा.\nDaily Horoscope 29 Aug 2022 कुंभ : आज तुमचा दिवस खूप ���लदायी जाईल. कार्यक्षेत्रात काही बदल करण्याची योजना बनवू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदारीत कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कोर्टाशी संबंधित केस असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येईल. नोकरी शोधणाऱ्यांना पदोन्नतीसह पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील.\nDaily Horoscope 29 Aug 2022 मीन : आज तुमचा दिवस चांगला वाटतो. तुमची अपूर्ण कामे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे कारण तुम्हाला नफा मिळविण्याच्या अनेक संधी मिळतील. जे अनेक दिवस नोकरीच्या शोधात घरोघरी भटकत होते त्यांना आज चांगली संधी मिळू शकते. जर तुम्हाला परदेशात जाऊन नोकरी करायची असेल तर अशा लोकांची आज चांगली माहिती ऐकायला मिळेल.\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00839.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/viral/nepal-aircraft-crash-decomposition-of-charred-bodies-within-20-minutes-of-takeoff-the-terrible-reality-of-the-nepal-plane-crash-mhsz-814686.html", "date_download": "2023-02-04T01:42:06Z", "digest": "sha1:KY7SVMV4ZN6AVU7Y2GU4I53RU54GF7D4", "length": 5025, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nepal Plane Crash: टेकऑफच्या 20 मिनिटात जळालेल्या मृतदेहांचा सडा; नेपाळ विमान दुर्घटनेचे भयाण वास्तव – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » Nepal Plane Crash: टेकऑफच्या 20 मिनिटात जळालेल्या मृतदेहांचा सडा; नेपाळ विमान दुर्घटनेचे भयाण वास्तव\nNepal Plane Crash: टेकऑफच्या 20 मिनिटात जळालेल्या मृतदेहांचा सडा; नेपाळ विमान दुर्घटनेचे भयाण वास्तव\nनेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमानचा अपघात झाला आहे.\nनेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमानचा अपघात झाला आहे.\nअपघातानंतर बचावकार्य सुरू असून सध्या विमानतळ बंद करण्यात आले आहे.\nकाठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळलं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.\nआतापर्यंत 36 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, विमान कंपनी आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.\nविमानाला हवेतच आग लागली आणि त्यानंतर विमान खाली कोसळले. अपघातानंतर धुराचे लोट दिसले.\nअपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आलं आहे.\nहा अपघात खूप भयानक असून अपघाताची छायाचित्रे आणि फुटेज समोर येत आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00839.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bihar-mahagathabandhan-can-come-in-power", "date_download": "2023-02-04T02:22:30Z", "digest": "sha1:I3GIDGYFGGAOGSOBFR3T4KNZTDTVAX3V", "length": 11322, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बिहारमध्येही आमचं ठरलंय, महगठबंधनचं जमलंय? - द वायर मराठी", "raw_content": "\nबिहारमध्येही आमचं ठरलंय, महगठबंधनचं जमलंय\nबिहारच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येत असून याचाच एक भाग आमचं ठरलंय, महागठबंधन पुन्हा जमलंय अशी स्लोगन आता राष्ट्रीय जनता दल तसेच संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांत आणि नेत्यांत खासगीत बोलली जाऊ लागली आहे.\nबळेबळे मिळालेले मुख्यमंत्रीपद आणि त्यातून होणारी घुसमट, मित्र पक्ष असलेल्या भाजपचा हस्तक्षेप आणि दादागिरी, तसेच मित्रानेच दगा देऊन अरुणाचल प्रदेश येथील फोडलेले आमदार या सर्व घटनेने प्रचंड व्यथित झालेल्या नितीशकुमार यांनी आता राष्ट्रीय जनता दलाबरोबर पु��्हा संसार मांडण्यासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न नितीश कुमार करत आहे. शुक्रवारी त्यांनी आपल्या सरकारला कोणताही राजकीय धोका नाही असे वक्तव्य केले.\nनव्या वर्षाच्या दिनी कार्यकर्ते व अन्य नेत्यांच्या शुभेच्छा घेण्यापेक्षा नितीश कुमार हे सचिवालयात बसून विविध खात्याच्या कामाची चौकशी करत होते. गेले वर्षभर नितीश कुमार सचिवालयात अभावानेच येतात. ते आपल्या संवाद या कार्यालयातून कारभार हाकत असतात. पण आता या नव्या वर्षात आठवड्यातून एक दिवस तरी सचिवालयात येऊन काम करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.\nकाही पत्रकारांनी नितीश कुमार यांना नव्या वर्षांत राजकीय आव्हाने काय असतील असे विचारले असता, त्यांनी आपले सरकार स्थिर असून कोणतेही राजकीय संकट आलेले नाही असे मोघम उत्तर दिले.\nपण नितीश कुमार यांना भाजपपासून दूर करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. याबाबतचे संकेत आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनीच दिले आहेत. महागठबंधन स्थापन करण्याबाबत आम्ही सकारात्मक असून नितिश बाबू यांना त्यामध्ये सामावून करून घेण्यासाठी विचार सुरू असल्याचे राबडीदेवी यांनी स्पष्ट केले आहे.\nयाबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे गठबंधन तयार होण्यासाठी दस्तुरखुद्द लालू प्रसाद यादव यांनीच पुढाकार घेतला आहे. कोणत्याही स्थितीत राज्यात सत्तापालट करण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे, याचाच एक भाग म्हणजे जदयुचे १७ ते २० आमदार संपर्कात असल्याची माहिती गुरुवारी आरजेडीच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने दिली होती. त्याचाच पुढील अध्याय राबडीदेवी यांनी शुक्रवारी जाहीर केला.\nदरम्यान हे महागठबंधन तयार होण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी मधील काही नेते पुढाकार घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यासाठी मोठी भूमिका बजावत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पवार यांनी याबाबत नितिश बाबू यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चाही केल्याचे खात्रीलायक समजते.\nमला मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास आता कोणताही रस नसल्याचे वक्तव्य नितीशकुमार यांनी नुकतेच केले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मुख्यमंत्री कोणाला करायचे हे ठरवावे असे विधानही त्यां���ी केले होते. त्यामुळे आरजेडीने नितिश बाबू यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी साद घालताना २०२४च्या पंतप्रधानपदासाठी साथ देताना राज्यात तेजस्वी तर केंद्रात नितिशबाबू असा प्रस्ताव ठेवला आहे.\nया सर्व घडामोडी होत असताना जदयु आणि नितिशबाबू यांच्यावर कोणतीही टीका करू नका असा आदेश आरजेडीने आपल्या कार्यकर्त्यांना काढले आहेत. त्यामुळे २०२१ या नववर्षातील राजकीय क्षितिजावरील बिहार सत्तांतर ही पहिली घटना होऊ शकते.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nशिक्षेनंतर मुस्लिम कुटुंब भारतीय म्हणून घोषित\n२७ ज्येष्ठ कलाकारांना घरे खाली करण्याच्या केंद्राच्या नोटीसा\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00839.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2023-02-04T02:24:41Z", "digest": "sha1:MNF53RTVNUSWV2HCN2RN4DSN6C2EOHZF", "length": 8515, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुकुमशाही - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(एकाधिकारशाही या पानावरून पुनर्निर्देशित)\nइतिहासात बरेच हुकुमशहा होऊन गेले. आजच्या भाषेत एखादा नेता वा नेतेमंडळी कायदा, घटना तसेच राज्यातील राजकीय किंवा सामाजिक निर्बंध चिरडून निरंकुश सत्ता करतात तेव्हा त्याला हुकूमशाही म्हणतात.\nकाही विद्वानांच्या मते अधिकारशाही (en:authoritarianism) हुकूमशाहीत प्रकारात शासन प्रजेच्या परवानगीशिवाय शासनाचा अधिकार गाजवते. तर सर्वकषसत्ता (en:totalitarianism) प्रकारात शासन प्रजेने सार्वजनिक व वैयक्तिक जीवन कसे जगायचे ते ठरविते. म्हणजे अधिकारशाही शासनाचा अधिकार कोणी दिला ह्यावर अवलंबून असते तर सर्वकषसत्ता हा शासनाचे अधिकार किती व्यापक आहेत त्यावरून ठरते.\nह्या व्याख्येनुस���र अधिकारशाही ही लोकशाहीच्या विरुद्ध टोकाची आहे तर सर्वकषसत्ता ही बहुत्ववादाच्या (en:Pluralism)च्या उलटी आहे.\nअन्य काही विद्वान ह्यावर भार देतात की शासनाचे सर्वशक्तिमत्व (omnipotenence) (ज्यात प्रजेचे हक्क निलंबित केले जातात) ही हुकूमशाहीची मुख्य ओळख आहे व अधिकाराचे असे संकेन्द्रण (concentration) वैधिक (legitimate) आहे किंवा नाही हे परिस्तीथी, उद्दिष्टे व शासनाची पद्धत यावर अवलंबून आहे.\nलोकशाही ही प्रजेच जीवन सुखकर सुसह्य होण्यासाठी सर्वोत्तम शासन व्यवस्था आहे. परंतु तिच्यामध्ये असणारे फायदे आणि कायद्याचे निर्वहन करणारे कर्मचारी हे संपूर्णतः कार्यान्वित असले पाहिजेत, कुठल्याही पूर्वग्रह दोषाने दूषित नसले पाहिजेत. त्याच प्रकारे त्यांच्या नियुक्ती आहे त्यांच्या गुणवत्तेवर आधारित असल्या पाहिजेत (ज्या पदावर नियुक्त करायचे आहे त्या पदाला साजेशी गुणवत्ता हवी).\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०२२ रोजी ११:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00839.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/marriage-lagnasathi-biodata-format-in-marathi/", "date_download": "2023-02-04T02:46:24Z", "digest": "sha1:NWWLXLZTQTRJG7MVOW33M6HRCNVGOAPM", "length": 10794, "nlines": 203, "source_domain": "readinmarathi.com", "title": "[Free Download] Marriage Biodata Format (Lagnasathi Biodata) In Marathi | लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी", "raw_content": "\nलग्न जुडवायचं असलं कि मुलाचं आणि मुलीचं बायोडाटा (Biodata) बघितल्या शिवाय पुढची प्रक्रिया काही होत नसते. येथे मी तुम्हाला Biodata Format For Marriage In Marathi म्हणजे लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी मध्ये उपलब्ध करून देत आहे. तुम्ही हे Word आणि PDF File Format मध्ये Online Free Download पण करू शकता.\nBiodata Format For Marriage In Marathi म्हणजे लग्नासाठी बायोडाटा (Lagnasathi Biodata) नमुना मराठी मध्ये खालील प्रमाणे आहे.\n|| श्री गणेशाय नमः ||\nलग्नासाठी बायोडाटा फॉर्मेट नमुना मराठी | Marriage Biodata Format Image In Marathi\nलग्नासाठी बायोडाटा फॉर्मेट नमुना मराठी (Marriage Biodata Format In Marathi)\nआशा आहे की आम्ही दिलेल्या Biodata Format For Marriage In Marathi म्हणजे लग्नासाठी बायोडाटा नमुना चा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या Biodata Format For Marriage In Marathi म्हणजे लग्नाचा बायोडाटा नमुना माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\n[PDF Download] विवाह (लग्न) मंगलाष्टक मराठी\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nGoogle Meaning In Marathi | गूगल मराठीत अर्थ | Google मराठी मध्ये अर्थ\nखूपच छान माहिती आहे.\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00839.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://shuniktech.com/mahabeej-nagpur-jobs/", "date_download": "2023-02-04T02:16:03Z", "digest": "sha1:QDOE43PCGKCKJRUMCN2WAPYA2NH3BHEK", "length": 17682, "nlines": 184, "source_domain": "shuniktech.com", "title": "डिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022 - ShunikTech", "raw_content": "\n📚 शैषणिक पात्रते नुसार भरती\n📝अधिक पात्रते नुसार भरती\n🏢कॉलेज आणि युनीवरसिटी भरती\n🏥आरोग्य विभाग मेगा भरती\n🐮पशु सुवर्धन विभाग भरती\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\nनागपुर महाबीज भरती २०२२:- Mahabeej Nagpur(Maharashtra state seeds Corporation Limited Nagpur) ने गार्डनर (मली) या पदासाठी रिक्त झालेल्या जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्रता असलेल्या उम्मेडवर्यानी त्यांचा अर्ज __या वेबसाईट वर सादर करण्याचा निर्देश दिले आहे.\nMahabeej Nagpur(Maharashtra state seeds Corporation Limited Nagpur) या भरती बोर्ड यांनी ऑगस्ट २०२२ च्या जाहिरातीत अनेक पदांसाठी जाहिराती सादर केल्या आहे. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सर्व प्रमाणपत्र घेऊन थेट मुलाखत द्या.\nइच्छुक उमेदवारांनी महाबीज नागपूर भरती बद्दल नवीनतम अपडेट साठी आमच्या website Shuniktech.com ला रोज भेट देण्याचा सल्ला दिल्या जातो.\nमहाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपुर महाबीज भरती २०२२.\nA Brief About Maharashtra | महाराष्ट्राबद्दल थोडक्यात\nमहाराष्ट्र राज्य बियाणे कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपुर महाबीज भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: माळी\n⇒ अर्ज चा मार्ग: ऑफलाइन.\n⇒ निवळ प्रक्रिया : मुलाखत\n⇒ अर्जाची शेवटची तारीख: २९ ऑगस्ट २०२२.\nName Posts (पदाचे नाव) माळी\nJob Location (नोकरी ठिकाण) नागपूर\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) २९ ऑगस्ट २०२२\nमुलाखती साठी तारीख : २९ ऑगस्ट २०२२\nजाहिरात (Notification) : येथे क्लीक करा\nA Brief About Maharashtra | महाराष्ट्राबद्दल थोडक्यात\nमहाराष्ट्र हा भारतात असलेल्या सर्वात समृद्ध राज्य पैकी एक आहे. महाराष्ट्र चा एकूण GDP २ ट्रिलियन डॉलर आहे. GDP च्या बाबतीत महाराष्ट्र भारतातून तिसऱ्या क्रमांकावर येतो. महाराष्ट्र राज्यात अनेक उत्पादन व औद्योगिक क्षेत्र भरभराटीचे आहे.\nमहाराष्ट्र राज्यात अने pharmaceutical आणि IT कंपण्या आहेत. महाराष्ट्र राज्यात अनेक खाजगी आणि गवरमेंट नोकऱ्यांची संधी आहे. राज्यात अनेक आरोग्य सेवा, शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. तसेच राज्यात IT आणि अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत.\nपुढील काही वर्षात महाराष्ट्रतील नोकरी मध्ये १०% पर्यंत चा वाढ होऊ शकतो. महाराष्ट्र हा देशातील दुसऱ्या क्रमांकाची रोजगार बाजारपेठ आहे. राज्यात सुमारे १२९१ औद्यागिक युनिट्स असून सुमारे ४.६ दशलक्ष रोजगार मिळवून देत आहे.\nउत्पादन क्षेत्रातील वाढीमुळे राज्याचा नोकरी च्या दरात वाढ होणार आहे, जी १०% या दराने वाढू शकते. महाराष्ट्र राज्य हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ही केंद्र मानला जातो. त्याच बरोबर राज्यात बेरोजगार लोकांची पण संख्या खूप जास्त आहे.\nतुम्ही महाराष्ट्रात नोकरी शोधत आहात का महाराष्ट्रातील काही उत्तम नोकरीच्या संधींची यादी येथे आहे.\n1. महाराष्ट्रात शिकवण्याच्या नोकऱ्या\nमहाराष्ट्रात अनेक शैक्षणिक नोकऱ्या आहेत. तुम्हाला शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकवण्याच्या नोकऱ्या मिळू शकतात. तुम्हाला खाजगी शाळांमध्ये शिकवण्याच्या नोकऱ्याही मिळू शकतात.\n2. महाराष्ट्रातील वैद्यकीय नोकऱ्या\nमहाराष्ट्रातील वैद्यकीय नोकऱ्या रुग्णालये, दवाखाने आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला औषध, शस्त्रक्रिया, प्रसूती आणि स्त्रीरोग या क्षेत्रात वैद्यकीय नोकर्‍या मिळू शकतात.\n3. महाराष्ट्रात विक्री नोकऱ्या\nमहाराष्ट्रात रिटेल नोकऱ्या उपलब्ध आहेत\n2016 मध्ये $2.4 ट्रिलियन GDP सह महाराष्ट्र हे भारतातील सर्वात समृद्ध राज्यांपैकी एक आहे. राज्यात वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल्स आण��� माहिती तंत्रज्ञानासह अनेक उद्योग आहेत. महाराष्ट्रात नोकरीच्या संधी भरपूर आहेत, मोठ्या संख्येने खाजगी कंपन्या आणि सरकारी कार्यालये स्पर्धात्मक पगार आणि फायदे देतात.\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर मुंबई आहे, जे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भरभराट होत असलेल्या व्यावसायिक समुदायाचे घर आहे. महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमध्ये नागपूर, पुणे आणि अहमदनगर यांचा समावेश होतो. राज्यात मुंबई विद्यापीठासह अनेक प्रस्थापित विद्यापीठे आहेत.\nमहाराष्ट्र हे भारतातील सर्वात लोकप्रिय राज्यांपैकी एक आहे कारण ते नोकरी शोधणाऱ्यांसाठी भरपूर संधी उपलब्ध करून देते. उदाहरणार्थ, मुंबईत खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत.\nमुंबईत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत आणि राज्यात स्टार्टअप कंपन्याही भरपूर आहेत. राज्यातही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत आणि या संस्थांमधून अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत.\nराज्यात आयटी कंपन्याही मोठ्या प्रमाणात असून या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीही चांगल्या आहेत. राज्यात अनेक छोटे व्यवसायही आहेत आणि या व्यवसायांतून अनेकांना रोजगार मिळतो.\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा\nबुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली\nजळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई सिटी मुंबई सबअर्बन\nनागपूर नांदेड नंदुरबार नाशिक ओस्मानाबाद पालघर\nपरभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा\nसिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशीम यवतमाळ\nपुणे सीमा रस्ते संघटना मध्ये २४६ जागांसाठी भरती २०२२\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00839.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA/", "date_download": "2023-02-04T02:07:02Z", "digest": "sha1:O7UP7TM4WBC2CNJYAZQXNUENU2ZF4CMD", "length": 1997, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "सोनाक्षी सिन्हाचे चित्रपट - DOMKAWLA", "raw_content": "\nसोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी खुलेपणाने व्यक्त केले प्रेम, दोघे करणार आहेत लग्न\nप्रतिमा स्त्रोत: इंस्टाग्राम/झहीर इक्बाल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हायलाइट्स झहीर इक्बालने सोनाक्षी सिन्हाची पोस्ट…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00839.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/hingoli/news/hingoli-bjp-protest-against-ajit-pawar-controversial-statement-130750829.html", "date_download": "2023-02-04T02:40:07Z", "digest": "sha1:XTWB2CHKFVF73KC2SNAXKDZKN2FMCOX2", "length": 5789, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "संभाजी महाराजाबद्दलचे वक्तव्य भोवले; पवारांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन | Hingoli BJP Protest; Ajit Pawar Controversial Statement | BJP On Ajit Pawar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअजित पवारांविरोधात भाजप आक्रमक:संभाजी महाराजाबद्दलचे वक्तव्य भोवले; पवारांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन\nहिंगोलीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.\nहिंगोली शहरात महात्मा गांधी चौकात आयोजित आंदोलनात आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुर्गादास साकळे, माजी नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठ्ठे, बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, उमेश नागरे, संदीप वाकडे, ॲड. अमोल जाधव, अग्रवाल, हमीद प्यारेवाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुध्द कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसत आहे. हिंगोलीसह पुणे आणि नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोडोमारो आंदोलन केले आहे. पुण्यात तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. पुण्यात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तर नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आंदोलनात सहभागी झाले, तर हिंगोलीमध्ये आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह माजी खासदार शिवाजी माने हे देखील उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/malegaon/news/new-faces-in-38-gram-panchayats-get-sarpanch-posts-130703709.html", "date_download": "2023-02-04T03:33:28Z", "digest": "sha1:C4RZUMDCEDSPK4BIM7YKUGVWLJ5L32XE", "length": 8485, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "38 ग्रामपंचायतींत नवीन चेहऱ्यांना सरपंचपदी संधी | New faces in 38 Gram Panchayats get Sarpanch posts|marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:38 ग्रामपंचायतींत नवीन चेहऱ्यांना सरपंचपदी संधी\nतालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. बहुतांशी ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नवीन चेहऱ्यांना थेट सरपंचपदी संधी दिली आहे. ३८ ग्रामपंचायतींमध्ये यावेळी सरपंचपदी नवीन चेहरा असणार आहे. तालुक्यातील तीन ग्रामपंचायती यापूर्वीच अविरोध झालेल्या आहेत. पक्षीय पातळीवर भाजपने ४१ पैकी तब्बल ३७ तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४१ पैकी २६ ठिकाणी आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे.\nआराई ग्रामपंचायतीत दिलीप सोनवणे यांचा तीस मतांनी विजय झाला तर जायखेडा सरपंचपदाच्या निवडणुकीत शोभा गायक��ाड यांचा ५३ मतांनी विजय झाला. तळवाडे दिगरच्या सरपंचपदासाठी काटेकी टक्कर झाली असून यात जनाबाई शंकर पवार यांचा २६ मतांनी विजय झाला आहे.\nतळवाडे दिगर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिलीप ठाकरे यांचा अवघ्या एका मताने विजय झाला आहे. मोरेनगरच्या सरपंचपदी वैशाली देवरे यांचा२६ मतांनी विजय झाला असून त्यांनी प्रतिभा अहिरे यांचा निसटता पराभव केला. गोराणेच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पुतण्याने चुलत्याचा पराभव केला असून डॉ. दिनेश देसले ५४ मतांनी निवडून आले आहेत. डांगसौंदाणे ग्रामपंचायतीवर सिंधुबाई निकम ३९५ मतांनी सरपंचपदावर निवडून आल्या आहेत. मुंजवाडच्या सरपंचपदी यशश्री जगताप निवडून आल्या असून त्यांना १७१० मते मिळाली आहेत. माळीवाडेच्या सरपंचपदी केशव गवळी निवडून आले आहेत.\nचौंधाणे ग्रामपंचायतीवर विमल मोरे ३५८ मतांनी निवडून आल्या आहेत. विमल मोरे यांना ११०० तर जयश्री मोरे यांना ७४२ मते मिळाली. चौगावच्या सरपंचपदी सुलकणबाई पांडुरंग पवार निवडून आल्या. तिळवणच्या सरपंचपदी विमलबाई बोरसे, आसखेडा ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदावर दीपक कापडणीस निवडून आले आहेत. वनोली ग्रामपंचायत सरपंचपदी शरद भामरे यांनी बाजी मारली असून त्यांनी संजय भामरे यांचा २६४ मतांनी पराभव केला. टेंभे खालचे येथील सरपंचपदी बेबिबाई चव्हाण निवडून आल्या असून गोळवाडच्या सरपंचपदासाठी गंगूबाई मोहन अहिरे यांनी विजय मिळविला आहे. कातरवेलच्या सरपंचपदावर सुवर्णा सुनील चव्हाण २५७ मतांनी विजयी झाल्या आहेत. मुंगसे ग्रामपंचायत सरपंचपदी भगवान पिंपळसे यांनी बाजी मारली आहे.\nतांदूळवाडी ग्रामपंचायतीवर आशाबाई सुभाष भामरे निवडून आल्या असून मुल्हेर सरपंचपदी निंबा भानसे यांनी विजय खेचून आणला आहे. वटारच्या सरपंचपदावर मछिंद्र खैरनार निवडून आले आहेत. मळगाव तिळवणच्या सरपंचपदावर योगेश ठोके यांची निवड झाली असून डोंगरेजच्या सरपंच म्हणून बापू खैरनार निवडून आले आहेत.\nऔंदाणेंच्या सरपंचपदी भरत पवार यांनी बाजी मारली आहे. खिरमाणीच्या सरपंचपदी बाबाजी भदाणे, निकवेलच्या सरपंचपदी दीपक मोरे, वाघंबा सरपंचपदी सुशीला सूर्यवंशी, आनंदपुरच्या सरपंचपदी रोहिणी पवार, तळवाडेच्या सरपंचपदी दिनेश गायकवाड, वरचे टेंभे सरपंचपदावर किरण वाघ, मानूरच्या सरपंचपदी पंडित चैत्राम मो���े, देवठाण दिगरच्या सरपंच सोनी ठाकरे तर जाखोडच्या सरपंचपदावर शंकर पवार यांनी बाजी मारली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/malegaon/news/sammed-shikhar-shrine-declared-tourist-destination-prohibition-from-jain-brothers-130708611.html", "date_download": "2023-02-04T03:02:33Z", "digest": "sha1:CAPZTUUBSRENZP6YQDJQFVHHVQSAQYI4", "length": 6437, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सम्मेद शिखर तीर्थधाम पर्यटनस्थळ घाेषित; जैन बांधवांकडून निषेध | Sammed Shikhar shrine declared tourist destination; Prohibition from Jain brothers - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआर्थिक व्यवहार ठेवले बंद:सम्मेद शिखर तीर्थधाम पर्यटनस्थळ घाेषित; जैन बांधवांकडून निषेध\nकेंद्र सरकारने झारखंड येथील सम्मेद शिखर तीर्थधाम पर्यटनस्थळ म्हणून घाेषित केले आहे. या निर्णयास विराेध करत बुधवारी (दि. २१) सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना निवेदन देण्यात आले. सकल जैन समाजाच्या वतीने चांदवड व वडाळीभोई येथे आपले आर्थिक व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.\nयेथील गुजराथ गल्लीतील जैन मंदिरापासून मूक मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चा सोमवार पेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष अशोक कापडिया, श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे संघपती जवरीलाल संकलेचा, खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र कासलीवाल, सुधर्म आराधना केंद्राचे अध्यक्ष किशोर डुंगरवाल, श्री नेमिनाथ संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड, वडाळीभोई सकल जैन संघाचे संघपती पिंटू संचेती, णमोकार तीर्थक्षेत्र मालसाणेचे ट्रस्टी पूनम संचेती, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, राजकुमार संकलेचा, सुनील डुंगरवाल, नंदू पारख, जितेंद्र डुंगरवाल आदींसह सकल जैन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nशहरातील जैन बांधवांनी बुधवारी प्रांत कार्यालयावर धडक माेर्चा काढला. दुपारी सटाणानाका भागातील अहिंसा सर्कलपासून माेर्चाची सुरुवात झाली. घाेषणाबाजी करत हाती मागणीचे फलक घेत माेर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. सम्मेद शिखर हे जैन समाजाचे पवित्र धार्मिकस्थळ आहे. मात्र, केंद्र सरकारने या तीर्थधामास इकाे टुरि��म स्थळ घाेषित केले आहे. सदर निर्णयामुळे धार्मिकस्थळाचे पावित्र्य धाेक्यात येणार आहे. सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करावा. तसेच हे तीर्थधाम जैन समाजाचे सर्वात पवित्र तीर्थधाम म्हणून घाेषित करावे, अशी जाेरदार मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना देण्यात आले. माेर्चात विविध जैन संघटना व समाजबांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/news-business-state-bank-of-india-home-auction-big-offer-see-all-information-gh-526655.html", "date_download": "2023-02-04T02:47:18Z", "digest": "sha1:NXMCWIWH5QFX5PGFHF4MSUX3YNUWC5UW", "length": 8794, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "State Bank Home Auction : स्वस्त किमतीत घर घ्या; 5 मार्चपासून लिलावाची प्रक्रिया सुरू – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nState Bank Home Auction : स्वस्त किमतीत घराची खरेदी; 5 मार्चपासून लिलावाची प्रक्रिया सुरू\nState Bank Home Auction : स्वस्त किमतीत घराची खरेदी; 5 मार्चपासून लिलावाची प्रक्रिया सुरू\nState Bank Home Auction- तुम्हाला स्वस्त किमतीत घर घ्यायचं असेल तर एक सुवर्णसंधी सध्या उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असेलली भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) कर्ज फेड (Loan Repay)करू न शकलेल्या कर्जदारांच्या (Defaulters) स्थावर मालमत्तांचा (Properties) लिलाव (Auction) करत आहे.\nCredit Card वापरताना काळजी घ्या, कंगाल होण्यापूर्वी या गोष्टी माहित करुन घ्या\nICICI क्रेडिट कार्डचं बिल भरणं अगदी सोपं, UPI वरुनही एका झटक्यात होईल काम\nMhada Lottery 2023 : रजिस्ट्रेशन ते घर घेण्यापर्यंत मनातील प्रश्नांची उत्तरं\nतब्बल 48 लाखांचं पॅकेज; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय\nनवी दिल्ली, 1 मार्च: तुम्हाला स्वस्त किमतीत घर घ्यायचं असेल तर एक सुवर्णसंधी सध्या उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असेलली भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) कर्ज फेड (Loan Repay) करू न शकलेल्या कर्जदारांच्या (Defaulters) स्थावर मालमत्तांचा (Properties) लिलाव (Auction) करत आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील 1000 पेक्षा जास्त मालमत्ता उपलब्ध असून, त्यावर बोली लावून तुम्ही स्वस्त किंमतीत घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करू शकता.\nडीफॉल्ट मालमत्तेचा लिलाव होतो...\nज्या मालमत्तेवरील कर्जाची परतफेड मुदतीत केली जात नाही, अशा मालमत्ता कर्ज देणारी बँक ताब्यात घेते आणि नंतर त्यांचा लिलाव करून आपले कर्ज परत घेते. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया याच पद्धतीनं अशाच मालमत्तांचा लिलाव करत आहे. लिलावात उपलब्ध असलेल्या मालमत्तांबाबत अधिक माहिती https://www.bankeauctions.com/Sbi किंवा https://ibapi.in/ या वेबसाइटसवर उपलब्ध आहे. या मालमत्ता देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. त्यांच्या ठिकाणांवरून तुम्ही त्यासाठी बोली लावू शकता. या वेबसाइटसवर या मालमत्तांसाठी निश्चित करण्यात आलेली आरक्षित रक्कमही नोंदवण्यात आली आहे. 5 मार्च पासून लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे.\n(हे पहा: LPG Gas Cylinder: सामान्यांना फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर )\nया क्रमांकावरही संपर्कही करू शकता ...\nसंपर्कासाठी बँकेनं हेल्पलाईन क्रमांक दिले असून, त्यावर फोन करूनही माहिती मिळवू शकता. 033-40602403/40067351/40628253/40645316/40645207/40609118 असे क्रमांक आहेत.\nबँकेच्या वतीनं अशा मालमत्ता लीजवरील आहेत की मुक्त आहेत, त्यांचे क्षेत्रफळ, आदी सर्व माहिती सार्वजनिक नोटीसीत दिली जाते. ई-लिलावाची सुविधाही उपलब्ध असून, ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे, ते बँकेत जाऊन या संबंधीची सर्व प्रक्रिया आणि मालमत्तेच्या बाबतीतली सर्व माहिती घेऊ शकतात.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/state-government-guidelines-for-oxygen-producers", "date_download": "2023-02-04T02:41:13Z", "digest": "sha1:Q6KBGO2AJ4WLFARWFASVH2XBYX4T44I7", "length": 8925, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे - द वायर मराठी", "raw_content": "\nऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे\nमुंबई – कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एल एम ओ) अर्थात तरल वैद्यकीय प्राणवायू कमी पडू नये यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनाने उत्पादकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.\nयाअनुसार राज्यातील सर्व एल एम ओ उत्पादन करणाऱ्या कंपनी आणि प्राणवायू पुनर्भरण करणाऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत साठवणूक करावी आणि पुढील आदेश येईपर्यंत ऑक्सिजन साठ्यासंबंधी अटीचे पालन करावे. यासाठी सर्व उत्प��दकांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांच्या प्रकल्पामध्ये एल एम ओ उत्पादन पूर्ण क्षमतेने केले जात आहे याकडे लक्ष द्यावे व शहानिशा करून घ्यावी.\nजिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करावी की, जिल्ह्यामध्ये सर्व एल एम ओ उत्पादक साठवणूक (दोन्ही, सार्वजनिक आणि खाजगी) करीत आहे आणि जास्तीत जास्त प्राणवायू साठवणूकीची पातळी टिकून राहील. हे कार्य शक्य तेवढ्या लवकर सुरू करावे असेही निर्देश देण्यात आले आहे.\nसार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढल्यास अ-वैद्यकीय ऑक्सिजनचा उपयोग योग्य पद्धतीने करावा असेही नमूद करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्रामध्ये कोविड -१९ ची दुसरी लाट एप्रिल ते जून २०२१ दरम्यान कायम होती आणि या काळात सात लाख प्रकरणात १८५० मेट्रिक टन ऑक्सिजनाचा उपयोग करण्यात आला. वास्तविकता: हा सर्व वैद्यकीय प्राणवायू महाराष्ट्रामधील उत्पादकांकडूनच उपलब्ध होतो. कोविडची दुसरी लाट चालू असताना असे निदर्शनास आले की, अनेक उत्पादकांकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा नव्हता आणि मागणी पूर्ण करण्यात ते कमी पडत होते. या अनुभवाच्या आधारे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीचा भाग म्हणून पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या दृष्टीने या उपाययोजना केल्या जात आहे.\nया निर्देशांची अंमलबजावणी करताना राज्य पातळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त काम पाहतील तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी (महानगरपालिका क्षेत्र वगळून) आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करतील. या सूचना या आदेशाच्या तारखेपासून लागू असतील आणि पुढील आदेश येईपर्यंत अंमलात असतील.\nआरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर\n४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पा���णार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/diwali-information-in-marathi/", "date_download": "2023-02-04T03:04:35Z", "digest": "sha1:SZHVNXI4IAW7Q5ROC5WBV7JUWQGBMOZI", "length": 24196, "nlines": 202, "source_domain": "readinmarathi.com", "title": "दिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये । Diwali Information In Marathi । दिवाळी निबंध मराठी । दिवाळी सणा बद्दल माहिती", "raw_content": "\n दिवाळी सणा बद्दल माहिती\nदिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये Diwali Information In Marathi दिवाळी सणा बद्दल माहिती\nदिवाळीला आपण दिपावली असे देखील संबोधित असतो.दिवाळी हा सण हिंदु धर्मीय व्यक्ती तसेच दक्षिण आणि आग्निय आशियातील व्यक्ती सुदधा हा सण साजरा करत असतात.दिवाळी सणाविषयी असे देखील म्हटले जाते की हा सण तसेच उत्सव तीन हजार वर्षापुर्वीपासुन साजरा केला जाणारा जुना सण आहे.\nमहाराष्टात आपण दिवाळी हा सण 5 ते 10 दिवस साजरा करतो.ज्यात वसुबारस,नरक चतुर्दशी,धनत्रयोदशी,लक्ष्मी पुजन ह्या काही प्रमुख दिवसांचा समावेश होतो.ह्या प्रत्येक दिवशी आपण विधीप्रमाणे पुजेचे आयोजन देखील करत असतो.\nआजच्या लेखातुन आपण ह्याच दिवाळी सणाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.\n1. दिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये \n1.1. दिवाळी म्हणजे काय असते\n1.2. दिवाळी हा सण केव्हा आणि कधी असतो\n1.3. 2021 मध्ये दिवाळी हा सण कधी आणि केव्हा साजरा केला जाणार आहे\n1.4. दिवाळी हा सण आपण का साजरा करतो\n1.5. महाराष्टात दिवाळी हा सण दरवर्षी कशा पदधतीने साजरा केला जातो\n1.6. दिवाळी ह्या सणाचे महत्व काय आहे\n1.7. दिवाळी हा सण साजरा करण्याच्या पारंपारीक पदधती कोणकोणत्या\n1.8. दिवाळीत साजरे केले जाणारे महत्वाचे दिवस कोणकोणते आहेत\n1.8.3. 3. नरक चतुर्दशी\n1.8.4. 4. लक्ष्मी पुजन\nदिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये \nउत्सवाचे नाव (Festival Name) दिवाळी (Diwali) किंवा दिपावली\nदिवाळी किती तारखेला आहे 4 नोव्हेंबर 2021\nदिवाळी म्हणजे काय असते\nहिंदु धर्मातील व्यक्ती प्रत्येक वर्षी साजरा करतात तो सण तसेच उत्सव म्हणजे दिवाळी.दिवाळी हा हिंदु धर्मातील लोकांचा एक पवित्र सण आहे.दिवाळीला आपण दिव्यांचा सण असे देखील म्हणत असतो.आणि हे दिवे म्हणजेच अंधकारावर प्रकाशाने प्राप्त केलेला विजय मानले जातात.\nदिवाळी हा सण केव्हा आणि कधी असतो\nदिवाळी हा हिंदु धर्मातील लोकांचा एक अत्यंत महत्वाचा सण आहे.जो ह���ंदु धर्मातील पंचांगानुसार कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जात असतो.\n2021 मध्ये दिवाळी हा सण कधी आणि केव्हा साजरा केला जाणार आहे\nह्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येच्या दिवशी गुरूवारी 4 नोव्हेंबर 2021 रोजी साजरा केला जाणार आहे.\nदिवाळी हा सण आपण का साजरा करतो\nदिवाळी हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे दडलेली आहेत. ज्या कारणांमुळे हिंदु धर्मातील लोक तसेच इतर धर्मातील लोक देखील ह्या सणाला मोठया उत्साहात साजरा करतात. दिवाळी सण साजरा करण्यामागची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत :\nदिवाळीच्या सणाच्या दिवशीच लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता.आणि भगवान श्री हरि विष्णु यांच्यासोबत त्या ह्याच दिवशी विवाहबदध देखील झाल्या होत्या.म्हणुन ह्या दोघांच्या विवाहाचा उत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी दिवे लावले जातात.आणि संपुर्ण घर दिव्यांनी प्रकाशित केले जाते.\nभगवान श्री हरि विष्णु यांनी आपला पाचवा अवतार धारण करून राजा बाली याच्या तावडीतुन लक्ष्मी माता यांची सुटका केली होती.आणि भगवान श्री हरि विष्णु यांनी त्यांची सुटका केली तेव्हा कार्तिक अमावस्येचाच दिवस होता.\nह्याच दिवशी पांडवांनी आपला वनवास देखील पुर्ण केला होता.\nदिवाळी ह्या सणाच्या एक दिवस आधी नरकासुर नावाच्या राक्षसाचा कृष्णाने वध केला होता.त्यानंतर हा दिवस एक सण म्हणुन साजरा केला जाऊ लागला.\nह्याच दिवशी रामाने सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत चौदा वर्षाचा वनवास भोगुन आयोध्येमध्ये वापसी केली होती.म्हणुन रामाच्या आयोध्येमधील पुन्हा वापसीच्या आनंदात ह्याच दिवशी सर्वत्र दिवे लावण्यात आले होते.आणि आनंदाने हा दिवस साजरा केला होता.\nमहाराष्टात दिवाळी हा सण दरवर्षी कशा पदधतीने साजरा केला जातो\nदिवाळी हा सण दिव्यांचा सण म्हणुन ओळखला जातो.कारण दिवाळीत प्रत्येक घरासमोर दिवे लावुन संपुर्ण घर दिव्यांनी प्रकाशित केले जात असते.ह्या दिवशी आपण घराची साजसजावट करत असतो.घरासमोर रांगोळी काढत असतो.नवीन कपडे परिधान करीत असतो.दिवाळीमध्ये शेव,चिवडा,लाडु,शंकरपाळे बर्फी,मिठाई इत्यादी असे व्यंजन फराळ म्हणुन घरोघरी तयार केले जात असते.दिवाळीला आपण पाहुण्यांना घरी बोलावुन फराळ खाऊ घालत असतो.आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो.रात्री घरासमोर फटाके देख���ल फोडत असतो.\nदिवाळी ह्या सणाचे महत्व काय आहे\nदिवाळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणुन सर्वत्र दरवर्षी साजरा केला जातो.कारण ह्याच दिवशी रामाचे आयोध्येमध्ये आपला वनवास पुर्ण करून पुनरागमन होणे,भगवान श्री हरी विष्णु आणि लक्ष्मी माता यांचा विवाह,अशा अनेक चांगल्या आणि शुभ गोष्टी घडुन आल्या होत्या.\nअसे म्हणतात की ह्या दिवशी देवी लक्ष्मी मातेचे पुजन केल्याने आपल्याला धनलाभ होत असतो तसेच आपल्याला पैशांची कमतरता कधीच भासत नसते.\nदिवाळी हा सण साजरा करण्याच्या पारंपारीक पदधती कोणकोणत्या\nदिवाळी हा सण साजरा करण्याच्या प्रत्येक विभागातील लोकांच्या आपापल्या काही पारंपारीक पदधती आहेत.\nमहाराष्ट : दिवाळी हा सण आपण दिव्यांचा सण म्हणुन ओळखतो.कारण दिवाळीत प्रत्येक घरासमोर दिवे लावुन संपुर्ण घर दिव्यांनी प्रकाशित केले जात असते.घरासमोर रांगोळी काढली जाते.दिवाळीत फराळ तयार केले जाते.नवीन कपडे घालुन फटाके देखील फोडले जातात.तसेच एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.\nकोलकत्ता : दिवाळी सणात कोलकत्ता येथे महाकालीचे पुजन केले जाते.ह्याच दिवशी संपुर्ण कोलकत्ता शहरात असलेल्या महाकाली देवीच्या सर्व मंदीरांची साजसजावट केली जाते.\nचेन्नई : चेन्नई शहरात धनत्रयोदशीला भगवान कुबेर यांची पुजा केली जाते.नरकासुराच्या पुतळयाचे दहन देखील केले जाते.\nपंजाब : पंजाब मध्ये दिवाळी हा सण थाटामाटात साजरा केला जातो.आणि ह्याच दिवशी गुरू गोविंदसिंह यांची मोगलांच्या ताब्यातुन सुटका देखील झाली होती.म्हणुन हा दिवस पंजाबमध्ये मोठया आनंद उत्सवात साजरा केला जातो.\nजम्मु काश्मीर : दिवाळी ह्या सणाला दाल सरोवरामध्ये दरवर्षी प्रथेप्रमाणे पाण्यात दिवे सोडले जातात.\nदिवाळीत साजरे केले जाणारे महत्वाचे दिवस कोणकोणते आहेत\nदिवाळी हा सण महाराष्टात 5 ते 10 दिवस साजरा करतो. ज्यात वसुबारस, नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी, लक्ष्मी पुजन ह्या काही प्रमुख दिवसांचा देखील समावेश होतो.\nवसुबारसलाच आपण गोवत्स दादशी असे देखील म्हणत असतो.आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश असल्यामुळे ह्या दिवसाला अत्याधिक महत्व दिले जाते.\nह्या दिवशी गावोगावी प्रत्येक घरोघरी गाईची आणि तिच्या वासराची पुजा केली जाते.ह्या दिवशी स्त्रिया गायीचे पायावर पाणी टाकुन पाय धुवतात आणि मग त्यावर हळद कुंकु,फुले,अक्षदा वाहतात आणि गाईच्या गळयात माळ घालुन तिला श्रदधेने वंदन करतात.\nआणि मग केळीच्या पानावर गायीला भात,पुरणपोळी पापड इत्यादी पदार्थ खाऊ घालत असतात.\nधनत्रयोदशीला आपण आपल्या घरातील सर्व धन बाहेर काढुन त्यांची साफसफाई करून पुजा करत असतो.\nजैन धर्मात ह्या दिवसाला ध्यान तेरस असे म्हटले जाते.कारण ह्याच दिवशी तिसरे ध्यान करण्यासाठी भगवान महावीर यांनी योग निद्रा धारण केली होती.आणि सलग तीन दिवस योग निद्रा करून झाल्यावर त्यांना निर्वाण प्राप्त झाले होते.\nनरकासुर हा एक राक्षस होता ज्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्याला कोणीही मारू शकणार नाही असे वरदान त्यांच्याकडुन मागितले आणि त्याच वरदानाचा अनैतिक वापर करत तो इतरांवर अन्याय अत्याचार करू लागला.स्त्रियांचे अपहरण करून त्यांना कारावासात ठेवू लागला.विविध राज्यांतील संपत्ती तो लुटु लागला.\nत्याच्या वरदानाचा फायदा उठवत तो साधारण मनुष्यांनाच नाही तर स्वर्ग लोकातील देवांना देखील त्रास देऊ लागला.तेव्हा सर्व पृथ्वी तसेच स्वर्गाच्या रक्षणासाठी श्री हरि विष्णुने नरकासुराचा वध केला होता.\nम्हणुन नरकासुराच्या त्रासापासुन मुक्ती मिळण्याच्या आनंदात तसेच श्री कृष्णाने नरकासुराचा वध करून केलेल्या पराक्रमाच्या आठवणीत नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाऊ लागला.\nनरक चतुर्दशी आपल्या मध्ये लपलेल्या पाप तसेच वासनांचा,अहंकाराचा नाश करणारा दिवस म्हणुन ओळखला जातो.\nदिवाळीच्या सणात घराघरात लक्ष्मीपुजन केले जाते. कारण असे म्हणतात की लक्ष्मी ही चंचल असते तिला टिकवुन ठेवले नाही तर ती आपल्या हातातुन निघुन जात असते.म्हणुन आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहावा म्हणुन लक्ष्मी पुजन केले जात असते.\nअशा पदधतीने आज आपण दिवाळी सणा विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या दिवाळी सणा विषयी माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\nमराठी सण आणि उत्सव माहिती\nदिवाळी निबं�� मराठी दिवाळी सणाची माहिती\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\nकोजागिरी पौर्णिमा 2022 मराठी माहिती\nदसरा सणाची माहिती मराठी मध्ये विजयादशमी दसरा विषयी माहिती विजयादशमी दसरा विषयी माहिती \nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/jitendraborde/", "date_download": "2023-02-04T02:31:19Z", "digest": "sha1:7A2626OUEGBIO3U4VWAVVTXQR7RO347J", "length": 6318, "nlines": 89, "source_domain": "udyojak.org", "title": "जितेंद्र भीमराव बोर्डे - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nजन्म दिनांक : १४ फेब्रुवारी, १९८९\nजन्म ठिकाण : औरंगाबाद\nविद्यमान जिल्हा : औरंगाबाद\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\nतुमचीही ‘उद्योजक प्रोफाइल’ तयार करण्यासाठी आजच ‘स्मार्ट उद्योजक’चे आजीवन वर्गणीदार व्हा\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\n'शिवरुद्र कंस्ट्रक्शन'चे विशाल क्षीरसागर\nNext Post कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त विक्री वाढवण्याचे नऊ मार्ग\nडॉ. मयुर एस. खरे\nसंक्रांतीची सुगडी बनवण्यातून ओळख झाली स्वतःमधल्या उद्योजिकेची\nby स्मार्ट उद्योजक July 9, 2021\nयशस्वी होण्यासाठी आवर्जून टाळाव्यात अशा आठ गोष्टी\nमुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील लोकांना फर्निचर खरेदीसाठी ‘आपल्या माणसाचे आपले दुकान’\nby स्मार्ट उद्योजक March 28, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2023-02-04T02:19:18Z", "digest": "sha1:B4RU24VNEMHOALSZTHPI6LTAPYBFAPI6", "length": 1790, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "सोन्याचे हॉटेल - DOMKAWLA", "raw_content": "\nअबब सोन्याचे हॉटेल, येथे टॉयलेट कमोड सुद्धा सोन्याचे आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम जगामध्ये एका भयानक विषाणूने थैमान घातलेले असताना आणि जग या विषाणूशी…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-idr23b01328-txt-pc-today-20230117104643", "date_download": "2023-02-04T03:23:47Z", "digest": "sha1:KE5PCR3ZJ4KQE32JEZL7NGDA6NALIRCL", "length": 8730, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहाचे आयोजन | Sakal", "raw_content": "\nश्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nश्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nभंडारा डोंगरावर २६ पासून नामोत्सव\nज्ञानेश्वर महाराज चरीत्र, कीर्तन, भजन अन् भारुडाची मेजवाणी\nइंदोरी, ता. १६ ः संत तुकाराम महाराजांची साधनाभूमी असलेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान माघ शुद्ध दशमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.\nयाबाबत श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, ‘‘ता. १६ पासून होणाऱ्या सप्ताहात दररोज काकड आरती, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच जागराचा कार्यक्रम होणार आहे.\nगाथा पारायण व्यासपीठाचे नेतृत्व ज्येष्ठ कीर्तनकार नाना महाराज तावरे (वाकुळणी - जालना) हे करणार असून, २६ पासून अनुक्रमे पोपट महाराज कासारखेडेकर (धुळे), एकनाथ महाराज चतचत्तरशास्त्री (पारनेर), जलाल महाराज सय्यद (नाशिक), माऊली महाराज कदम\n(आळंदी), चंद्रशेखर महाराज ��ेगलूरकर (नांदेड), पंकज महाराज गावडे (पुणे), बाळकृष्ण महाराज वसंतगडकर\n(कराड), यांची कीर्तन सेवा होणार आहे. दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत डॉ. विकासानंद महाराज मिसाळ (नगर)\nयांचे काल्याचे कीर्तन होईल. गाथा पारायणात किमान हजार भाविक सहभागी होणार असून, त्याची निवास व भोजन व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात येईल. दरवर्षी या सप्ताहात महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गुजराथ राज्यांतून सुमारे एक लाख भाविक दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात.’’\n- दररोज चार ते सहा भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ (अकोला-विदर्भ) यांचे कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज भावविश्व निरूपण\n- माघ शुद्ध दशमीच्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारी रोजी दुपारी बारा ते दीड या वेळेत गणेश महाराज शिंदे व सन्मिता शिंदे यांचा ‘मोगरा फुलला’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम\n- दुपारी दोन ते साडेचार दरम्यान प्रसिद्ध भारुडकार लक्ष्मण महाराज राजगुरू (इंदापूर) यांचा भारुडाचा कार्यक्रम\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00840.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pingtaimachinery.com/track-link-chain-assembly-mining-operation-product/", "date_download": "2023-02-04T02:56:49Z", "digest": "sha1:L2PHRUGFEZ5WKFVRVT3536AS7BQNSMVM", "length": 9957, "nlines": 219, "source_domain": "mr.pingtaimachinery.com", "title": " घाऊक ट्रॅक लिंक चेन असेंब्ली उत्पादक आणि पुरवठादार |पिंगटाई", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nट्रॅक शूज खाण ऑपरेशन\nट्रॅक लिंक चेन असेंब्ली\nवाहक रोलर खाण ऑपरेशन\nट्रॅक लिंक चेन असेंब्ली\nपॅकेजिंग तपशील: फ्युमिगेट समुद्राच्या योग्य पॅकिंग\nवितरण वेळ: 7-30 दिवस\nबुलडोझर आणि एक्स्कॅव्हेटर ट्रॅक लिंक चेन असेंबली चेनमध्ये काय फरक आहे\nउत्खनन ट्रॅक लिंक असेंबली चेनवरील बल प्रामुख्याने अनुदैर्ध्य सपोर्टिंग फोर्स आहे आणि कार्यरत भाग मोठ्या आर्म सिलेंडर आणि बादलीमध्ये केंद्रित आहेत.\nबुलडोझर हे प्रामुख्याने चालण्याचे काम आहे, त्याचे वजन 20 टनांपेक्षा जास्त आहे आणि पूर्ण लोड थ्रस्ट खूप मोठा आहे, हे मुख्यतः साखळीच्या क्षैतिज खेचण्याद्वारे वाहन चालण्यासाठी कार्य करते, त्यामुळे बुलडोझर साखळीची सामान्य कामगिरी पेक्���ा अधिक चांगली आहे. उत्खनन, सामग्रीची गुणवत्ता सामान्यतः पोशाख-प्रतिरोधक 3MnB स्टील फोर्जिंग असते.\nवजन आणि साखळीच्या क्रॉस सेक्शनमध्ये अंतर आहे.उत्खनन यंत्रावर वापरला जातो तेव्हा तो बुलडोझर साखळीचा कचरा आहे.बुलडोझरवर उत्खनन साखळी वापरण्यासाठी यास कमी वेळ लागेल.\nआमच्या बुलडोझर ट्रॅक लिंक चेन असेंबलीचे फायदे काय आहेत\nसाखळी सामग्री 35MnB बनावट आहे, आणि लिंक आणि पिन 40Cr आहेत.इंटिग्रल क्वेंचिंग आणि टेम्परिंग उष्णता उपचार, अंतर्गत आणि बाह्य मध्यम वारंवारता.अंतर्गत आणि बाह्य अचूक पॉलिशिंग 0.2 पर्यंत पूर्ण होते.सर्व प्रक्रिया सीएनसी वर्टिकल मशीनिंग सेंटरद्वारे प्रक्रिया केल्या जातात.उच्च सुस्पष्टता, अधिक पोशाख-प्रतिरोधक, दीर्घ सेवा आयुष्य प्राप्त करण्यासाठी.असेंब्ली पूर्ण झाल्यानंतर, तयार झालेले उत्पादन पुन्हा संपूर्णपणे फोडले जाते.साखळीचा देखावा प्रगत पर्यावरण-अनुकूल पाणी-आधारित पेंटने मजबूत चिकटून बनलेला आहे, ज्यामुळे एकूण देखावा अधिक सुंदर आणि उच्च दर्जाचा बनतो.\nट्रॅक लिंक चेन असेंबली तपशील माहिती\nवर्णन: ट्रॅक लिंक चेन असेंबली मायनिंग ऑपरेशन\nपॅकेजिंग तपशील: फ्युमिगेट सीवर्थ पॅकिंग\nवितरण वेळ: 7-30 दिवस\nपैसे देण्याची अट: L/CT/T\nकिमान ऑर्डर प्रमाण: 1 पीसी\nपुरवठा क्षमता: 10000 पीसीएस/महिना\nवॉरंटी वेळ: 1600 तास\nविक्रीनंतरची सेवा: व्हिडिओ तांत्रिक समर्थन, ऑनलाइन समर्थन\nरंग: पिवळा किंवा काळा किंवा ग्राहक आवश्यक\nअर्ज: बुलडोझर आणि क्रॉलर उत्खनन\nमागील: Sprocket विभाग बनावट\nपुढे: ट्रॅक रोलर दुहेरी बाहेरील कडा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nपरिधान पार्ट बुलडोजर D50\nD375 स्प्रॉकेट सेगमेंट ग्रुप 195-27-33111 195-27...\nD39 टॉप रोलर होलसेल्स खनन 124-30-00132\nD475 बुलडोझर ट्रॅक रोलर डबल फ्लॅंज 198-3...\nकोमात्सु डी31 बॉटम रोलर डीएफ OEM उत्पादक\n© कॉपीराइट 2021 : सर्व हक्क राखीव.\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nएमटीजी वेअर पार्ट्स, उच्च शक्ती बोल्ट, ट्रॅक बेअरिंग रोलर, उत्खनन बादली पोशाख भाग, उत्खनन अंडरकॅरेज पोशाख, उत्खनन बकेट कटिंग एज,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/the-woman-in-kumbhari-was-not-an-accident-but-an-accident-marathi-news-130750062.html", "date_download": "2023-02-04T01:36:58Z", "digest": "sha1:VL3YMPJ4MP7XOILJ4MFNRSCPUHJSHUGT", "length": 4561, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कुंभारी येथील महिलेचा अपघात नव्हे, तर घातपात | The woman in Kumbhari was not an accident, but an accident - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघातपात:कुंभारी येथील महिलेचा अपघात नव्हे, तर घातपात\nशनिवारी रात्रीच्या वेळी भोकरदन शिवारातील कुंभारी येथे बहीण, भाऊजी यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भाऊ सुनील साखळे याने नातेवाइकांबरेाबर घटनास्थळ गाठले. येथे बहिणीचा ट्रॅक्टरच्या चाकामध्ये मृतदेह आढळला. तर या ठिकाणी इतरत्र बहिणीचा एकही नातेवाईक नसल्याने हा घातपात असल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने भोकरदन पोलिसांत दिली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कोतवाल पदावर असलेल्या कविता आढाव (२६) या पती गजानन आढाव यांच्यासह हसनाबाद येथे राहत होत्या. ३१ डिसेंबर रोजी दोघांचा अपघात झाल्याची माहिती भाऊ सुनील साखळे यांना मिळाली. यानुसार त्यांनी घटनास्थळ गाठले असता हा घातपात असल्याचा त्यांना संशय झाला. हा प्रकार बहिणीच्या सासरच्या मंडळींनी केला असल्याची फिर्याद भोकरदन पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी मृत महिला कविता आढावचे भाऊ सुनील साखरे यांनी तक्रार दिल्यानंतर पती गजानन रघुनाथ आढाव (रा. पालपाथ्री तालुका, फुलंब्री), सासू कौशल्या रघुनाथ आढाव, नणंद अरुणा नारायण जाधव, ताराबाई बाळा, मीरा जनार्दन चव्हाण, शीला गजानन कोंडके, घटनास्थळावरून फरार झालेला ट्रॅक्टरचा चालक, यांच्याविरोधात तक्रार दिल्याने भोकरदन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/punctuality-is-often-found-in-indian-social-life-and-politics/", "date_download": "2023-02-04T03:22:02Z", "digest": "sha1:S7PGTV5RRYFOXHQBNCOGJMLSHJFYTGZP", "length": 8854, "nlines": 78, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "सहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो -", "raw_content": "\nसहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो\nby ग्लोबल न्युज नेटवर्क\nपुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. दादांच्या राजकीय विरोधकांनी खुल्या दिलाने मांडले आहेत. तब्बल एक दशकाहून अधिक काळ दादांसोबत असल्याने मला प्रत्यक्षात ते नेहमीच अनुभवता आले.\nप्रत्येक दौऱ्यात दादांच्या शिस्तीचा परिचय आल्याशिवा�� राहत नाही. अजित दादा हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत. त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात. अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना अजित दादांना कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला असतांना त्यांनी स्वतः कचरा उचलत बाजूला केल्याची अनेक उदाहरणे आहेत.\nबरं ही प्रामाणिक तळमळ फक्त बारामती, महाराष्ट्र किंवा देशापुरता वावरताना मर्यादित नाहीये. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांचा विदेश दौर्यावर असतांना दादांबद्दलचा एक अनुभव सांगितला होता. दुसरं कोणीतरी रस्त्यावर टाकलेले चॉकलेटचे कव्हर दादांनी स्वतः उचलून कचरापेटीत टाकले होते.\nसहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो. बहुतांश राजकारण्यांना त्याचे वावडे असल्याने वेळा न पाळणे ही राजकीय फॅशन झाल्याचे आपल्याला दिसते. वक्तशीरपणाच्या बाबतीत जॉर्ज वॉशिंग्टन यांचे अनेक किस्से अमेरिकेत प्रसिद्ध असल्याचे माझ्या वाचनात आले.\nआपल्याकडच्या राजकीय नेत्यांसोबत मनोमन तुलना करताना अजित दादांचे नाव प्रकर्षाने त्यात समाविष्ट करावे लागेल. व्यासपीठावरील वा समोरील वेळेत नाही आले म्हणून दादा वेळेची चालढकल करतांना आजतागायत दिसले नाही. कार्यक्रम, बैठक, प्रचारसभा अगदी दिलेल्या वेळीच हजर राहण्याचा पायंडा आजतागायत चुकला नाही.\nआजकाल अभ्यागत कार्यकर्त्ये यांच्याकडून पाय पडून घेणेच काय पाय धुवून घेणे वगैरे राजकीय ट्रेंड देशभर शिगेला पोचलेला दिसत असतांना स्पष्टपणे पाटी लावून या सवंग गोष्टींना मनाई करत फक्त कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा स्थायीभाव आहे.\nहाती घेतलेले काम नियोजनानुसार यशस्वी पार पाडणे.\nस्पष्टवक्तेपणा, वेळ आणि ‘दिलेला शब्द पाळणे’ या उच्च नैतिक मूल्यांचा राजकारणात ऱ्हास झपाट्याने होतांना दिसतोय. प्रसिद्धीपिपासूपणा, लोकानुनय करण्याचा, खोटं बोलून वेळ मारून नेणे आता साधारण गोष्ट झालेली दिसते. आजपर्यंतच्या स्पष्ट, पारदर्शी कार्यपद्धतीमुळे सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अजित दादांचे वेगळेपण उठून दिसते.\nआज आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला अशा अनेक आठवणी, घटना, प्रसंग, क्षण डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. आदरणीय दादा, शतायुषी व्हा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभ��च्छा\n⁃ श्री. सुनीलकुमार मुसळे\nकोरोनाचा धोका वाढताच, जागतिक आरोग्य संघटनेने दिला हा इशारा\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/sushama-andhare-yancya-virodhat/", "date_download": "2023-02-04T03:43:33Z", "digest": "sha1:J7QIPR5QBZONYCNBMTF7EIZYIT3UXUPN", "length": 6043, "nlines": 70, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "सुषमा अंधारे यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनेची ठाणे बंदची हाक -", "raw_content": "\nसुषमा अंधारे यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनेची ठाणे बंदची हाक\nठाणे | राज्य सरकार विरोधात मुंबई महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. ठाण्यात बस, रिक्षा बंद आहे. तर काही भागात दुकाने ही बंद आहेत. मनसेनं मात्र डोंबिवलीमध्ये या बंदला विरोध केला आहे. या बंदमुळे मात्र चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले आहे.\nहिंदू देव-देवता, संत-महंतांबद्दल व्देषपूर्ण विधानं केल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी आज डोंबिवली, ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला आहे. या बंदला सकाळपासून सुरुवात झाली आहे. ऐन सकाळी कार्यालयाकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे.\nरिक्षा बंद असल्यामुळे बससाठी रांगच रांग लागली आहे. या बंदमध्ये बजरंग दल, सर्व हिंदुत्ववादी संघटना, ज्वेलर्स संघटना, रिक्षा संघटना सहभागी होणार आहे. वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी अंधारे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. ठाण्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. अशातच ठाण्यात बस आणि रिक्षाही बंद ठेवण्यात आल्यात. त्यामुळे ठाणेकरांना सर्व ठिकाणी दुकानंही बंद आहेत. ठाण्यातल्या विठ्ठल मंदिरमधून निघणाऱ्या लॉगमार्चमध्ये सहभागी होणार असल्यांचं बाळासाहेबा���ची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.\nशरद पवार मविआच्या सभेला संबोधित करणार, मोर्चामध्ये होणार सामील\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/mpsc-2022/", "date_download": "2023-02-04T02:22:13Z", "digest": "sha1:RSUOAUVX2MIAFNSIMH6SM27562HHMOJW", "length": 3224, "nlines": 52, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर\nजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.\nअधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (41) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathibatamya.com/palghar-gang-rape-of-minor-girl/", "date_download": "2023-02-04T02:06:56Z", "digest": "sha1:EG2ADHY76MQOLL3HWVVDFGYP22WRWOQA", "length": 5103, "nlines": 76, "source_domain": "marathibatamya.com", "title": "पालघर: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार | मराठी बातम्या", "raw_content": "\nपालघर: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार\nपालघर : पालघर तालुक्यातील माहिम परिसरात पाणेरीनजीक एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हा प्रकार पीडितेच्या मित्रानेच घडवल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. या धक्कादायक प्रकाराने पालघर जिल्हा हादरला असून पोलिसांनी याप्रकर���ी आठ संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस(Police) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nअटकेत असणाऱ्यांनी पीडितेला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. या प्रकाराने पीडितेने माहिम पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती देत. संबंधित तरुणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील सर्वजण पालघर तालुक्यातील रहिवासी आहेत. यातील बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मित्राने बोलवल्यानंतर पीडिता त्याच्यासोबत स्वेच्छेने गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेची मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सातपाटी पोलीस करत आहेत.\nहेही वाचा: सायबर हल्ले : रोज १५०० घटना\nनाशिक-मुंबई महामार्गाचे सहापदरी काँक्रिटीकरण: नितीन गडकरी\nदेशात बनावट मद्यामुळे सहा वर्षांत ७ हजार बळी \nव्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2023-02-04T02:53:07Z", "digest": "sha1:AFONNVSTSQK4GWXVL2IEQELAGEEIISN3", "length": 6945, "nlines": 258, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mg:Gorakhpur\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ms:Gorakhpur\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sr:Горакпур\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh:戈勒克布爾\n\"गोरखपुर\" हे पान \"गोरखपूर\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ne:गोरखपुर\nr2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: ml:ഗോരഖ്പൂർ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ko:고라크푸르\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eo:Gorakhpur\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ta:கோரக்பூர்\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:گوراکپور\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gu:ગોરખપુર\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/majhi-shala-nibandh-in-marathi/", "date_download": "2023-02-04T03:28:00Z", "digest": "sha1:ISDJSSOJLQSMVCITL3AFNQZEHHSDGYXN", "length": 46687, "nlines": 231, "source_domain": "readinmarathi.com", "title": "माझी शाळा निबंध मराठी | निबंध मराठी माझी शाळा | Majhi Shala Nibandh In Marathi | My School Essay In Marathi", "raw_content": "\nशाळा हा सशक्त समाजाचा पाया आहे. त्या दृष्टीने पुढील निबंध लिहिला आहे. माझी शाळा (Majhi Shala) या वि���यावर हे निबंध इयत्ता 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 आणि 12 च्या मुलांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे. प्राथमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ मिळू शकतो. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.\n1.1. माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी\n1.2. माझी शाळा निबंध 20 ओळी\n1.3. माझी शाळा निबंध मराठी (200 शब्दात)\n1.6. माझी शाळा निबंध (700 शब्दात)\nह्या धरतीवर आपण प्रत्येक जन्माला आलेलो व्यक्ती कोणतीही गोष्ट आईच्या गर्भातुनच शिकुन आलेलो नसतो. जसजसे आपल्या आजुबाजुचे वातावरण तसेच परिस्थिती असते.तसेच संस्कार आपल्यावर घडत जात असतात.\nआणि आपल्यावर हे संस्कार सर्वप्रथम घडत असतात आपल्या आईकडुन कारण आई ही जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाची पहिली शिक्षिका असते.तीच त्याला घडवते,त्याचे पालनपोषण करते,त्याच्यावर संस्कार करत असते.आणि त्याला स्वताच्या पायावर चालण्यालायक बनवत असते.\nआई ही आपली प्रथम शिक्षिका असते तिच्यानंतर आपल्याला अजुन कोणी घडवत असते तर ती दुसरी व्यक्ती,वस्तु म्हणजे आपली शाळा.\nशाळा हे असे ठिकाण आहे जिथे आपल्याला चांगले काय आणि वाईट काय असतेहे शिकवले जात असते.आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरूवात ही शाळेपासुनच सुरू होत असते.शाळा हे असे स्थान आहे जिथे सर्व जाती धर्मातील मुले,मुली एकसमानपणे शिक्षण घेत असतात.जिथे कोणत्याही विदयार्थी तसेच विदयार्थीसोबत जात तसेच धर्माच्या नावाखाली भेदभाव केला जात नसतो.इथे सर्व जाती धर्माची मुले मुली एकत्र शिकतात,एकत्र खेळतात,एवढेच नव्हे तर एकमेकांच्या डब्यात एकत्र जेवतात देखील.म्हणुन मोठा झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले बालपणीचे दिवस पुन्हा वापस यावे.पुन्हा मित्र मैत्रीणीं सोबत खेळायला बागडायला आपल्याला मिळावे.\nआज मी तुम्हाला आजच्या ह्या निबंधातुन माझ्या शाळेविषयी सांगणार आहे.\nमाझी शाळा निबंध मराठी 10 ओळी\nमाझ्या शाळेचे नाव विवेकानंद हायस्कूल आहे.\nमाझी शाळा माझ्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.\nमाझ्या शाळेच्या वेळा सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत आहेत.\nमाझ्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिकवले जाते.\nमाझ्या शाळेत स्कूल बस, पिण्याचे पाणी, खेळाचे मैदान अशी व्यवस्था आहे.\nआमच्या शाळेत दरवर्षी स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये मी दरवर्षी भाग घेतो आणि कधी कधी स्पर्धा जिंकण्यासाठी येतो.\nमाझ्या शाळेत आम्हा सर्वांना संगणक वापरायला शिकवले जाते. आमचे शिक्षक आम्हाला संगणक वर्गात घेऊन जातात आणि संगणक कसे चालवायचे ते शिकवतात.\nमाझ्या शाळेत एकूण 35 वर्गखोल्या आहेत, ज्यामध्ये शाळेतील शिक्षक आणि इतर सदस्यांचे कार्यालय आहे.\nमाझ्या शाळेत एक मोठी बाग देखील आहे ज्याची देखभाल माझे शाळेतील मित्र करतात.\nमाझ्या शाळेत माझे शिक्षक आम्हाला वेगवेगळ्या खेळांची माहिती देतात आणि रोज नवीन खेळ खेळायला शिकवतात.\nमाझी शाळा निबंध 20 ओळी\nमी ……. स्कूल, मध्ये शिकतो.\nमाझ्या शाळेची दुमजली इमारत आहे.\nमाझ्या शाळेची इमारत प्रशस्त आणि सुंदर आहे.\nमाझी शाळा शहराची धूळ, आवाज आणि धुरापासून दूर आहे.\nइमारतीत सुमारे 30 वर्गखोल्या आहेत.\nसर्व वर्गखोल्या सुंदर, प्रशस्त आणि हवेशीर आहेत.\nविद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी मोठे मैदान आहे.\nसुंदर फुलांनी आणि मऊ, हिरव्या गवताने भरलेली एक मोठी बाग आहे.\nमाझ्या शाळेत एक संगणक प्रयोगशाळा, एक विज्ञान प्रयोगशाळा आणि एक विशाल ग्रंथालय आहे.\nआमच्याकडे 45 शिक्षक आहेत ज्यांना मुख्याध्यापक मार्गदर्शन करतात.\nसर्व शिक्षक उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित आहेत.\nते खूप दयाळू आणि उपयुक्त देखील आहेत.\nमाझ्या शाळेत सुमारे एक हजार विद्यार्थी शिकतात.\nते सर्व शिष्ट आणि अत्यंत शिस्तबद्ध आहेत.\nमाझ्या शाळेत खेळावर जास्त भर दिला जातो.\nदरवर्षी माझी शाळा आंतरशालेय स्पर्धांमध्ये अनेक ट्रॉफी जिंकते.\nमाझ्या शाळेत सर्व राष्ट्रीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरे केले जातात.\nमला रोज नवीन गोष्टी शिकायला शाळेत जायला मजा येते.\nमाझी शाळा ही जिल्ह्यातील एक आघाडीची, प्रसिद्ध शाळा आहे.\nमला माझी शाळा खूप आवडते आणि मला त्याचा अभिमान आहे.\nमाझी शाळा निबंध मराठी (200 शब्दात)\nशाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि येथे आम्ही सामाजिक आणि व्यावसायिक जीवनासाठी तयार आहोत. माझ्या देणगीच्या पैशाने आणि जमिनीने माझी शाळा 1990 मध्ये बांधली गेली. माझ्या शाळेचे वातावरण अतिशय आनंददायी आहे आणि तेथील वातावरण अतिशय स्वच्छ आणि आकर्षक आहे. माझी शाळा क्रीडांगणाच्या मधोमध आहे. शाळेच्या एका बाजूला मोठी बाग असून त्यात लहान तलाव आहे. या तलावात भरपूर मासे आणि पाणी आहे. माझी शाळा चार मॉलची आहे जिथे १२ पर्यंतच्या ���िद्यार्थ्यांसाठी नर्सरीसाठी वर्ग आहे.\nमाझ्या शाळेत एक मोठे वाचनालय, मुख्याध्यापक कार्यालय, मुख्य कार्यालय, लिपिक कार्यालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, एक समुदाय अभ्यास कक्ष, एक मोठी बैठक खोली, एक शिक्षक कम्युनिटी रूम, एक मोठे क्रीडांगण, शाळेत मुले आणि मुली आहेत. आवारात. वेगवेगळ्या वसतिगृहांसाठी. माझ्या शाळेत एक अत्यंत कुशल आणि अनुभवी शिक्षक आहेत जे आम्हाला अतिशय प्रभावी आणि रचनात्मक पद्धतीने शिकवतात. माझ्या शाळेत सुमारे एक हजार मुले आहेत जी नेहमी शाळेत आणि शाळेबाहेरच्या स्पर्धेत अव्वल असतात. आम्ही सर्व शाळेत योग्य गणवेशात जातो. आमच्याकडे दोन प्रकारचे गणवेश आहेत, एक सामूहिक आणि दुसरा घरगुती गणवेश.\nमाझी शाळा सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 पर्यंत चालते आणि हिवाळ्यात सकाळी 8:30 ते दुपारी 3:30 पर्यंत चालते आम्ही थोड्या काळासाठी लायब्ररीत जातो, जिथे आम्ही सर्जनशील वाचतो मजकूर आणि वर्तमानपत्रे आणि आमची कौशल्ये आणि सामान्य ज्ञान वाढवतात.\nमाझी शाळा तीन मजली आकर्षक रचना असलेली आणि शहराच्या मध्यभागी स्थित आहे. हे माझ्या घरापासून सुमारे 12 किमी आहे आणि मी माझ्या शाळेच्या बसने जातो. माझी शाळा ही राज्यातील सर्वोत्तम शाळा आहे जिथे मी वाचतो. हे अत्यंत शांत आणि प्रदूषणापासून दूर स्थित आहे. शाळेच्या दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत ज्या प्रत्येक मजल्यावर जातात. पहिल्या मजल्यावर सुसज्ज आणि मोठी लायब्ररी; अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि संगणक प्रयोगशाळा. त्याच्या तळमजल्यावर शाळेची रंगरंगोटी आहे जिथे सर्व वार्षिक कार्यक्रम, सभा, नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात.\nतळमजल्यावर मुख्याध्यापक कार्यालय, मुख्य कार्यालय, लिपिक कक्ष, कर्मचारी कक्ष व गट अभ्यास कक्ष आहे. शाळेचे कॅन्टीन, स्टेशनरीचे दुकान, चेस रूम आणि स्केटिंग हॉल देखील तळमजल्यावर आहे. माझ्या शाळेत मुख्याध्यापकांच्या कार्यालयासमोर दोन बास्केटबॉल कोर्ट आहेत, तर फुटबॉलचे मैदान त्याच्या किनाऱ्यावर आहे. माझ्या शाळेतील मुख्य कार्यालयासमोर रंगीबेरंगी फुलांनी आणि शोभेच्या झाडांनी भरलेली एक छोटीशी बाग आहे, जी संपूर्ण शाळेच्या परिसराचे सौंदर्य वाढवते. माझ्या शाळेत सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आंतरशालेय स्पर्धेत ते नेहमीच सर्वोत्तम असतात.\nमाझ्या शाळेतील अभ्यासाची ��द्धत अतिशय सर्जनशील आणि प्रगतीशील आहे, ज्यामुळे कोणताही कठीण विषय सहज समजण्यास मदत होते. आमचे शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे शिकवतात आणि प्रत्येक गोष्ट व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगतात. आंतरशालेय सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा उपक्रम इत्यादी प्रत्येक कार्यक्रमात माझी शाळा प्रथम येते. माझी शाळा वर्षातील सर्व महत्त्वाचे दिवस जसे की क्रीडा दिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन, बालदिन, पालक दिन, ख्रिसमस साजरे करते. दिवस, वार्षिक कार्यक्रम, नवीन वर्ष, गांधी जयंती इ.\nआम्ही अभ्यासाव्यतिरिक्त पोहणे, एनसीसी, शाळेचा बँड, स्काउटिंग, स्केटिंग, नृत्य, गाणे इत्यादी विविध उपक्रमांमध्ये देखील सहभागी होतो. शाळेच्या नियमांनुसार, शिस्त न पाळणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षकाकडूनही शिक्षा केली जाते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व वर्गातील मुलांसाठी चारित्र्य, शिष्टाचार, नैतिक शिक्षण, चांगले संस्कार, इतरांचा आदर करणे इत्यादीसाठी दररोज 10 मिनिटांचा वर्ग मीटिंग हॉल घेतात. आमचा शाळेचा काळ खूप मजेदार आणि आनंददायी असतो कारण आम्ही खूप सर्जनशील आणि दररोज व्यावहारिक काम. कथा सांगणे, गाणी, कविता धडे, हिंदी आणि इंग्रजीतील भाषणे इत्यादींचे आमचे शाब्दिक मूल्यमापन वर्ग शिक्षक दररोज घेतात. त्यामुळे माझी शाळा ही जगातील सर्वोत्तम शाळा आहे.\nमाझ्या शाळेचे नाव केबीएच विद्यालय असे आहे.जी मालेगाव येथील कँम्प प्रभागात आहे.माझी शाळा माझ्या घरापासुन दोन ते तीन किलोमीटर एवढया दुर अंतरावर आहे.माझ्या शाळेत मी लहान असताना रोज रिक्षावर जातो.आमच्या घराजवळ एक रिक्षावाले काका आहे.जे आम्हाला रिक्षावर शाळेत सोडायला यायचे तसेच शाळा सुटल्यावर घ्यायला देखील यायचे.\nतर कधीकधी रिक्षा हुकल्यावर माझी आई स्वता सायकलवर पँण्डल मारत मला शाळेत मला शाळेत जाण्यास उशिर झाल्यावर सोडायला येते.रोज माझी शाळा सकाळी सात वाजता असते.शाळेत गेल्यावर सर्वप्रथम आम्ही सर्व मुले मुली एका रांगेत शिस्तबदधपणे उभे राहुन प्रार्थना म्हणत असतो.\nआमच्या शाळेत सर्व विदयार्थी तसेच विदयार्थीनींसाठी एक निश्चित गणवेश ठरवलेला आहे.जो परिधान करूनच रोज शाळेत जाणे आम्हा सर्वासाठी बंधनकारक आहे.आणि जो विदयार्थी गणवेशात शाळेत जात नसे तसेच शाळेत उशिर��� जात असे त्याला शिक्षकां कडुन योग्य ती शिक्षा देखील केली जाते जेणेकरून पुढच्यावेळी तो विदयार्थी तसेच विदयार्थिनी पुन्हा विना गणवेश तसेच उशिरा शाळेत येणार नाही.\nआमच्या शाळेत आम्हा मुलांना खेळण्यासाठी मोठे पटांगण आहे.तसेच शांततेत वाचन करण्यासाठी वाचनालयाची देखील व्यवस्था केलेली आहे.विदयार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी संगणकाची व्यवस्था देखील केलेली आहे.\nआमच्या शाळेतील शिक्षक :\nआमच्या शाळेत एकुण २० शिक्षक आहे.आणि हे सर्व वीस शिक्षक मास्टर ची पदवी घेतलेले आहेत. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक हे नेहमी आम्हा विदयार्थ्याच्या उज्वल भविष्याचा तसेच भल्याचा विचार करतात.आमच्या शाळेत नेहमी कोणताही विषय विदयार्थ्यांना खुप गांभीर्याने शिकवला जातो.आणि जोपर्यत आम्हाला अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक पुर्णपणे समजत नाही.तोपर्यत आमचे सर्व शिक्षक कोणताही विषय जीव तोडुन शिकवतात.इतके कर्त्तव्यदक्ष तसेच कर्मपालन करणारे आमचे सर्व शिक्षक आहेत.\nमला अजुनही आठवते आहे की माझ्या वर्गातील एक मुलगा जो खुप घाबरट होता.तो कोणाशी काहीही बोलायचा नाही.शिक्षकांनी त्याच्यावर ओरडले,रागवले तरी तो त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देखील द्यायचा नाही.तो असा का वागतोत्याला काही समस्या आहे कात्याला काही समस्या आहे काहे जाणुन घेण्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांनी त्याच्या घरचा पत्ता शाळेच्या कँटलाँगमधुन काढला.\nआणि सर्व शिक्षक त्याच्या घरी गेले व त्याच्या पालकांशी त्याच्याबाबद विचारपुस केली.त्याला काही त्रास आहे कातो काहीच कसा बोलत नाहीतो काहीच कसा बोलत नाहीह्यामागचा त्यांचा एकच हेतु होता की आपले सर्व विदयार्थी हे फक्त परिक्षेत गुण मिळवुन उत्तीर्ण होऊ नये तर त्यांचा शारीरीक तसेच बौदधिक,मानसिक विकास देखील व्हायला हवा.आपल्या विदयार्थीने असे शिक्षण प्राप्त करावे जे त्याला त्याच्या दैनंदिन जीवणात व्यवहार करताना देखील कामे येईल.\nअशा विचारांचे आहेत आमच्या शाळेतील सर्व शिक्षक.नेहमी आपल्या विदयार्थ्याच्या चांगल्या वाईटाची जाण असलेले,नेहमी त्याच्या उज्वल भविष्याचा विचार करणारे.नेहमी त्याच्या प्रगतीसाठी चिंतित असणारे.\nमाझ्या शाळेची वैशिष्टये :\nमाझ्या शाळेत मधल्या सुटटीत तसेच पीटीच्या तासिकेच्या वेळी सर्व विदयाथ्यांना खेळण्यासाठ�� एक भव्य पटांगण आहे.जिथे सर्व विदयार्थी क्रिकेट,फुटबालँ,बास्केटबाँल,कुस्ती इत्यादी सर्व प्रकारचे खेळ खेळु शकतात.\nविदयार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र वाचनालय देखील माझ्या शाळेत आहे.\nविदयार्थ्यांसाठी संगणकाची देखील सोय केलेली आहे.\nतज्ञ तसेच उच्चशिक्षित शिक्षकांची टीम.\nअशा पदधतीने आज आपण माझी शाळा विषयी जाणुन घेण्याचा आजच्या निबंधातुन प्रयत्न केला आहे.\nमाझी शाळा निबंध (700 शब्दात)\nशाळा ही एक अशी जागा आहे जिथे मनाची घडण होते आणि राष्ट्राचे भाग्य घडते. येणाऱ्या पिढीला पद्धतशीर आणि सुव्यवस्थित पद्धतीने शिक्षण देण्याची ही जागा आहे. शाळेतील शिक्षणाची पद्धत, पद्धत आणि पद्धत हे राष्ट्राच्या भविष्यात निर्णायक घटक असतात.\nमी शाळेत शिकतो हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे (तुमच्या शाळेचे नाव लिहा). जगावर राज्य करणाऱ्या महान मनांना तयार करण्यात हे ठिकाण मोलाचे ठरले आहे. महान नेते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, राजकारणी, योद्धे आणि काय नाही राष्ट्राच्या अस्तित्वासाठी या वर्गखोल्या नक्कीच महत्त्वाच्या आहेत. माझ्या शाळेची भक्कम आणि आत्मविश्वासपूर्ण इमारत आहे जी येथील प्रत्येक नवीन विद्यार्थ्याचे स्वागत करते. येथे एक मोठे आणि अनुकूल खेळाचे मैदान आहे. आमच्या शाळेत हवेचा प्रवेश मधुर सुगंधाने होतो, ज्यामुळे सर्व शाळा हवेशीर आणि उत्कृष्ट बनते.\nदररोज सकाळी जेव्हा मी आमच्या शाळेत प्रवेश करतो तेव्हा सर्वजण माझे स्वागत करतात. मुख्याध्यापक, शिक्षक, चौकीदार, शिपाई, खरे तर सगळेच आम्हाला एका कुटुंबासारखे वागवतात. केवळ पुस्तकांपेक्षा जास्त, आम्ही आमच्या शाळेतील व्यावहारिक संवादी वातावरणात अभ्यास करतो आणि शिकतो. शिक्षक खूप दयाळू आणि सहकार्य करणारे आहेत. वडील आपल्या कुटुंबाला जसे सांभाळतात तसे मुख्याध्यापक आमची शाळा सांभाळतात.\nआपण सर्व जण एका छायेत असलेल्या कुटुंबासारखे आहोत. दयाळू कर्णधाराच्या आज्ञेखाली खरोखर मोठे आणि गोड कुटुंब. शांत आणि संवादी अभ्यासाचे वातावरण हेच आमच्या शाळेला उत्कृष्ट शाळांच्या यादीत अव्वल बनवते.\nयेथील शिक्षक अतिशय सक्षम आणि सहकार्य करणारे आहेत. ते तुमचे ऐकतात. ते एकटे शिक्षक नाहीत तर ते चांगल्या मित्रांसारखे आहेत जे विद्यार्थ्यांची प्रत्येक समस्या समजून घेतात. म्हणूनच आम्ही आमच्या शाळेवर नेहम���च प्रेम करतो.\nअतिरिक्त अभ्यासक्रम हा देखील शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. सुदैवाने, उत्कृष्ट अतिरिक्त क्रियाकलाप प्रदान करण्यात आमची शाळा अव्वल आहे. येथे, विविध अतिरिक्त अभ्यासक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. प्रश्नमंजुषा स्पर्धा, भाषण आणि वादविवाद, लेखन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय उत्सवाचे कार्यक्रम, नाटक इत्यादी उपक्रम अनेकदा आयोजित केले जातात.\nया उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण करणे आणि जिंकण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे. आमची शाळा इतर विविध शाळांमध्ये आयोजित अतिरिक्त अभ्यासक्रम उपक्रमांमध्ये देखील भाग घेते. माझ्यासाठी अभिमानास्पद आहे की गेल्या महिन्यात आमच्या शाळेने वार्षिक जिल्हा क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट कप ट्रॉफी जिंकली. विविध शालेय संघांमधील चुरशीच्या स्पर्धेनंतर क्रिकेट चषक जिंकण्यात आला. आमच्या शाळेने इतर 8 शाळांच्या क्रिकेट संघांना पराभूत करून ते जिंकले.\nकेवळ खेळातच नाही तर वादविवाद आणि भाषणे, टॅब्लॉइड्स, नाटक इत्यादी इतर उपक्रमांमध्येही आमची शाळा अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे, आमच्या शाळेच्या प्रामाणिक आणि समर्पित प्रशासनाला जाते, जे आमच्या प्रत्येक यशामागे नेहमीच असतात. शिक्षण दिवसेंदिवस झपाट्याने बदलत आहे. आमची शाळाही मागे नाही. सुविधांच्या बाबतीत, आमची शाळा सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षण आणि अभ्यास सुविधा प्रदान करते.\nसगळीकडे वह्या-पुस्तकांनी खचाखच भरलेले मोठे वाचनालय आहे. लायब्ररीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गरजेची पुस्तके आहेत. आमच्याकडे सरावासाठी विज्ञान प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळा सर्व आधुनिक सुविधांनी युक्त आहे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी नवीनतम माहिती तंत्रज्ञान संगणक प्रयोगशाळा आहेत.\nप्रेरणा आणि उत्कटता या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतात. आमचे शिक्षक हे खरे मार्गदर्शक आणि प्रेरक आहेत जे खरोखरच प्रत्येक विद्यार्थ्याला कठोर परिश्रम करण्यास आणि एका खर्‍या ध्येयासाठी समर्पित करण्यासाठी भर देतात. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात ठसा उमटवलेल्या दयाळू आणि खऱ्या मार्गदर्शकाबद्दल धन्यवाद.\nमला माझ्या शाळेचा अभिमान आहे ज्याने आपल्या जगासाठी इतका महान खरा माणूस तयार केला आहे. याचे संपूर्ण श्रेय आपल्या शिक्षकांच्या खांद्यावर आहे. सर्वोत्कृष्ट शाळा ही अशी आहे जी केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर पालकांशी आणि किंबहुना संपूर्ण समाजाशी सतत संपर्कात असते. आमच्या शाळेत नियमित पालकांच्या शिक्षकांच्या बैठका होतात.\nशिक्षक पालकांना विद्यार्थ्यांसाठी येणारे कमी आणि संभाव्य मार्गांबद्दल मार्गदर्शन करतात. पालकांना विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यांकन आणि निकालांबद्दल माहिती दिली जाते. हे शाळा आणि समुदाय यांच्यातील संवादाच्या अभावाचे अंतर कमी करते आणि शिक्षण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे आमची शाळा हे विद्यार्थ्यांना केवळ फालतू गोष्टी शिकवण्याचे जुने नाव नाही तर त्याहूनही अधिक आहे.\nदयाळू स्पर्धात्मक, सहकारी आणि उत्कृष्ट संवादात्मक अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांना जीवनाच्या पुढील व्यावहारिक स्तरासाठी खऱ्या अर्थाने तयार करते. हे सर्व मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो. म्हणून, शाळा हे अशा ठिकाणाचे नाव नाही जिथे मुले एकत्र येतात आणि काहीही अर्थपूर्ण करत नाहीत. शाळा ही अशी जागा आहे जिथे विद्यार्थी केवळ पुस्तकांमधूनच गोष्टी शिकत नाहीत तर गोष्टी व्यावहारिक जीवनात कशा लागू करायच्या हे शिकतात.\nहे शाळेचे एकूण वातावरण, त्याचे प्रशासन, दयाळू आणि समर्पित शिक्षक आणि खरे आणि प्रामाणिक विद्यार्थी त्यांच्या ध्येयांवर अवलंबून असते. खरी शाळा ही पृथ्वीवरील स्वर्गासारखी आहे. आणि, मी माझ्या शिक्षकांचा, या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी, योग्य प्राचार्य आणि या शाळेच्या प्रत्येक कर्मचार्‍यांचा या शाळेला पृथ्वीवरील स्वर्ग बनवण्यासाठी खरोखर समर्पित करतो, आभारी आहे.\nमी माझ्या पालकांचा देखील आभारी आहे ज्यांनी मला या शाळेत शिकणे शक्य केले. सरतेशेवटी, प्रत्येक शाळा आपल्यासारखीच उत्तम शाळा असावी अशी माझी इच्छा आहे.\nआशा आहे की आम्ही दिलेल्या माझी शाळा निबंध मराठी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या Majhi Shala Nibandh माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक��स मध्ये विचारा.\nऑनलाईन शिक्षण शाप की वरदान निबंध मराठी\nMPSC परीक्षेसाठी निबंधाचे विषय\nMajhi Shala Majhi Shala Nibandh निबंध मराठी माझी शाळा निबंध माझी शाळा माझी शाळा\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/topic/bharat-biotech", "date_download": "2023-02-04T02:31:59Z", "digest": "sha1:I7AMKOENJZ3EL45JNVJBY5I72K4URIYQ", "length": 3085, "nlines": 67, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "Bharat Biotech", "raw_content": "\nआता नाकातून मिळणार कोरोनाची लस, भारत बायोटेकच्या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण\nOmicron चा नायनाट करणार कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस, भारत बायोटेकचा दावा\nदिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी गूड न्यूज, WHO कडून COVAXIN च्या आपत्कालीन वापरास मंजुरी\nलवकरच WHO च्या यादीमध्ये Covaxin चा समावेश होणार, Bharat Biotech कडून महत्त्वाचं ट्विट\nBharat biotech ला मोठा धक्का, Covaxin लसीचा कोट्यवधी डॉलरचा करार 'या' देशाकडून रद्द\nकेंद्र सरकारला Covaxin लसीचा पुरवठा 150 रूपये प्रति डोस किंमतीने पुरवठा दीर्घकाळ शक्य नाही-भारत बायोटेक\nCoronavirus : ‘ही’ लस घेतलेल्या भारतीयांना परदेशात जाता येणार नाही\nलहान मुलांसाठी भारतात लवकरच येणार कोवॅक्सीन\nआता दोन वर्षावरील मुलांवर देखील कोरोना लसीची होणार चाचणी, भारत बायोटेकला मंजुरी\nCOVAXIN ची किंमतही राज्य सरकारांसाठी कमी,आता किती पैसे मोजावे लागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00841.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/44375/", "date_download": "2023-02-04T02:57:10Z", "digest": "sha1:2GY3WQYAHTVL676DXLR2SDIRE4ZX76RL", "length": 9958, "nlines": 106, "source_domain": "mnews.esy.es", "title": "नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; 'या' माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; 'या' माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nनाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; 'या' माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमुंबई: प्रदेशाध्यक्ष यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा न���र्धार केला असतानाच पक्षात इनकमिंगही जोरात सुरू असून वर्धा जिल्ह्यातील मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले माजी राज्यमंत्री व उपनेते यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ( )\nमुंबईत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार अशोक शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान यावेळी उपस्थित होते. नाना पटोले यांनी अशोक शिंदे यांचे पक्षात स्वागत केले. शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने वर्धा जिल्ह्यात पक्ष भक्कम करण्यासाठी मदत होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. विविध पक्षांचे नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा करतानाच राज्यात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी सर्वांनी झटून काम करा, असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले. नाना पटोले यांनी टिळक भवन येथे राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांसोबतही बैठक घेतली. मंत्र्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली, तसेच पक्ष विस्ताराकरिता आवश्यक त्या सूचना त्यांनी सर्वांना केल्या.\nदरम्यान, अशोक शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये पडद्यामागून फोडाफोडीचे राजकारण सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकोण आहेत अशोक शिंदे\nअशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. १९९५, १९९९ आणि २००९ या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अशोक शिंदे हे राज्यमंत्री होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला. दरम्यान, शिंदे हे शिवसेनेचे उपनेते म्हणून काम पाहत होते. मात्र माजी खासदार अनंत गुढे यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याने आणि त्याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्यानेच शिंदे यांनी शिवबंधन सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.\n दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्���ार करून हत्या\nNext articleतलावात बुडणाऱ्या पुतण्याला वाचवताना काका- पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू\ncrime news today karad maharashtra, जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा – new threads in the crime...\n'राज्यपालांना सुरक्षा देऊ शकतं नाही तर राज्याला काय देणार\n'खरं बोलणाऱ्या पक्षातील सहकाऱ्यांना धमकावलं जातंय'\nरिया चक्रवर्ती-महेश भट्ट यांचे व्हॉट्सअॅप चॅट झाले उघड, रिया म्हणाली…\nचक्रीवादळात पन्नास लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता: केंटकीचे राज्यपाल\nरोहित शर्मावर भडकली बायको, म्हणाली 'आमच्या यांना कुणीतरी सांगा\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00842.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/even-three-minutes-of-daily-exercise-is-beneficial-for-health-130760868.html", "date_download": "2023-02-04T01:46:27Z", "digest": "sha1:OZ2AV3CPXAB3PPNOXIXNHAV5C24JETU3", "length": 5318, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रोज तीन मिनिटांचा व्यायामदेखील आरोग्यासाठी फायद्याचा | Even three minutes of daily exercise is beneficial for health - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्यायाम:रोज तीन मिनिटांचा व्यायामदेखील आरोग्यासाठी फायद्याचा\nचांगल्या आरोग्यासाठी साधारणपणे आठवड्यात १५० मिनिट हलका किंवा ७५ मिनिटांचा व्यायामाला आदर्श मानले गेले आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या एका संशोधनानुसार, एका दिवसात जर १-१ मिनिटाचा थकवा येणारा व्यायाम केला तरी तो आरोग्यासाठी चांगला राहतो. आठवड्यात फक्त १५ मिनिट व्यायाम करणारे लोकदेखील दीर्घाआयुष्य जगू शकतात.\nतीन मिनिटांचा व्यायाम म्हणजे वेगाने धावणे, सायकल चालवणे युरोपियन हार्ट जर्नलच्या मते, व्यायामात असा एक व्यायाम चांगला मानला जातो, त्यात व्यायाम करताना, श्वास घेताना बोलताही येत नाही. यात जोरात पळणे, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (एचआयआयटी), वेगवान सायकलिंग यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. जे लोक आठवड्यातून १५ मिनिटे जोरदार व्यायाम करतात, त्यांना कर्करोगाचा धोका १५ टक्के कमी असतो, असे एका जर्नलमध्ये आले आहे. त्याच वेळी, आठवड्यातून २० मिनिटे जोरदार व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका ४० टक्क्यांनी कमी होतो. ���थापि, या व्यायामापूर्वी चांगला सराव करणे आवश्यक आहे.\nव्यायामाची गती आणि लागणारा वेळ सर्वात जास्त महत्त्वाचा शारीरिक शिक्षणाचे सहायक प्रोफेसर स्टीफन जे कार्टर यांच्या मते, व्यायामाचा परिणाम त्याच्या गती आणि त्याला लागणाऱ्या वेळावरही अवलंबून आहे. उदाहरण म्हणजे ५ मिनिट वेगाने पळाल्याने शरीराला फायदा होतो तर ५ मिनिट हळू चालल्याने शरीराला काहीच फायदा होत नाही. वेगाने धावणे, जंपिंग जॅक, जंपिंग रोप इत्यादीमुळे हृदयाची पंपिंग क्षमता वाढते. व्यायामामध्ये दीर्घायुष्य प्रदान करणारे दोन घटक, पहिला व्यायाम करण्यासाठी आवश्यक असलेली ताकद आणि दुसरी एरोबिक क्षमता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00842.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://erail.in/hi/trains-between-stations/sea-wood-darave-SWDV/sandhurst-road-SNRD", "date_download": "2023-02-04T02:54:01Z", "digest": "sha1:LEONFPPLDMKSUITI63Y4BATODQU2OCY3", "length": 22782, "nlines": 603, "source_domain": "erail.in", "title": "सी वूड धारवी से संधुर्स्त रोड ट्रेनें", "raw_content": "\nसे स्टेशन तक स्टेशन\nLoading.... सामान्य कोटा तत्काल प्रीमि.तत्काल विदेशी टूरिस्ट डिफेन्स महिला निचली बर्थ युवा विकलांग ड्यूटी पास पार्लियामेंट श्रेणी 1A-प्रथम वातानुकूलित 2A-द्वितीय वातानुकूलित 3A-तृतीय वातानुकूलित CC-वातानुकूलित कुर्सीयान FC-प्रथम श्रेणी SL-शयनयान 2S-द्वितीय श्रेणी वाया\n98044 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98046 पनवेल मुंबई छ. शिवाजी महिला स्पेशल\n98048 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98326 बेलापुर वडाला रोड लोकल\n98052 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98328 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98054 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98330 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98056 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98058 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98332 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98060 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98062 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98066 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98334 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98068 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98070 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98336 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98074 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98338 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98076 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98340 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98078 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98080 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98342 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98084 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98344 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98086 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98088 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98346 बेलापुर मुंबई छ. शिव���जी लोकल\n98092 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98348 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98094 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98350 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98096 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98100 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98102 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98104 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98106 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98108 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98110 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98354 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98112 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98114 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98356 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98118 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98120 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98122 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98128 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98126 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98132 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98358 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98134 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98136 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98360 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98138 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98140 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98362 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98142 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98144 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98364 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98146 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98148 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98150 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98366 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98154 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98156 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98158 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98368 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98160 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98370 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98164 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98372 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98166 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98168 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98170 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98374 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98172 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98176 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98178 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98180 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98182 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98184 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98378 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98186 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98188 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98190 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98382 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98192 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98196 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98198 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98384 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98200 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98202 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98386 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98204 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98206 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98208 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98210 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98212 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98216 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98218 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98220 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98222 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98224 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98228 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98232 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98002 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98302 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98304 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98004 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98306 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98006 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98308 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98008 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98010 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98012 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98014 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98016 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98314 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98018 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98020 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98022 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98026 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98320 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98032 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98036 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98038 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98042 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98310 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98312 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98316 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98318 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98028 पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल\n98322 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\n98324 बेलापुर मुंबई छ. शिवाजी लोकल\nमानचित्र PNR खोज ट्रेन खोज\nसी वूड धारवी से संधुर्स्त रोड ट्रेनें\nसी वूड धारवी से संधुर्स्त रोडतक की ट्रेनों के बारे में\nसी वूड धारवी और संधुर्स्त रोडके बीच कितनी ट्रैन चलती हैं \nसी वूड धारवी और संधुर्स्त रोडके बीच 136 ट्रेंने चलती हैं.\nसी वूड धारवी से सबसे पहले कौन से ट्रैन चलती है \nपहली ट्रैन सी वूड धारवी और संधुर्स्त रोडके बीच है पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल (98002) जिसका चलने का समय है 00.21 और यह ट्रैन चलती है रोज़.\nसी वूड धारवी से सबसे आखरी में जाने वाली ट्रैन कौन सी है \nआखरी ट्रैन सी वूड धारवी और संधुर्स्त रोडके बीच है पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल (98232) जिसका चलने का समय है 23.32 और यह ट्रैन चलती है रोज़.\nसी वूड धारवी और संधुर्स्त रोड के बीच सबसे तेज़ चलने वाली ट्रैन कौन सी है \nसी वूड धारवी और संधुर्स्त रोडके बीच सबसे तेज़ चलने वाली ट्रैन है पनवेल मुंबई छ. शिवाजी लोकल (98002) जिसका चलने ���ा समय है 00.21 और यह ट्रैन चलती है रोज़. और ये 35 किलोमीटर की दूरी 00.53 घंटे में तय करती है .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00842.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/tag/free-ration-scheme/", "date_download": "2023-02-04T03:17:54Z", "digest": "sha1:J5ODJLFUIT36XVFFFK6DCCODQ6GQ63TD", "length": 4130, "nlines": 58, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "Free Ration Scheme Archives - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nमोफत रेशन योजना मुदतवाढ | Free Ration Scheme\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना मोफत रेशन योजना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर …\nNCCS Recruitment नॅशनल क्लायमेट चेंज सेल पुणे येथे भरती\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (42) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00842.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/political-news/minister-tanaji-sawant-remain-silent-in-front-of-media-after-maratha-community-controversial-statement", "date_download": "2023-02-04T02:39:17Z", "digest": "sha1:VS7MX3YJFD6MIDFUTUSOFSCTUHMEDTOB", "length": 6584, "nlines": 37, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "तानाजी सावंत यांना जाहीरपणे न बोलण्याच्या सुचना? सर्वच प्रश्नांवर मौनाची भूमिका", "raw_content": "\nतानाजी सावंत यांना जाहीरपणे न बोलण्याच्या सुचना सर्वच प्रश्नांवर मौनाची भूमिका\nप्रत्येक प्रश्नाला ‘मला माहिती नाही’ असेच उत्तर\nमुंबई : मराठा आरक्षणाच्या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना जाहीरपणे कुठेही कोणतेही भाष्य न करण्याच्या सुचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत का असा सवाल आता विचारला जात आहे. याचे कारण माध्यमांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांबाबत सावंत यांनी मला माहित नाही असे उत्तर देऊन मौन बाळगणेच पसंत केले. ते बुधवारी संध्याकाळी पुण्यात बोलत होते.\nतानाजी सावंत यांना पत्रकारांनी पक्षात काय सुरु आहे याबाबत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला ‘मला माहिती नाही’ असेच उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरेंची सावली असलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. या प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता ‘मी अजून बघितलंच नाही’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.\nयाशिवाय दसरा मेळाव्याबाबतच्या प्रश्नांवर बोलायलाही मंत्री सावंत यांनी टाळाटाळ केली. \"दसऱ्याला फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच मेळावा होणार\" असे उत्तर देत त्यांनी विषय संपविण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करणारा ठराव केल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावरही मला काहीच माहीत नाही अस उत्तर त्यांनी दिले.\nमराठा आरक्षणावरील वक्तव्यावरुन सावंत वादात :\nमागील काही दिवसांपासून तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले. सावंत यांच्या या वक्तव्यावरुन समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय मराठा समाजातील नेतेही सावंताविरोधात आक्रमक झाले आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांकडून राजीनामा घ्यावा :\nराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. ज्याप्रमाणे जळगावमधील पोलीस निरीक्षकाने मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचे तात्काळ निलंबन केले तशीच कारवाई तानाजी सावंत यांच्यावर करावी अशी मागणी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00842.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/mahatransco-recruitment/", "date_download": "2023-02-04T01:52:44Z", "digest": "sha1:FB25NVRFOV7TTICQK5W566EHZPEW2UP4", "length": 8721, "nlines": 94, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "MahaTransco Recruitment महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये भरती सुरू. - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nMahaTransco Recruitment महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये भरती सुरू.\nMahaTransco Recruitment महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये नवीन पद भरती होणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.\nऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी ची शेवटची तारीख 14.01.2023 असून ही नोंदणी केलेले अर्ज हे पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख ही 25.01.2023 आहे.\nजाहिरात व अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्जा साठी येथे क्लिक करा.\nपद संख्या : 30 जागा\nपदाचे नाव : शिकाऊ विजतंत्री (electrician)\nशैक्षणिक अर्हता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण / S.S.C. / इ. 10 वी उत्तीर्ण.\nराष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली या मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (electrician) ही परीक्षा उत्तीर्ण.\nजाहिरात व अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्जा साठी येथे क्लिक करा.\nएस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टर चे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळप्रत.\nमागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र\nमहाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र\nउच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)\nआर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) उमेडवरकरीत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र\nतसेच इतर आवश्यक सर्व कागदपत्र यांची मुळप्रत\nही सर्व प्रमाणपत्र उमेदवाराने स्वतच्या प्रोफाइल वर स्कॅन करून आपलोड करावे.\n GDS Recruitment डाक सेवक पदाच्या राज्यानुसार रिक्त जागा जाहीर\nजाहिरात व अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्जा साठी येथे क्लिक करा.\nवेतन : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.\n18 ते 33 वर्षे. मागासवर्गीय यांचेसाठी 05 वर्षे सूट.\nपरीक्षा फी : नाही\nनोकरी ठिकाण हे चंद्रपूर असेल.\nअर्जाची पद्धत ही ऑनलाइन असेल.\nअर्ज पाठवण्याचा पत्ता :\nअधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, एच. व्हि. डी. सी. ग्र. कें. संवसू. प्राविभाग, म. रा. वी. पा. कं. मर्या. निर्माण भवन मागे, ऊर्जा नगर, चंद्रपूर\nMumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन विभागात पद भरती.\nGDS Recruitment डाक सेवक पदाच्या राज्यानुसार रिक्त जागा जाहीर\nBMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर\nShri Saibaba Sansthan साई बाबा संस्थान मध्ये पद भरती\nआमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्र���म | YouTube\nआपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.\nकायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.\nव्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा\n MAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nIndia Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये 2508 पदांची भरती दहावी पास साठी सुवर्णसंधी\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (40) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63765", "date_download": "2023-02-04T03:16:21Z", "digest": "sha1:ISFODB6UXWVEXM2BPTJYFC2XVGZJXHIY", "length": 12120, "nlines": 195, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब\nज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब\n१/२ कप पाण्यात जिलेटीन विरघळून घेतल.\nउरलेलया पाण्यात २ वाटया/कप साखर घालून गैस वर, मंद आचेवर १० मिनिटे ढवळले.\nतयात जिलेटीन चे मिश्रण मिसळले.\nअजून २० मिनिटे गैस वर ठेवले.\nइसेन्स , रंग घालून , ग्लास मोल्ड मधे घालून फ्रिज मध्ये ठेवले.\nनिम्मा भाग तासाने काढून वड्या पाडल्या. निम्म्या जास्त वेळाने (दुसर्‍या दिवशी). दुसर्‍या दिवशीपर्यंतच्या वड्या जास्त खुट्खुटीत झाल्यात. काढून झाल्यावर वड्या साखरेत रोल केल्या.\nसामान काढणे. सामान ओळख.\nगैस वरून वर खाली करणे.\nपातेले गरम आहे ह्याची सतत आठवण करून देणे.\nतळटीप १: सगळ्यात अवघड काम मिश्रण फ्रीज मधे टिकून देणे. सतत फ्रीज उघडून \"आई खाऊ का\" \"आई खाते ना.\"\nतळटीप २: फोटो मोबाईल फोन वरून काढले असल्याने, लॅपटॉपवरून स्ट्रेच झाल्यासारखे दिसताहेत. ओवरॉल फोटो क्वालिटी खूप उत्तम नाही, पण कल्पना यावी म्हणून टाकलेत.\nतळटीप ३: शाळेत मुलाबरोबर खाऊ करण्याचा प्रोग्रॅम असतो दर गुरुवारी. ज्यात मुले सोलणे, निवडणे, चिरणे आणि इतर कामे करतात. मी गेलेल्या गुरुवारी मुलन्नी डोसे देखील केले (त्यान्ना झेपेल इतपतच काम देतात). त्याचा परिणाम म्हणून लेक घरी स्वैपाकघरात मधेमधे स्वतःहून मदत करते हल्ली.\nसोपे पदार्थ करायलाही उत्सुक असते.\nहा पदार्थ खरेतर तिने मागे लागून केलाय दुसर्‍य.दा.\nतेव्हा मायबोलीवर टाकायचे लक्शात नव्हते. पाकृ होत आली असताना माझ्या लक्शात आले की इथे टाकू शकतो, त्यामुळे अगदी स्टेप बाय स्टेप फोटोज नाहियेत.\n जेली स्वीट सारखं काही आहे काइतक्या छोट्या मुलीने केले कौतुकास्पद.\nआदिती, मेघा आणि अनु, फोटो\nआदिती, मेघा आणि अनु, फोटो टाकलेत आता.\nसना, मस्तच गं. माझा प्रचंड\nसना, मस्तच गं. माझा प्रचंड आवडता खाऊ आहे हा\nइतक्या छोट्या मुलीने केले \nइतक्या छोट्या मुलीने केले \nबरंच सीनफुल असल्याने खाणार नाही,पण लुक्स जबरदस्त आलेत.\nकरून बघणार हे (मी नाही. लेक करेल. मी मदत करेन)\nपातेले गरम आहे ह्याची सतत आठवण करून देणे. > सगळ्यात अवघड काम मिश्रण फ्रीज मधे टिकून देणे. >\n एव्हढ्या लहान वयात मोठाच पराक्रम केला आहे. ____/\\____\nशाळेत असताना अशा गोळ्या यायच्या जेलीच्या साखर लावलेल्या त्याची आठवण झाली. एकदा करुन बघेन मी हे\nआहा.. फारच छान.. एवढुश्या\nआहा.. फारच छान.. एवढुश्या लेकराने केलं म्हणजे कौतुकच आहे..\nअरे वा तुझी लेक एवढी मोठी\n तुझी लेक एवढी मोठी झाली\nतुझी लेक एवढी मोठी झाली\nतुझी लेक एवढी मोठी झाली\nहो. फक्त ती सोयीनुसार लहान मोठी होते आता.\nधन्यवाद सगळ्यांना - तिला नक्की वाचून दाखवेन.\nसाईड एफेक्ट म्हणून ती पुन्हा एकदा जुजुब्स करू म्हणून मागे लागेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.prolifecancercentre.co.in/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2023-02-04T01:59:08Z", "digest": "sha1:N6OGPMDTGORKACYG4EJ4AMEX4P7XP4CS", "length": 11807, "nlines": 178, "source_domain": "www.prolifecancercentre.co.in", "title": "'कॅन्सरचा बाऊन्सर ' चुकवायचाय ...... ? Dr.सुमित शाह | Prolife Cancer Center", "raw_content": "\n‘कॅन्सरचा बाऊन्सर ‘ चुकवायचाय …… \nढोलताशांच्या गजरात , गुलालाची मुक्त उधळण, गणपती���ाप्पाचं स्वागत ….. गुलाबी रंगानं माखुन निघालेला….. डिजेच्या तालावर सैरभैर होऊन थिरकणारा राहूल …..\nत्याच्या जीवनात श्री गणेश कृपेनं एक सप्तरंगी इंद्रधनुष्य पुन्हा फुललं होतं … त्याला स्वतःवरही विश्वास बसत नव्हता की त्याच्या बेरंगी आयुष्यात असा काही बदल होईल ….\nबेरंगीच आयुष्य म्हणावं लागेल … काही महिन्यांपूर्वी सिगारेटच्या व्यसनाच्या आधीं गेलेला हा तिशीतला तरुण ….. गुटखा, तंबाखूची सवय मित्रांमुळं लागलेली …. या तिन्ही गोष्टींचा अतिरेक ..सो कॉल्ड टेंशन घालविण्यासाठी व्हायचे तेच झालं .. तोंड येण्याचं निमित्त झालं तसं ते वारंवार यायचंच पण यावेळी बरचं होईना .\nबोलताना सुध्दा त्रास व्हायला लागला (Larynx (voice box) Cancer) , जेवताना अन्न गिळताना त्रास व्हायला लागला तसंतर तोंडाला कसली चवचं नव्हती . ही लक्षणं एक वेगळ्या वाटेने त्याला घेऊन चालली होती हे त्याला कळालंच नाही . एक दिवशी आरशासमोर तोंड उघडून आत पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की, आपल्या तोंडात एक पांढरा चट्टा आहे तसा तो चट्टा दुखत वगैरे नव्हता , तरी देखील त्याच मन चरकलचं .\nसिगारेटच व्यसन चालूच होतं कारण आता टेन्शनमध्ये अजुनभर पडली होती . तोंडात आलेले कोड तो पांढरा चट्टा या विषयावर तो कोणाशी काहीच बोलला नाही . त्याला तोंड उघडायला देखील त्रास होऊ लागला . कोणाशी काही बोलता नाही पण त्याचं मन आतून त्याला खात होतं की काही तरी आपल्या तोंडाच्या बाबतीत बिनसलय …\nहे काहीतरी बिनसल्याची त्याला जाणीव होणं हिच खूप मोठी गोष्ट होती , करणं ही सगळी तोंडाच्या कॅन्सरची (Oral Mouth Cancer) लक्षणं होती . जी वेळीच ओळखणं गरजेचं होतं . भारतात आढळणाऱ्या कॅन्सरपैकी ‘तोंडाच्या कॅन्सर’ पहिल्या तीन क्रमांकावर येतो. मुख्यत्वे तंबाखू उत्पादनांच्या सेवनाने होणार हा कॅन्सर आपल्या भारतातील तरुण पिढीला विळख्यात घ्यायला टपलाय .\nतंबाखु उत्पादनाच्या मग ते कोणत्याही प्रकारचे उत्पादन असो त्याच्या सेवनाने , धुम्रपान , गुटखा , अतिमद्यपान ही तोंडाच्या कॅन्सरची प्रमुख करणे आहेत . त्याचबरोबर मुखाची अस्वच्छता आपल्या विपरीत जीवनशैलीमुळे , मानसिक ताण या बाबीही या कॅन्सर होण्याला सहाय्य्यभुत ठरतात . भारतामध्ये या कॅन्सरचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे . परंतु वेळीच लक्षणे ओळखून प्रतिबंधात्मक उपाय व योग्य उपचाराअंती यातून बाहेर पडणं सहजशक्य आहे .\nनियतीनं आपल्याही आयुष्याच्या खेळामध्ये असा कॅन्सरचा बाऊन्सर टाकलाच तर …. तसा तो ओळखताही आला पाहिजे … आणि …. तो चुकवताही आला पाहिजे …. तसा तो राहुलनेही ओळखलापण आणि चुकवलापण …. ‘ प्रोलाईफ कॅन्सर सेन्टर ‘ मध्ये स्वतःहून येऊन तपासणी करून घेतली … आणि कॅन्सरचं निदानाही झालं …पण जिद्दीनं आणि धीरानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य उपचारांनी मनोधैर्यान कॅन्सरवर मात केली .आज विघ्नहर्त्याचं स्वागत करताना गुलाल उधळताना बेधुंद नाचणारा राहुल … पुन्हा सज्ज झालाय आयुष्य नव्यानं जगायला ….नव्हे खेळायला … कॅन्सर बाऊन्सर चुकवून ……\nप्रक्रिया केलेल्या आणि गोठवलेल्या मांसामुळे कॅन्सरचा धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00843.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2023-02-04T02:45:11Z", "digest": "sha1:RQDQUO3U6MIDWTETD3O5ZJZFK3F7LDTI", "length": 4161, "nlines": 58, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "हयातीचा दाखला नमुना Archives - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nजीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला\nBy Rahul Kadam / महत्त्वाचे GR, सरकारी योजना\nजीवन प्रमाण योजना (Jeevan Pramaan Yojana) ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube भारतातील एक कोटीहून अधिक कुटुंबे निवृत्तीवेतनधारक कुटुंबे म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात, जिथे …\nजीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला Read More »\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (41) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00844.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/news/8-kg-gold-in-paste-form-seized-at-international-airport/", "date_download": "2023-02-04T02:18:38Z", "digest": "sha1:AWGNCPUNSTXCATH6FOEIKNO3WBEJDJ6T", "length": 10199, "nlines": 64, "source_domain": "mymarathi.net", "title": "आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले\nआंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले\nमहसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट, भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील 8.230 किलो सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 4.54 कोटी रुपये इतकी आहे.\nजप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते, त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणाऱ्यांना आळा घालण्याच्या आव्हानात्मक कामगिरीसाठी डीआरआयचे अधिकारी अवलंबत असलेली अनोखी कार्यपद्धती यामधून सूचित होते.\nया प्रक��णी दोन जणांना अटक करण्यात आली. देशात अवैध मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडून काढण्याच्या दृष्टीने, या प्रकरणाचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे.\nतीन राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर:त्रिपुरात 16 फेब्रुवारीला, मेघालय-नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान, निकाल 2 मार्चला\nपालिका निवडणुकांचं चांगभलं:तीन आठवडे पुन्हा पुढची तारीख …\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00844.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/planning-of-franchising-business/", "date_download": "2023-02-04T02:08:03Z", "digest": "sha1:7MHLJQ5SRP5TIHCNTP5URG53NALKJBQ6", "length": 21341, "nlines": 137, "source_domain": "udyojak.org", "title": "स्वतःच्या व्यवसायाची Franchise देण्याची योजना कशी कराल? - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nस्वतःच्या व्यवसायाची Franchise देण्याची योजना कशी कराल\nस्वतःच्या व्यवसायाची Franchise देण्याची योजना कशी कराल\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nउद्योगात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे उद्योग सुरू होणे, कारण जोपर्यंत तुमचा उद्योग सुरू होत नाही, तोपर्यंत तुम्ही उद्योगाच्या विकासाबद्दल विचार नाही करू शकत. पण जर उद्योगात पहिले १,००० दिवस तुम्ही टिकू शकलात, तर नक्कीच तुम्ही, तुमचा उद्योग पुढे घेऊन जाऊ शकता.\nम्हणून उंच भरारीसाठी आपली प्राथमिक गरज आहे, आपल्या औद्योगिक पंखांची मजबूती… कारण जर उद्योगात तुमचे मार्केटिंग, सेल्स आणि उद्योग विकासाचे पंख भक्कम असतील, तर तुम्ही नक्कीच उद्योगात गगनभरारी घेऊ शकता.\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\n१. उद्योग वृद्धी कशी करणार\nउद्योगात वृद्धी करायची असेल किंवा उद्योगात विकास हवा, तर खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:\nआधी स्वत:च्या उद्योगाचे मूल्यमापन करा : यामध्ये मासिक खर्च, पैशांची आवक, महिन्याचा सेल्स, होणारा नफा, होणारा मासिक बिझनेस, मासिक ग्राहक ह्यांचा विचार करावा. ह्यावरील बाबींवरून तुम्ही तुमच्या उद्योगाचे मूल्यमापन करू शकतात.\nउद्योगाचे संघटन : उद्योगात एकत्रीकरण आणि एकत्रीकरणात संघटन (association) हा महत्वाचा टप्पा आहे. कारण ह्या उद्योगांच्या संघटनने (association) तुम्ही एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊ शकता आणि तुमचे ब्रॅंडिंगसुद्धा व्यवस्थित होऊ शकते.\nसर्व लायसेंसेस तयार करणे : उद्योगाच्यावृद्धीमध्ये महत्त्वाचा भाग येतो लायसेंस. जर तुमच्या उद्योगात तुमची महत्त्वाची कागदपत्रे आणि लायसेंस योग्य असतील, तर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे बिनविरोध धावू शकता.\nडिस्ट्रिब्यूटर, डिलर, एजेंट आणि फ्रांचाईझी : तुम्ही जेव्हा एखादा उद्योग सुरू करता, त्यावेळी तुम्हांला तुमच्या हाताखाली काम करणारी टीम असणे आवश्यक असते. त्यासाठी तुमचे डिलर, एजेंट आणि फ्रांचाईझी तुम्हांला मदत करू शकतात.\nआपल्या फेसबुक पेजचे पहिले १०,००० फॉलोवर्स कसे वाढवाल\nलघु आणि मध्यम उद्योग : उन्नतीचा मार्ग\nगुगलच्या यशातून काय शिकावे\nउत्तम विक्रेता होण्यासाठी ४० टिप्स\n२. उद्योगाची सुवर्ण किल्ली –\nफ्रांचायझी : उद्योगात जर फास्ट आणि वेगाने प्रगती करायची असेल आणि स्��त:चे उद्योग साम्राज्य स्थापन करायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे franchising. कारण फ्रांचायझी केवळ उद्योगात विकास करत नाही तर आपल्या ब्रँडला जीवंत ठेवते.\nफ्रांचाईझी उद्योगात फ्रांचायजर कंपनी (उद्योगाचा मालक) स्वत:चे लोगो, ब्रँड, पेटेंट, आपल्या फ्रांचायझीला औद्योगिक तत्त्वावर वापरायला देतो आणि त्यात जो नफा निर्माण होतो, त्याची रॉयल्टी फ्रांचाईझर कंपनीला (उद्योगाचा मालकाला) मिळू लागते आणि ब्रँड वाढू लागतो.\nया सर्व गोष्टींमुळे फ्रांचायझीला उद्योगाची सुवर्ण किल्ली म्हणतात. कारण उद्योगाच्या ब्रँडला वाढवण्याचे आणि मार्केट्मध्ये टिकवण्याचे काम फ्रांचायझी करते. फ्रांचायझीच्या माध्यमातून तुम्ही सहज उद्योग आणि ब्रँड वाढवू शकता.\n३. उद्योग फ्रांचायझी करताना महत्त्वाचे मुद्दे :\nतुमच्या उद्योगाला जाणा : उद्योगात फ्रांचायझी मॉडेल निर्माण करायचे असेल तर उद्योगातील बारकावे समजा आणि उद्योगाच्या शक्ती / साधनसंपत्तीचा खोलवर विचार करा. यामुळे उद्योगातील सकारात्मक आणि नकारात्मक बाजू तुम्ही समजू शकतात, ह्याचा फायदा उद्योजकाला फ्रांचायझी निर्मितीसाठी होतो.\nकायदेशीर तरतूद : फ्रांचाईझी मॉडेल निर्माण करताना महत्त्वाचा भाग असतो, कायद्याची तरतूद चोख असणे आवश्यक आहे. कारण तुमच्या बिझिनेस मॉडेलसाठी कायद्याची जोडणी व मांडणी आवश्यक आहे. जेणे करून कायदेशीररित्या आपल्या पुढील स्टेप्स बदलल्या जातात.\nग्रोथ प्लानिंग : फ्रांचायझीसाठी महत्त्वाचा भाग येतो ग्रोथ प्लानिंग. आपल्याला ह्या उद्योग विश्वात किती उंच उडायचे आणि किती औद्योगिक विकास करायचा हे आधीच ग्रोथ प्लानिंगमध्ये समजणे / जाणणे आवश्यक आहे. यशाच्या दिशेने पावले खूप योग्य उचलली जातात.\nफ्रांचायझीच्या हक्कांवर निर्बंधन : जेव्हा एखादी कंपनी / उद्योग स्वत:ची फ्रांचाईझी बिझिनेस मार्केटमध्ये सुरू करतो तेव्हा महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रांचाईझीच्या हक्कांवर निर्बंधन आणि हक्कांवर हवा असलेला उद्योग अंकुश. ह्यामुळे भविष्यकालीन नुकसान टळू शकते.\nमार्केटिंग आणि सेल्स फ्रांचाईझी : ह्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, कंपनीने बनवून घेतलेल्या फ्रांचाईझी मॉडेलला मार्केट करणे आणि विकणे. त्यासाठी आपल्या कंपनी, प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसचे ब्रांडिग, प्रमोशन, जाहिरात करणे आवश्यक आहे, त्यामुळे सेल्स निर्माण होतो.\nफ्रांचाइझी सपोर्ट : फ्रांचाईझीला सर्वात महत्वाचा सपोर्ट असतो, तो म्हणजे योग्य वेळी योग्य सपोर्ट देणे. त्यामुळे फ्रांचाइझी टीम अतिशय कार्यशील आणि व्यवस्थित राहते आणि आपण मोठे नुकसान टाळू शकतो.\n४. फ्रांचाइझीला लागणार्‍या प्राथमिक गरजा :\nगुंतवणूक : गुंतवणूक हा फ्रांचाईझी मॉडेलमध्ये असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण नसताना आर्थिक गुंतवणूक चुकीची आहे. म्हणून गुंतवणूक ही योग्य असावी.\nपायाभूत सुविधा/गरजा : फ्रांचाईझी उद्योगात पायाभूत सुविधा काय मिळतात हे आवश्यक आहे. कारण जर पाया भक्कम असेल तर नक्कीच तुमच्या पायाभूत गरजा पूर्ण होतात.\nमनुष्यबळ : मनुष्यबळ ही सर्वात महत्वाची साधन संपत्ती आहे. त्याचा वापर योग्य केला तर मनुष्यबळ एकत्र केले जाते.\n५. फ्रांचाईझीसाठी कायदेशीर तरतूद :\nफ्रांचाईझी आराखडा आपण खालील कलमांअंतर्गत कायदेशीर सल्लागाराच्या मार्गदर्शनाने बनवू शकतो.\n६. फ्रांचाईझी उद्योगाचे स्वरुप :\nफ्रांचाईझी उद्योगाच्या स्वरुपाची (बिझिनेस फोरम्याट) फ्रांचाईझी\n७. फ्रांचाईझी मॉडेल प्लानिंग खालील गोष्टींवर बनते :\nऑपरेशन प्लानिंग आणि ट्रेनिंग\nमार्केटिंग प्लानिंग आणि मार्केटिंग मटेरिअल\nकायदेशीर(लिगल) तरतूद आणि ट्रेडमार्क प्रोटेक्शन\nफ्रांचाईझी सपोर्ट सिस्टम आणि त्यांचे सेल्स टार्गेट\nतुमच्या उद्योगाचा गाभा (Core Value) / मूलभूत भाग तुम्हांला तोंडपाठ असणे आवश्यक आहे.\nफ्रांचाईझी देताना किंवा निवडताना चोखंदळपणे काम करावे आणि निवड करावी.\nट्रेनिंग / प्रशिक्षणात काळजीपूर्वक गुंतवणूक करावी.\nफ्रांचाईझर म्हणून आपल्या फ्रांचाईझीची उत्तम काळजी घ्यावी आणि हवा तिथे सपोर्ट पण करावा परंतु, जिथे गरज असेल तिथे आपली पकड उद्योगावर आणि फ्रांचाईझीवर बनवून ठेवावी.\nप्रतिकृतीनिर्मिती करण्यासाठी सर्वत्र एकच अशी सिस्टम बनवावी.\nआपल्या उद्योगाचे पुढारीतत्व स्वीकारून फ्रांचाईझीला वृद्धीसाठी मदत करावी.\nआपल्या उद्योगाचे प्रमाणीकरण करून घ्यावे.\nअशा पद्धतीने आपण आपल्या उद्योगाचे फ्रांचाईझी मोडेल FICO, FOCO, COCO, FOFO निवडू शकतो आणि मार्केटमध्ये आणू शकतो. त्यामूळे तुम्ही तुमचा उद्योग सर्व दिशांनी वाढवू शकता आणि फ्रांचाईझी निर्माण करू शकतात. उद्योगात फ्रांचाईझी हा सर्वात महत्त्वाचा कणा आहे.\nत्यामुळे जर कोणालाही फ्रांच��ईझी द्यायची किंवा घ्यायची असेल तर कंन्स्लटंट करून योग्य मार्गदर्शन नक्की घ्या, ज्याने फ्रांचाईझी आणि फ्रांचाईझर दोघेही खुश राहतील आणि उद्योग विश्व नक्कीच वाढेल.\n– डॉ. शिवांगी झरकर\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\nPrevious Post रंगांवरच्या प्रेमाने आणले विद्याला व्यवसायात\nNext Post पर्यटन उद्योग कसा सुरू करावा\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nजाणून घ्या ‘उद्यम नोंदणी’चे महत्त्व, ते करण्याची प्रक्रिया व फायदे\nby स्मार्ट उद्योजक January 22, 2023\nप्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक आहे ‘वर्क लाईफ बॅलन्स’\nby स्मार्ट उद्योजक August 27, 2018\nगाडीवर क्लिनर ते १४ ट्रकचा मालक\nपुरात अख्खा व्यवसाय पाण्याखाली गेला, तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेणार्‍या सारिका बकरे\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00844.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/06/blog-post_15.html", "date_download": "2023-02-04T02:12:50Z", "digest": "sha1:FALNM6XZX32ERGY3QH5WSYTH3NMR5X6M", "length": 11193, "nlines": 64, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त पथकामार्फत कारवाई करा : गृहमंत्री नागपूर विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. अनिल देशमुख यांचे निर्देश ना. विजय वडेट्टीवार, ना. नितीन राऊत यांचाही बैठकीमध्ये सहभाग", "raw_content": "\nHomeचंद्रपूरअवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त पथकामार्फत कारवाई करा : गृहमंत्री नागपूर विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. अनिल देशमुख यांचे निर्देश ना. विजय वडेट्टीवार, ना. नितीन राऊत यांचाही बैठकीमध्ये सहभाग\nअवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त पथकामार्फत कारवाई करा : गृहमंत्री नागपूर विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. अनिल देशमुख यांचे निर्देश ना. विजय वडेट्टीवार, ना. नितीन राऊत यांचाही बैठकीमध्ये सहभाग\nअवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी\nसंयुक्त पथकामार्फत कारवाई करा : गृहमंत्री\nबैठकीत ना. अनिल देशमुख यांचे निर्देश\nना. विजय वडेट्टीवार, ना. नितीन राऊत यांचाही बैठकीमध्ये सहभाग\nचंद्रपूर, दि.15 जून : नागपूर विभागातील अवैध वाळू उत्खननाबाबत वाढत्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल, पोलीस व परिवहन विभागामार्फत संयुक्तरीत्या कारवाई करण्यात यावी. यासाठी पथकांची निर्मिती करण्यात यावी,असे निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.\nनागपूर विभागातील वाळू वितरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यातून विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यातील वाळू वितरणाच्या बाबत आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीन राऊत तसेच आमदार आशिष जैस्वाल सहभागी झाले होते. चंद्रपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जे. पी.लोंढे, जिल्हा खनिज अधिकारी गजानन कामडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस.पी. फासे, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड चंद्रपूर, क्रांती डोंबे ब्रम्हपुरी, प्रकाश संकपाळ चिमूर, सुभाष शिंदे वरोरा, संजयकुमार ढवळे बल्लारपूर, महादेव खेडकर मूल यांचा समावेश होता.\nजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी जिल्ह्यातील उपलब्ध असणारे वाळू बेट व यासंदर्भात घेतलेली सार्वजनिक सुनावणी, मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव, ग्राम दक्षता समितीचे गठण, भरारी पथकाची निर्मिती, चाळीस घाटांवर सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव, शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती, ड्रोन कॅमेराद्वारे पहाणी आणि जिल्ह्यात आतापर्यंत दाखल करण्यात आलेले गुन्हे, याबाबतची गेल्या दोन वर्षाची माहिती या बैठकीत ��ादर केली.\nचंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी या बैठकीमध्ये भंडारा, नागपूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक अवैधरित्या उभे असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वहन अवैधरित्या होत असल्याचे लक्षात आणून देत नाकाबंदी वाढविण्याची सूचना केली.तसेच टोल नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी सूचना केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील भंडारा जिल्ह्यातील उत्खननाबाबत आक्षेप नोंदविला.\nशेवटी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेती आणि गौण खनिज सुलभरीत्या उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असणारी कारवाई प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी समन्वय ठेवून करावी, असे निर्देश दिले. तसेच अवैधरीत्या रेती उत्खनन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. प्रचलित कायद्यानुसार दंड वसुलीची कार्यवाही करावी,वारंवार ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशांची मक्तेदारी मोडण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/kayaji-karu-nak-sarkar-pdnar-nahi/", "date_download": "2023-02-04T02:37:02Z", "digest": "sha1:SC35QIA2O3KM7AAAW2KMMLBXKXS4XIMW", "length": 5783, "nlines": 72, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "\"काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये\" -", "raw_content": "\n“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”\nशिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी होऊन 22 दिवस उलटून गेले. इतकं होऊनही राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही. राज्यात चाललेल्या सगळ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत. यातच मंत्रीमंडळ विस्तारावरून अनेक आरोप केले जात आहेत. हे सरकर लवकर पडेल, असं भाकित नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे. यावर खासदार उद्यनराजे भोसले यांनी आपलं मत मांडलं.\nआम्ही सर्व फडणवीसांवर प्रेम करतो. उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसादिवशी ते आम्हाला भेटले यामुळे आम्हाला बंर वाटलंं. त्यांना शुभेच्छा द्यायची संधी मिळाली. मंत्रीमंडळाचा विस्तार 3-4 दिवसांत होईल, असंही ते म्हणाले. काळजी करू नका, हे सरकार कोसळणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये, असंही ते पुढे म्हणाले.\nहा मंत्रीमंडळ विस्तार 19 तारखेला होणार होता मात्र कोर्टात सुणावणी होणार असल्याने तो पुढे ढकलला होता. त्यानंतर आता 23 जुलैला भाजपची प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे. 24 जुलैला आदिवासी पांड्यावर भाजपकडून जल्लोष करण्यात येणार आहे. 25 जुलैला राष्ट्रपती पदाची शपशविधी होईल. त्यानंतर आता मंत्रीमंडळविस्तार व्हायला 26-27 तारीख उजाडेल. 12 जणांचा शपथविधी पहिल्या टप्प्यात होणार असल्याची माहिती आहे.\nरत्नागिरीत शिंदे-ठाकरे यांच्या बॅनरवरुन दोन गटातील वाद चिघळणार\nमहापालिका निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत\n\"डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathibatamya.com/gold-price-today-gold-up-by-323-silver-up-by-639-know-latest-price/", "date_download": "2023-02-04T02:00:18Z", "digest": "sha1:HB5YZDK7NUZKQHD4B7J2GPPZHCLTS3R3", "length": 6771, "nlines": 129, "source_domain": "marathibatamya.com", "title": "Gold Price Today: सोने ₹323 ने वाढले, चांदी ₹639 ने वाढली, जाणून घ्या नवीनतम किंमत | मराठी बातम्या", "raw_content": "\nGold Price Today: सोने ₹323 ने वाढले, चांदी ₹639 ने वाढली, जाणून घ्या नवीनतम किंमत\nGold Price Today: जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत असताना, शुक्रवार भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 323 रुपयांनी वाढला तर दुसरीकडे आज चांदीचा भाव 639 रुपयांनी वाढला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.\nजाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे\nदिल्ली सराफा बाजारात शुक्रवार सोन्याचा भाव 323 रुपयांनी वाढून 53,039 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 52,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.\nभारतीय प्रमुख शहरांचे आजचे सोन्याचे दर\nविशाखापट्टनम ₹ 48,560 ₹ 52,980\nभारतीय प्रमुख शहरांमध्ये आज चांदीचे दर\nहेही वाचा: Petrol Diesel Prices: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, कच्चे तेल प्रति बॅरल $92 च्या जवळ, बघा आजचे दर\nPetrol Diesel Prices: जागतिक बाजारात क्रूडच्या भावत वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर\n महिलेने चप्पल फेकून मारली, साप ती घेऊन पळाला; एकदा पहाच…बदले की आग..\nव्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/08/26/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2023-02-04T02:11:09Z", "digest": "sha1:QYQI2NLMFIMGPWMJGXBS5N5HWN6ASBOE", "length": 13437, "nlines": 88, "source_domain": "onlinenews15.com", "title": "अभिनयापेक्षा माझ्या श’री’राच्या अ’व’यवांमध्ये त्याला जास्त रस होता, मला ऑफिसमध्ये बोलावून म्हणायचा – तुझे सर्व क’पडे का’ढ आणि माझ्या.. – Epic Marathi News", "raw_content": "\nअभिनयापेक्षा माझ्या श’री’राच्या अ’व’यवांमध्ये त्याला जास्त रस होता, मला ऑफिसमध्ये बोलावून म्हणायचा – तुझे सर्व क’पडे का’ढ आणि माझ्या..\nअभिनयापेक्षा माझ्या श’री’राच्या अ’व’यवांमध्ये त्याला जास्त रस होता, मला ऑफिसमध्ये बोलावून म्हणायचा – तुझे सर्व क’पडे का’ढ आणि माझ्या..\nAugust 26, 2022 RaniLeave a Comment on अभिनयापेक्षा माझ्या श’री’राच्या अ’व’यवांमध्ये त्याला जास्त रस होता, मला ऑफिसमध्ये बोलावून म्हणायचा – तुझे सर्व क’पडे का’ढ आणि माझ्या..\nबॉलिवूड अभिनेत्रींना भूमिका मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. कधी कधी भूमिका मिळवण्यासाठी तडजोडही करावी लागते.बॉलीवूडमध्ये सोन्याची मागणी करणाऱ्या दिग्दर्शकांची यादी मोठी आहे. आणि आता अशा प्रकारच्या बातम्या बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये सामान्य वाटतात. अनेक दिग्दर्शक तर अभिनेत्रींना रोल देतात आणि अशा मागण्या करतात.\nज्या आपल्याला सांगायलाही लाज वाटते. अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या अतिरेकाबद्दल उघडपणे बोलले आहे. सध्या या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री ईशा अग्रवालचे नावही सामील झाले आहे. बॉलीवूडमध्ये करिअर करणं तितकं सोपं नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. विशेषत: एखाद्या कलाकाराचा बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसेल.\nतर त्याला इंडस्ट्रीत करिअर करणं जव���पास अशक्यच असते. तर दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्रींना खूप काही सहन करावे लागते. कधी भूमिकेच्या बदल्यात त्यांना पूर्ण शरीर दाखवावे लागते, तर कधी भूमिकेसाठी कोणासोबत झोपायला भाग पाडले जाते.अशीच एक विचित्र मागणी केल्याची घटना अभिनेत्री ईशा अग्रवालसोबत घडली आहे.\nअलीकडेच अभिनेत्री ईशा अग्रवालने एका मुलाखतीत तिच्यासोबत झालेल्या अतिरेकाबद्दल खुलासा केला. आणि बॉलिवूडचे ड-र्टी पिक्चर उघड केले.बॉलिवूडमधील तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, हा प्रवास इतका सोपा नव्हता. चित्रपटात काम करणं आणि भूमिका मिळणं खूप अवघड असतं. तुम्हाला इथे खूप मेहनत करावी लागेल.\nईशा अग्रवाल पुढे म्हणाली, ‘माझा जन्म लातूरमधील एका छोट्या गावात झाला आणि मी माझे सुरुवातीचे आयुष्य तिथेच घालवले. छोट्या शहरातून येणाऱ्या लोकांसाठी मुंबईत नाव कमावणं हे छोटे आव्हान नाही. जेव्हा तुम्ही एका छोट्या शहरातून आलात, तेव्हा तुम्ही ग्लॅमर इंडस्ट्रीसाठी परिपूर्ण असल्याचे लोक स्वीकारू शकत नाहीत. हे एक मोठे आव्हानात्मक काम आहे.\nयासाठी मी कसेतरी माझ्या आई-वडिलांचे मन वळवले. माझे शिक्षण संपवून मी मुंबईला पोहोचले आणि ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी बॉलीवूडमध्ये भूमिकेसाठी अभिनेत्रींनी तडजोड करण्याचा प्रश्न आणि ईशा अग्रवाल यांनी बॉलीवूडमध्ये अजूनही अभिनेत्रींसोबत अशा घटना घडत असल्याचे ठामपणे मान्य केले. आपला अनुभव सांगताना तिने सांगितले की,\nएकदा तिलाही बॉलिवूडच्या एका मोठ्या कास्टिंग डायरेक्टरने आपल्या ऑफिसमध्ये बोलावले होते.अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती. अभिनेत्रीने सांगितले की, तो व्यक्ती दावा करत होता की, त्याने अनेक मोठ्या कलाकारांना कास्ट केले आहे.अभिनेत्रीला मोठे प्रोजेक्ट्स मिळवून देण्याबाबतही ते बोलत होते. अभिनेत्री सांगते की, बोलत असताना तो अचानक म्हणाला की, मला माझे सर्व कपडे काढावे लागतील.\nजेणेकरून त्याला माझ्या शरीराचे आकलन होईल.अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, कास्टिंग डायरेक्टर म्हणत होते की, मला भूमिका हवी असेल तर मला ते करावेच लागेल. मी ते करण्यास नकार दिला आणि त्याने मला आणि माझ्या बहिणीला ऑफिसमधून बाहेर काढले. यानंतरही ती व्यक्ती मला बराच वेळ मेसेज करत राहिली आणि त्याच्या ऑफिसमध्ये येण्यास फोन करत होती. नंतर मला त्या व्यक्तीला ब्लॉ-क करावे लागले.\nखूप वर्षानंतर नीना गुप्ताने उलगडले सुभाष घई चे काळे सत्य, म्हणाली – माझ्या लहान स्त-नांमुळे त्याने माझ्या ब्ला’उज मध्ये…\nएक रात्र ‘सैफ अली खान’ सोबत झोपू इच्छिते ‘परिणीती चोप्रा’, म्हणाली – मला सैफ खूप आवडतो, मला त्याच्यासोबत शा’री’रि’क…\n‘एक रात का कितना रे’ट लोगी’, जेव्हा एका व्यक्तीने ‘तारक मेहताच्या’ बबिताजीला विचारला होता असा प्रश्न, अभिनेत्रीने दिले हे उत्तर…\nजेव्हा करीना कपूर’ने चालू सेटवर जाऊन बिपाशा बासू च्या मा’र’ली होती थो’बा’डीत, म्हणाली – ‘काळी मांजर’ कुठली…\n24 वर्षांपूर्वी घर सोडून गेली होती हि मुलगी, सर्वांना वाटलं तिचा मृ-त्यू झाला पण 24 वर्षांनंतर जेव्हा तिचे वडील एका वे-श्यालयात जाऊन रूम मध्ये आलेल्या वे-श्येचा बुरखा हटवतात तेव्हा त्यांना जे दिसत ते पाहून मोठमोठ्याने रडायला लागले वडील…”\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?p=29496", "date_download": "2023-02-04T02:38:36Z", "digest": "sha1:6VZPVZC4DAL4TUOCBEX5CAUPVJMJIGVO", "length": 9732, "nlines": 141, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "#PUNE : थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज स्वॅब तपासणीकरीता बंद", "raw_content": "\n#PUNE : थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज स्वॅब तपासणीकरीता बंद\n#PUNE : थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज स्वॅब तपासणीकरीता बंद\nशबनम न्युज : 09 जुलाई (प्रतिनिधी )पुणे : – जिल्हयातील हवेली तालुक्यामधील ग्���ामीण कार्यक्षेत्रामधील थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज कोरोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद असल्याने थायरोकेअर तपासणी प्रयोगशाळा कोवीड-19 च्या कोरोना स्वॅब तपासणीकरीता बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.\nउपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडील अहवालानुसार कोरोना आजाराच्या संशयित रुग्णांची तपासणी करणा-या आय.सी.एम.आर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचा समावेश आहे. या प्रयोगशाळेमध्ये मौजे खानापुर ता.हवेली येथील धुमाळ कुटूंबातील व्यक्तींनी कोरोना विषाणूची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.\nया अहवालाच्या निष्कर्षावर कुटूंबाने संशय व्यक्त केल्याने त्यांचे अहवाल पुन्हा एन.आय.व्ही. पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, सर्व धुमाळ कुटूंबाचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक जनतेने व गावातील इतर रुग्णांनी थायरोकेअर या प्रयोगशाळेच्या कामकाज व निष्कर्षाबाबत संशय व्यक्त केला असल्याने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.\nशबनम न्यूज आता टेलीग्राम वर उपलब्ध आमचं चैनल जॉईन करण्यासाठी (@Shabnamnews)\nयेथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nशबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.\nPrevious #PUNE : वन महोत्सव वृक्षारोपण उपक्रमांतर्गत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग\nNext #PUNE : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचापुरेसा पुरवठा\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरिता राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज\nमनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून\nरेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर\nसामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण\nभारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार\nसातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदाकरि��ा राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज\nमनसेने दिले विद्यार्थ्यांचे रूममधील सामान परत मिळवून\nरेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची आरोग्य तपासणी करावी – माजी खासदार गजानन बाबर\nसामर्थ्य प्रबोधिनी च्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण\nभारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार\nपत्ता – काळेवाडी फाटा ,पिंपरी चिंचवड, पुणे -33\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00845.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ebharti.in/assam-rifles-bharti/", "date_download": "2023-02-04T03:30:32Z", "digest": "sha1:G7OEB5VDEYOJ4GKZ7UPVQSXWKUUL42PF", "length": 8264, "nlines": 129, "source_domain": "ebharti.in", "title": "Assam Rifles Bharti Admit Card | असम राइफल्स भरती प्रवेशपत्र उपलब्ध", "raw_content": "\nAssam Rifles Bharti Admit Card | असम राइफल्स भरती प्रवेशपत्र उपलब्ध\nपदाचे नाव/ट्रेड पद संख्या शैक्षणिक पात्रता\n01 ऑगस्ट 2021 रोजी\n1 नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 22 10वी उत्तीर्ण\nसिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 18 ते 23 वर्षे\n2 हवालदार (लिपिक) 349 12वी उत्तीर्ण\nसंगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 18 ते 25 वर्षे\n3 वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 19 12वी उत्तीर्ण\nडिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)\n18 ते 25 वर्षे\n4 रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) 42 10वी उत्तीर्ण.\n18 ते 23 वर्षे\n5 रायफलमन (लाइनमन फील्ड) 28 10वी उत्तीर्ण\nITI (इलेक्ट्रिशियन) 18 ते 23 वर्षे\n6 रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) 03 10वी उत्तीर्ण\nITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)\n18 ते 23 वर्षे\n7 रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) 24 10वी उत्तीर्ण\n18 ते 23 वर्षे\n8 हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक) 12 12वी उत्तीर्ण ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)\n18 ते 23 वर्षे\n9 रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) 35 10वी उत्तीर्ण ITI/डिप्लोमा.\n18 ते 23 वर्षे\n10 रायफलमन (अपहोलस्टर) 14 10वी उत्तीर्ण\n18 ते 23 वर्षे\n11 रायफलमन (इलेक्ट्रिशियन) 43 10वी उत्तीर्ण\n18 ते 23 वर्षे\n12 रायफलमन (प्लंबर) 33 10वी उत्तीर्ण ITI (प्लंबर)\n18 ते 23 वर्षे\n13 हवालदार (सर्व्हेअर) 10 10वी उत्तीर्ण\n20 ते 28 वर्षे\n14 वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) 32 12वी उत्तीर्ण B.Pharm/ D.Pharm.\n20 ते 25 वर्षे\n15 हवालदार (एक्स-रे असिस्टंट) 28 12वी उत्तीर्ण रेडिओलॉजी डिप्लोमा.\n18 ते 23 वर्षे\n16 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 09 12वी उत्तीर्ण\n21 ते 23 वर्षे\n17 रायफल-वूमन (महिला सफाई) 09 10वी उत्तीर्ण.\n18 ते 25 वर्षे\n18 रायफलमन (बार्बर) 68 10वी उत्तीर्ण.\n18 ते 23 वर्षे\n19 रायफलमन (कुक) 339 10वी उत्तीर्ण.\n18 ते 23 वर्षे\n20 रायफलमन (मसालची) 04 10वी उत्तीर्ण.\n18 ते 23 वर्षे\n21 रायफलमन (पुरुष सफाई) 107 10वी उत्तीर्ण.\n18 ते 23 वर्षे\nहवालदार (लिपिक) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)\nSC/ST/माजी सैनिक /महिला: 00\nपद क्र.1 (ग्रुप B): रु 200/-\nपद क्र.2 ते 21 (ग्रुप C): रु 100/-\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021\nभरती मेळाव्याची तारीख: 01 डिसेंबर 2021\nMHADA Bharti 2021 Admit Card Download | म्हाडा मध्ये 565 पदांची भरती(प्रवेशपत्र उपलब्ध)\nPost Bank Bharti 2022 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 650 जागांसाठी भरती\nIARI Recruitment 2022 | भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागांसाठी भरती\nMaharashtra Post Office Bharti 2022 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026…\nSSC MTS 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती\nMHT CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?paged=3&cat=62", "date_download": "2023-02-04T03:33:56Z", "digest": "sha1:MDS4ELWHIODT2IFKQADHNOGDZWLKLZJS", "length": 8825, "nlines": 157, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "महाराष्ट्र – Page 3", "raw_content": "\n#PIMPRI : विद्यमान नगरसेवक शत्रुघ्न काटे प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर\nपिंपरी / शबनम न्युज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शत्रुघ्न काटे हे नेहमी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या\n#MAVAL : मावळ तालुक्यात बाराबलुतेदार महासंघाची ताकद वाढणार – युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव\nमावळ / शबनम न्युज दि. २२ आँक्टोबर २०२० रोजी मावळ तालुक्यातील बाराबलुतेदार समाजातील तरूण कार्यकर्ते\n#PIMPRI : आमदार महेश लांडगे यांची राजकीय कारकीर्द नवोदितांसाठी आदर्श \nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचा पक्षातर्फे गौरव\n#CORONAVIRUS : विभागात कोरोना बाधित 4 लाख 93 हजार 498 रुग्ण\nपुणे विभागातील 4 लाख 52 हजार 74 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी – विभागीय\n#MAVAL : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या मावळ उपाध्यक्षपदी तेजस वाघोले यांची नियुक्ती\nमावळ / शबनम न्युज मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या मावळ उपाध्यक्षपदी तेजस वाघोले यांची\n#PIMPRI : निगडी व रावेतला जोडणा-या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावा\nअ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांची आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे माग��ी पिंपरी / शबनम न्युज\n#MUMBAI : देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण ; ट्विट द्वारे दिली माहिती\nमुंबई / शबनम न्युज गेल्या काही दिवसांपासून बिहार-महाराष्ट्र अशा दौऱ्यांमध्ये व्यस्त असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते\n#PUNE : दसऱ्यासाठी देवतांच्या मूर्तीना कलाकुसरीच्या वस्त्रांचा साज \nनवनव्या महावस्त्रांनी देवीचे नवरात्र साजरे पुण्यातील कलाकार सई परांजपे यांचा ‘लहेजा ‘ उपक्रम पोचला\n#PUNE : औद्योगिक नगरीत खंडनवमी कोरोनाच्या सावटाखाली उत्साहात साजरी\nपुणे / शबनम न्युज भोसरी येथील डायनोमर्क कंपनीमध्ये खंडेनवमी निमित्त एक दिवस अगोदर कंपनीतील सर्व\n#PUNE : “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nपुणे / शबनम न्युज महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च मध्ये ‘माझे\n#PUNE : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित सामुहिक धम्म वंदना\n#PIMPRI : नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांच्या हस्ते युनिटी मेडिकलचे उदघाटन\n#PUNE : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंद\nHINDI # मिर्जापुर 2 ; दमदार कहानी और एक्शन से भरपूर\nवडगाव मावळ विश्रामगृह नूतनीकरण उद्घाटन संपन्न\nपत्ता – काळेवाडी फाटा ,पिंपरी चिंचवड, पुणे -33\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushinews.co.in/farming-in-maharashtra/", "date_download": "2023-02-04T02:18:54Z", "digest": "sha1:FWZYK5TEJN2MM6SKDWMVCTABNQ4MDY7R", "length": 8929, "nlines": 54, "source_domain": "www.krushinews.co.in", "title": "महाराष्ट्रातील शेती आणि पिके । Farming in Maharashtra - Krushi News", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज\nमहाराष्ट्रातील शेती आणि पिके \nमहाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. राज्यात भात, ज्वारी, बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, हरभरा आणि इतर कडधान्ये ही प्रमुख पिके घेतली जातात. राज्य तेलबियांचे प्रमुख उत्पादक आहे. भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन ही प्रमुख तेलबिया पिके आहेत. कापूस, ऊस, हळद आणि भाजीपाला ही महत्त्वाची नगदी पिके आहेत. कांदा उत्पादनात राज्य देशात अग्रेसर आहे. हे आज देशातील महत्त्वाचे फलोत्पादन राज्य म्हणून उदयास येत आहे.\nविविध प्रकारची माती, वैविध्यपूर्ण कृषी हवामान, पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ, विकसित दळणवळणाच्या सुविधा, ठिबक सिंचनाचा वाढता कल, हरितगृह, शीतल साखळी सुविधांचा वापर आणि सक्रिय शेतकरी संघटना यामुळे राज्यात विविध बागायती पिके घेण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. राज्यात उत्पादित होणारी उत्तम दर्जाची द्राक्षे आता इतर देशांमध्ये निर्यात केली जातात. आंबा, विशेषत: कोकणात पिकवल्या जाणाऱ्या ‘अल्फान्सो’ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाव निर्माण केले आहे. राज्यात आंबा, केळी, संत्रा, द्राक्ष, काजू इत्यादी विविध फळपिकाखाली 13.66 लाख हेक्टर क्षेत्र आहे.\nअन्न प्रक्रिया – Food Processing\nमहाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये अत्यंत मूलभूत प्रक्रिया असतात. राज्यातील मुख्य प्रक्रिया उद्योग साखर, दूध, पोल्ट्री, तांदूळ गिरणी, पिठाची गिरणी, मांस, खाद्यतेल, वनस्पति, फळे आणि भाजीपाला युनिट, दूध प्रक्रिया युनिट इत्यादी क्षेत्रात आहेत. अन्न प्रक्रिया युनिट्सच्या आधुनिकीकरणाच्या मोठ्या संधी आहेत.\nराज्यात. तांदूळ, गहू, सोयाबीन, ज्वारी, द्राक्षे, डाळिंब आणि आंबा ही मुख्य पिके राज्यात प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रियेसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, टोमॅटो, कांदा, कोबी, भेंडी आणि फुलकोबी यांच्या विकासासाठी आणि प्रक्रिया युनिट्सची स्थापना करण्याची प्रचंड क्षमता आहे. विशेषतः फळांच्या रसाचा लगदा आणि केंद्रीत युनिट्स, वाईनरी, डिस्टिलरी, लोणची, तांदूळ गिरणी, पिठाची गिरणी, डाळ मिल, सोयाबीन उत्खनन आणि शुद्धीकरण युनिट इत्यादी राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात स्थापन करता येतील.\nमहाराष्ट्र हा फुलशेती उत्पादनांचा एक प्रमुख उत्पादक देश आहे ज्यामध्ये ४००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र विविध फुलांखाली आहे. महाराष्ट्रात उगवलेली प्रमुख पारंपारिक फुले गुलाब, गुलदांड, झेंडू, चमेली आणि कंद ही आहेत. तर, ग्लॅडिओल्यूस, एस्टर, झिनिया, स्टेसी, लिली, जरबेरा आणि कार्नेशन ही अपारंपारिक फुलांमध्ये वाढतात.\nमहाराष्ट्र हे फुलांचे उत्पादन, निर्यात आणि वापरामध्ये देशातील आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे. राज्यातील फुलशेती विकासाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे परदेशी सहयोग आणि गुंतवणुकीसह मोठ्या प्रमाणात निर्यातभिमुख युनिट्सची स्थापना. पुणे आणि नाशिक विभागातील हवामान, पर्यावरण नियंत्रणावर मोठी गुंतवणूक न करता अशा युनिट्सची स्थापना करणे सुलभ करते.\nमहाराष्ट्र फुलशेती उद्योगाच्या वाढीसाठी अत्याधुनिक पायाभूत सु��िधा देत आहे. तसेच, या युनिट्सच्या यशस्वी ऑपरेशनसाठी शांततापूर्ण आणि धोकादायक नसलेले वातावरण जबाबदार आहे. याशिवाय राज्य सरकार पुण्याजवळील तळेगाव येथे फ्लोरिकल्चर पार्कला चालना देत आहे.\nहे पण वाचा -\nCategories बाजारभाव, योजना, शेतीविषयक बातम्या, शेतीविषयक माहिती, हवामान अंदाज Tags Farming in Maharashtra\nमहाराष्ट्रातील शेती आणि पिके \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/?s=whatsapp", "date_download": "2023-02-04T02:58:49Z", "digest": "sha1:Y3SINHGGYZDNL6N5RXAZD6AWIWF5AIY6", "length": 6166, "nlines": 101, "source_domain": "www.marathitech.in", "title": "You searched for whatsapp - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nWhatsApp Communities : व्हॉट्सॲपची नवी सोय : अनेक ग्रुप्सचं एकत्र नियंत्रण\nव्हॉट्सॲपने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेक नव्या सोयी जोडत असल्याचं जाहीर केलं असून यामधील मुख्य सोय म्हणजे WhatsApp Communities. ...\nव्हॉट्सॲप कम्युनिटी उपलब्ध : कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक काय \nकम्युनिटीचा वापर अनेक ग्रुप एकत्र करून त्यांचं नियंत्रण करण्यासाठी\nव्हॉट्सॲपवरही आता स्टेटस रिॲक्शन्स उपलब्ध : सोबत इतरही नवे फीचर्स\nव्हॉट्सॲपच्या नव्या अपडेटमध्ये आता स्टेटसवर रिॲक्शन देण्यासाठी ८ इमोजी असलेला पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेक दिवस याची चर्चा सुरू होती. ...\nCCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक\nतुम्ही गेल्या काही दिवसात जर बातम्या पाहत असाल तर CCH Cloud Miner संबंधीत सोलापूर, धुळे अशा शहरामध्ये घडलेल्या घटना वाचल्या ...\nव्हॉट्सॲप मेसेजेसला रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध \nमेटाचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपने आजपासून मेसेजेसवर वेगवेगळ्या इमोजीच्या रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध करून देण्यास ...\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केल��ला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00846.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/48121/", "date_download": "2023-02-04T02:29:00Z", "digest": "sha1:HZG4MCGG7SBDVCT3MQRP56VYZNBOCS3E", "length": 6042, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "कडधान्य निवडताना घ्या काळजी; वाचा यामागचे कारण | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News कडधान्य निवडताना घ्या काळजी; वाचा यामागचे कारण\nकडधान्य निवडताना घ्या काळजी; वाचा यामागचे कारण\nनागपूर : आपल्या आहारात विविध धान्य आणि कडधान्यांचा समावेश असतो. धान्यांच्या सेवनाचे अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. मात्र, धान्य निवडतानाही काळजी घ्यायला हवी.\nपॉलिश किंवा रिफाइंड धान्यापेक्षा पॉलिश न केलेले धान्य वापरणे लाभदायी ठरते. धान्यावर प्रक्रिया करताना पोषक घटक नष्ट होतात.\nचवळी हे ग्लुटेन विरहित धान्य मानले जाते. ग्लुटेनमुळे शरीरातले ग्लुकोजचे म्हणजे साखरेचे प्रमाण वाढते. गव्हात ग्लुटेन असते. याची ॲलर्जी असणाऱ्यांसाठी चवळी लाभदायी धान्य आहे.\nबाजरीच्या सेवनाने शरीराची मॅग्नेशिअमची गरज भागू शकते. शरीरात इन्शुलिनची निर्मिती करणारी रसायने बाजरीमुळे कार्यरत होतात. बाजरीमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. तसेच मधुमेहही नियंत्रणात राहतो.\nक्विनोआ नावाचे धान्यही मधुमेह नियंत्रणात लाभदायी ठरते. यात प्रथिने, कॅल्शिअम, लोह, मॅगनीज, तांब, फॉस्फरस असते.\nPrevious articlebudget smart tv: १५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी आणा हे टॉप ५ स्मार्ट टीव्ही, फीचर्स तुम्हाला आवडतील अशीच\n चिमुरड्याला वाचवण्यासाठी तीन दिवस हातानं खोदली जमीन पण… – operation save rayan: by...\n१० हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स, जबरदस्त फीचर्स\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00847.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://bhumiputrachihak.com/news/9018", "date_download": "2023-02-04T03:10:05Z", "digest": "sha1:PQLHCLHQGY36L6AG4PHOJUYAS7NGRFXC", "length": 11530, "nlines": 108, "source_domain": "bhumiputrachihak.com", "title": "शहरातील देशी दारूचे दुकान गडचांदूर शहराच्या बाहेर न्या,मनसेची मागणी. - Bhumiputrachi hak", "raw_content": "\nHome कोरपणा शहरातील देशी दारूचे दुकान गडचांदूर शहराच्या बाहेर न्या,मनसेची मागणी.\nशहरातील देशी दारूचे दुकान गडचांदूर शहराच्या बाहेर न्या,मनसेची मागणी.\nमनसे शहर उपाध्यक्ष राजू चौधरी यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन.\nगडचांदूर शहरात शहराचे अत्यंत मध्यभागी देशी दारूची दुकाने पुनश्च सुरू झालेली आहेत. वाघोबाचे मंदिर या वर्दळीच्या ठिकाणी गुलाब शेंद्रे यांचे देशी दारूचे दुकान सुरू झाले असून परिसरात मोठे दुर्गा मातेचे मंदिर असल्याने भाविकांची गर्दी असते शिवाय लागुनच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे व खाजगी दवाखाने ४ ते ५ आहेत या मार्गाने महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी या मार्गाने प्रवास करीत असतात. या विद्यार्थ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व देशी दारूची दुकाने शहराच्या बाहेर नेण्यात यावे अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्ष राजू चौधरी यांनी नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.\nगडचांदूर शहरात वर्दळीच्या ठिकाणी बाहेरगावातून येणारे व स्थानिक नागरीक, सामान्य शेतकरी, शिक्षिका, निराधर महिला व बाहेरून येणारे बॅकचे ग्राहक लाईट बिल भरण्यासाठी अन्य नागरीक याना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. दारू प्राशन करणारे येथील दारू पिणारे व्यक्ती येथील वर्दळीत येणाऱ्या महिलांची छेड काढणे त्यांना एकटी असल्याचे बघून अश्लिल शब्दाचा वापर करणे. इत्यादी प्रकार होतं असतात. अगोदरच भारतीय स्टेट बँक गडचांदूर येथील बाजुला लागून असलेले रौफ खान वजीन खान यांचे सुध्दा देशी दारूचे दुकान सुरू झालेले आहेत. यामध्ये बँकेमध्ये येणारे ग्राहक यांना येथील दारू पिऊल असलेल्या लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nत्यामुळे या गंभीर बाबीवर अंकुश लावणे कठीण आहे. तसेच राजीव गांधी चौक येथे भाऊराव रणदिवे व शहीद बिरसा मुंडा चौक येथे दिंगाबर लांजेकर व इतर त्यांची दुकाने सुरू झाल्याने मोठया प्रमाणात गभीर अपघात होण्याची शक्यता बघता गडचांदूर शहरातील सर्व देशी दुकाने शहराचा विस्तार बघता शहाराबाहेर नेण्यात यावे अशी मागणी राजू चौधरी यांनी केली आहे.\nPrevious articleब्रेकिंग :- चंद्रपूर शहरातील बल्लारपूर हायवे वर भीषण अपघातात सगळेच सुखरूप.\n दलविंदर कौर यांना जीवे मारण्यासाठी चक्क जादूटोणा\nचिं���ाजनक :- कोरपणा परिसरात भुरटे व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट \nनिवडणूक रनसंग्राम:- कोरपन्यात काँग्रेसला हरविण्यासाठी तीन माजी आमदार एकवटले\nकोरपणा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा विजयरथ रोखण्यासाठी सर्व पक्ष एकवटले.\nस्तुत्य उपक्रम :- कर्जमाफी, अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान.\nवरोरा तहसील कार्यालयावर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चात सामील व्हा.\nधक्कादायक :- शिक्षक, कर्मचारी सहकारी पत संस्थेत भ्रष्टाचाराचा पैसा \nआरोग्यवार्ता ;- शेवगाची पाने व शेंगा कर्करोग,मधुमेह,थायरॉईड, हृदयरोग व त्वचा रोगासाठी रामबाण इलाज.\nलक्षवेधी :- प्रजेची सत्ता की प्रजेवर सत्ता\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00847.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/chief-minister-has-no-time-to-solve-problems-has-time-for-other-things-pawar-130695857.html", "date_download": "2023-02-04T03:04:11Z", "digest": "sha1:U4NGJZRZ36KRWADYL53GN7Z2WWXLCDI2", "length": 6854, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुख्यमंत्र्यांना समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही, इतर गोष्टीसाठी आहे; अजित पवारांची टीका | Chief Minister has no time to solve problems, has time for other things: Pawar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ता���्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिवाळी अधिवेशन:मुख्यमंत्र्यांना समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही, इतर गोष्टीसाठी आहे; अजित पवारांची टीका\nअतुल पेठकर |नागपूर2 महिन्यांपूर्वी\nविधिमंडळाचे सोमवार, १९ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत विरोधकांनी सडकून टीका केली. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, मात्र इतर गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. त्यामुळे यातून राज्याच्या मुख्यमंत्र्याची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.\nते म्हणाले, सत्ताधारी ईडी सरकारमधील विसंवाद दररोज पाहायला मिळत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलचा विश्वास संपुष्टात आला आहे.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल कोश्यारींपासून चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये, राज्यातील उद्याेगांची पळवापळवी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ते प्रसाद लाड, आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मवाळ धोरण स्वीकारणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे सांगत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.\nमहापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विरोधक स्वस्थ बसणार नाहीत. या वक्तव्यांमागील मास्टरमाइंड शोधला पाहिजे, अशी मागणी पवारांनी केली.\nमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अरोप, मात्र नैतिकता नाही : दानवे\nशेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दरही दिला जात नाही, त्यांच्या खात्यात दिलेल्या मदतीचे पैसे जमा झालेले नाही. शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा केवळ आव आणला जात आहे. राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप झाले. पण या मंत्र्यांमध्ये नैतिकता उरली आहे की नाही, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास द���नवे यांनी उपस्थित केला. भाजप- बाळासाहेबांची शिवसेनेच्या ईडी सरकारच्या अपयशावर विरोधी पक्षांनी बोट ठेवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00847.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/xperia", "date_download": "2023-02-04T01:59:00Z", "digest": "sha1:AXCZLBMQX6GYGZJVEUCJD7IBK5YLQRTU", "length": 5609, "nlines": 99, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Xperia Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nसोनी एक्सपिरीया 1 सादर : पहिला 4K HDR OLED डिस्प्ले फोन\nगेली काही वर्षं सोनी स्मार्टफोन निर्मितीमध्ये बरीच मागे पडली आहे. काही स्मार्टफोन ट्रेंड्स जसे की Bezel-less (कमी कडा असलेले) डिस्प्ले ...\nसोनी, एलजी, मोटो यांचे नवे फोन सादर\nIFA या युरोपमधील सर्वात मोठा तंत्रज्ञान कार्यक्रमात बर्‍याच कंपन्यांनी नवनवीन प्रॉडक्टस सादर केली आहेत. हा कार्यक्रम सध्या बर्लिन(जर्मनी) येथे सुरु ...\nसोनीच्या Xperia XZ Premium या जबरदस्त 4K स्मार्टफोनबद्दल\nSony Xperia XZ Premium सोनी कंपनीने MWC17 सादर केलेल्या नव्या एक्सपिरीया स्मार्टफोनमध्ये बर्‍याच बाबतीमध्ये जगात सर्वप्रथम ठरवणारी फीचर्स दिली आहेत. ...\nसोनी Xperia Z4 सादर : अधिक स्लिम, हलका आणि नवीन फीचर्ससह\nसोनीने आज अधिकृतपणे नवाकोरा स्मार्टफोन सादर केला असून हा त्यांचा फ्लॅगशिप फोन आहे. Xperia Z4 गेले अनेक दिवस या फोनबद्दल ...\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00847.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/ampstories/web-stories/actress-tattoo-photos-rashmika-mandanna-samantha-ruth-prabhu-and-9-actress", "date_download": "2023-02-04T01:45:38Z", "digest": "sha1:UVEPHWJ3UGSN3YHXGC46QOP734GAC36M", "length": 2003, "nlines": 12, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "South Actresses : रश्मिका मंदाना ते समंथा प्रभू... अभिनेत्रींनी कुठे गोंदवलेत टॅटू?", "raw_content": "South Actresses : रश्मिका मंदाना ते समंथा प्रभू... अभिनेत्रींनी कुठे गोंदवलेत टॅटू\nसमंथा रुथ प्रभुने तिच्या शरीरावर तीन टॅटू काढलेले आहेत.\nरश्मिका मंदानाने तिच्या उजव्या हातावर टॅटू काढलेला आहे.\nश्रुती हासनने तिच्या पाठीवर तामिळ भाषेत टॅटू काढलेला आहे.\nतृषा कृष्णनने तिच्या छातीवर टॅटू काढलेला आहे.\nआशू रेड्डीने छातीच्याजवळ पवन कल्याणच्या नावाचा टॅटू काढलेला आहे.\nइलियाना डीक्रूझने तिच्या हातावर तीन डॉट्सचा टॅटू काढलेला आहे.\nअभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या पायावर फ्लाईंग गर्लचा टॅटू काढलेला आहे.\nअभिनेत्री नयनताराने एक टॅटू गोंदवलेला आहे. हा प्रभुदेवासाठी काढलेला होता, त्यात नंतर बदल केला.\nअभिनेत्री आमला पॉलने तिच्या पाठीवर टॅटू काढलेला आहे.\nअशाच बेव स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00847.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/06/mumbai.html", "date_download": "2023-02-04T02:57:21Z", "digest": "sha1:LVE4VSP6XQBCFJ2ITU3Z37WI2ZAGHZLA", "length": 7731, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने दया - *विधानसभा अध्यक्ष यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस.", "raw_content": "\nHomeचंद्रपूरनाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने दया - *विधानसभा अध्यक्ष यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस.\nनाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने दया - *विधानसभा अध्यक्ष यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस.\nनाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने दया - *विधानसभा अध्यक्ष यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस*\n*मुंबई दिनांक 10 जून, 2020 -* कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार मोठया आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक नुकसान सोसणाऱ्या दोन्ही समाजाच्या बांधवांना मदतीचे तातडीचे पॅकेज जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्याकडे आज केली. आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भात विधानभवन मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री महोदय विधानभवनात आले होते, त्याप्रसंगी या द���न्ही समाजाच्यावतीने त्यांच्या समस्यांबाबत विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेवून तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार मोठया आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हे दोन्ही समाज प्रामाणिकपणे कष्ट करीत आपल्या पारंपारिक व्यवसायाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कोरोना संकटामुळे सलून आणि लॉन्ड्री येथे जाण्यास ग्राहकवर्ग आता तयार नाही. परिणामस्वरुप हे दोन्ही व्यवसाय आणि त्यावर उदरनिर्वाह करणारी राज्यातील लक्षावधी कुटूंबे फार मोठया आर्थिक संकटात सापडली आहेत. महाराष्ट्रात सलून व्यावसायिक आणि लॉन्ड्री व्यावसायिक असे प्रत्येकी 30 लाख याप्रमाणे साधारणत: दोन्ही मिळून 60 लाख व्यावसायिक, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय या आर्थिक संकटात होरपळून निघत आहेत. अत: या दोन्ही समाजाच्या व्यावसायिकांसाठी राज्य सरकारकडून योग्य आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने जाहीर केले जावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/chief-minister-aaditya-thackeray-ts-singhdeo", "date_download": "2023-02-04T03:38:20Z", "digest": "sha1:WXUJW6ZJSQRYOGXASSKKGLAGDZQZQPQR", "length": 16176, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला - द वायर मराठी", "raw_content": "\nमुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला\nराज्यघटना मुख्यमंत्रीपदाचा राजकारणावर होणारा परिणाम सांगत नाही. पण मुख्यमंत्रीपदासाठी असलेल्या स्पर्धेत कधीकधी सत्तेचा सारीपाट उधळला जातो. एकाचवेळी बाह्य व अंतर्गत विरोधकांवर मात केली जाते. प्रत्येकाला सत्त���तील वाटा असतो, त्यातून सर्वांवर अंकुश अपेक्षित असतो.\nराज्यघटना मुख्यमंत्रीपदाचा राजकारणावर होणारा परिणाम सांगत नाही. पण मुख्यमंत्रीपदासाठी असलेल्या स्पर्धेत कधीकधी सत्तेचा सारीपाट उधळला जातो. एकाचवेळी बाह्य व अंतर्गत विरोधकांवर मात केली जाते. प्रत्येकाला सत्तेतील वाटा असतो, त्यातून सर्वांवर अंकुश अपेक्षित असतो. प्रत्येक नेत्याला तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला सत्ता हवी असते. या सत्तेमुळे त्याचा वा पक्षाचा भौगोलिक व भौतिक विस्तार वाढत असतो. मुख्यमंत्रीपदामुळे हे शक्य होते.\nआज शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची गरज भासत आहे ती वरील बाबींमुळे. ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून शिवसेनेची त्या दिशेने पावले पडू लागली आहेत. आदित्यचे वडील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मायावतींच्या बहुजन समाजवादी पार्टीचे १९९०च्या दशकातले भाजप सोबतचे व आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीसोबतचे प्रयोग पाहिले आहेत. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी मायावतींनी भाजपवर जे दबावाचे राजकारण केले व हे पद हस्तगत केले तसे काहीसे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सुरू आहेत असे म्हणावयास हरकत नाही.\nशिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि ते त्यासाठी अडून बसले आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरलाय पण हे पद भाजपशिवाय मिळणार नाही हेही त्यांना समजून चुकलेय. स्वत:च्या बळावर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळू शकत नाही हे स्पष्ट आहे. त्याला कारण शिवसेनेचा मर्यादित असलेला भौगोलिक विस्तार व त्यांचे जनमानसाला असलेले मर्यादित अपील हे आहे.\nपण मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणाकडे जाण्याचा एक मार्गही तयार होऊ शकतो. जसा जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती, नितीश कुमार, शरद पवार, देवेगौडा, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीकडे जाण्याचा मार्ग तयार झाला होता तसा.\nदुष्यंत चौटाला यांनी अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद न मांगता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा होता. कारण हरियाणाच्या जनतेने खट्टर यांच्याविरोधात मतदान केले होते. दुष्यंत यांच्या जननायक जनता पार्टीच्या मागे मतदार उभे राहिले ते खट्‌टर यांच्यावरील नाराजीमुळे. आ���ा भाजपसोबतच गेल्याने मोठा मतदार दुष्यंत यांच्यावर नाराज झाला आहे. आणि भविष्यात जननायक जनता पार्टीची अवस्था भाजप दयनीय करू शकते. जसे त्यांनी गोवा, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराम येथे सत्तेत सामील झालेल्या पक्षांची केली तशी. चौटाला यांनी त्यांना मिळालेले निवडणुकीतले यश आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी खर्च केले. त्याचा उपयोग त्यांनी पक्षविस्तारासाठी केला नाही.\nप्रादेशिक राजकारणात अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद हा एक नवा राजकीय फॉर्म्युला आता आकार घेऊ लागला आहे. छत्तीसगडमध्ये सध्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना अजून दीड वर्षांनंतर त्यांची मुख्यमंत्रीपदाची जागा टी. एस. सिंगदेव यांना खाली करून द्यावी लागणार आहे.\n२०१८मध्ये राज्याच्या विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षातील सत्तासंघर्ष मिटवण्यासाठी तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भूपेश बघेल व सिंगदेव यांच्यातील वाद मिटवण्यासाठी हा फॉर्म्युला राबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी छत्तीसगडमधील परिस्थिती कोणा एकाला मुख्यमंत्री म्हणून नेमण्यासारखी नव्हती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्यातील बुजुर्ग नेते चरण दास महंत यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षांनी पूर्ण दुर्लक्ष केले. काँग्रेस अध्यक्षांचा कल तम्राध्वज साहू यांच्याकडे होता. पण साहू यांनी १५ वर्षात भाजपच्या विरोधात कोणताच संघर्ष केला नव्हता. ते आपली लोकसभा जागा वाचवण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे बघेल व सिंगदेव यांच्यामधील नेता निवडण्याची वेळ काँग्रेस अध्यक्षांवर आली. सिंगदेव यांच्यामागे ४२ आमदारांची शक्ती होती पण राहुल गांधी यांनी अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला ठरवून बघेल यांना मुख्यमंत्रीपद दिले.\nआता राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जून २०२१मध्ये काय होईल हे कोणालाच सांगता येणार नाही. बघेल हे ओबीसी कार्डवर स्वत:चे राजकारण खेळत आहेत आणि त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे त्यांना अडीच वर्षानंतर पदावरून हटवणे काँग्रेस अध्यक्षांच्यापुढचे आव्हान आहे. बघेल यांनी संपूर्ण बस्तरमधून भाजपला हद्दपार केले आहे. त्यामुळे त्यांना राजकारण कसे खेळायचे आहे हे चांगलेच अवगत आहे.\nतशीच परिस्थिती महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची आहे. गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद निरंकुश गाजवूनही त्यांना मागील मुख्यमंत्र्यासारखा आपला प्रभाव प्रशासन व नोकरशाहीवर दाखवता आलेला नाही. तसेच हरियाणातील खट्‌टर यांचेही आहे. कदाचित भाजपची अशी सत्तारचना दिल्लीने ठरवून दिल्याप्रमाणे असेल. अशा परिस्थितीत ठाकरे यांच्यापुढे भाजपच्या मदतीनेच आपली ताकद वाढू शकते हे लक्षात आल्याने ते लेखी कराराचा आग्रह धरू लागले आहेत. सध्याच्या घडीला भाजपवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपने मान्य नाही केला तर भविष्यात शिवसेना पाच वर्षांसाठी अधिक आग्रही असेल.\nजम्मू व काश्मीर आणि लडाखचे नवे (वादग्रस्त) नायब राज्यपाल\nउजव्या विचारसरणीचे युरोपियन युनियनचे शिष्टमंडळ काश्मीरात\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/windows10", "date_download": "2023-02-04T03:28:15Z", "digest": "sha1:BMNFQHS5LZMGC3VB4ZYYSGWWGU7EMQIR", "length": 5408, "nlines": 99, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Windows 10 Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nविंडोज १० चं नवं ऑक्टोबर २०२० अपडेट आता उपलब्ध\nमायक्रोसॉफ्टने त्यांच्या विंडोज १० या ऑपरेटिंग सिस्टमसाठीचं नवं अपडेट आता उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली असून नव्या अपडेटचं नाव Windows ...\nविंडोज १० चं नवं अपडेट आता उपलब्ध : Windows 10 May 2020 Update\nविंडोज १० या प्रसिद्ध डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टमचं नवं अपडेट जे या ओएसमध्ये अनेक सोयी जोडत आहे हे आता उपलब्ध झालं ...\nWindows 10 वर सहजसोपं मराठी टायपिंग : कोणत्याही सॉफ्टवेअर/टूलशिवाय\nWindows 10 वर मराठी भाषेत टाइप करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग\nविंडोज १० आता १०० कोटी डिव्हाईसेसवर अॅक्टिव्ह\nकाल ४५ वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टची सुरुवात झाली होती\nविंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड\nविंडोज १० मध्ये मराठी भाषेत टाइप करणं आता आणखी सोपं\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/topic/news-about-rajan-salvi", "date_download": "2023-02-04T02:54:25Z", "digest": "sha1:YIBI5VLHFF54RQGJLFI6CQ2MCZS4SNFH", "length": 1575, "nlines": 36, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "News About Rajan Salvi", "raw_content": "\nRajan Salvi : नोटिसीनंतर उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं राजन साळवींची पुढची भूमिका ठरली\nराजन साळवी लाच-लुचपतच्या रडारवर; ठाकरे गटाचे कोकणातील दुसरे आमदार चौकशीच्या फेऱ्यात\nRajan Salavi : तर रिफायनरीचं स्वागत केलेले आमदार साळवी कंपनीच्याविरोधात उतरणार\n'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा' शिवसेना आमदार राजन साळवींना धमकीचा फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00848.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/salon.html", "date_download": "2023-02-04T03:37:28Z", "digest": "sha1:QBBSNCZWFCMENSBNH6H57YPVO6XZLB5Q", "length": 3580, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "जिल्हा प्रशासनाने काही अटींवर सलून दुकान खोलण्यास दिली परवानगी", "raw_content": "\nHomeचंद्रपूरजिल्हा प्रशासनाने काही अटींवर सलून दुकान खोलण्यास दिली परवानगी\nजिल्हा प्रशासनाने काही अटींवर सलून दुकान खोलण्यास दिली परवानगी\nजिल्हा प्रशासनाने काही अटींवर सलून दुकान खोलण्यास दिली परवानगी\nचंद्रपूर जिल्ह्यात लाँगडाऊन लागला तेंव्हा पासून सलून दुकान बंद ठेवण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात काही अटींवर सलून दुकान सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सोमवार पासून १०ते २ पर्यत आपल्या व्य���साय करण्यासाठी सुठ दिली आहे. यामुळे आता नाभिक समाजाला थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2023-02-04T03:07:30Z", "digest": "sha1:VVAKNLVR3ZBJHRVAYXVR3GQR4HB6T6LM", "length": 6038, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रूबेन मायकल - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nरूबेन मायकल, पोर्तो साठी खेळतांना\nरूबेन मायकल फिटास रेस्सुरेसियो\n१९ ऑगस्ट, १९८६ (1986-08-19) (वय: ३६)\nकामारा दि लोबोस, पोर्तुगाल\n१.७५ मीटर (५ फूट ९ इंच)\nसी.डी. नॅसियोनाल ४२ (६)\nएफ.सी. पोर्तू ३० (०)\nऍटलेटिको माद्रिद ० (०)\n→ रेआल झारागोझा (loan) ३३ (०)\nपोर्तुगाल २० १ (०)\nपोर्तुगाल ब १ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १३ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १५ नोव्हेंबर २०११\nहा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १९८६ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/chandrakant-patil-inaugurated-the-program-ashok-parva/", "date_download": "2023-02-04T03:08:32Z", "digest": "sha1:BK63NXQZXPNSSS4KEIA3N45DZNIH7J74", "length": 10864, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन\n‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन\nपुणे, ०५ डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नाट्य – चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांचा अभिनय क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी प्रवास उलगडणाऱ्या अशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिसरी घंटा देण्यात आली. यावेळी अशोक सराफ यांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही करण्यात आला.\nचंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, मराठी चित्रपट सृष्टीतील अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अशोक मामा हे आपल्या कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रावेतकर ग्रुपच्या माध्यमातूनअशोकमामांच्या कारकिर्दीला अभिवादन करण्यासाठी तीन दिवस ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन आज माझ्या हस्ते तिसरी घंटा देऊन झाले. यानिमित्ताने अशोक मामांचा सत्कार करत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मानही केला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यां���ी दिली.\nअशोक पर्व या विशेष कार्यक्रमाचे आयोजन हे ४, ७ आणि ८ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सराफ यांची भूमिका असलेले नाटक, चित्रपट आणि प्रकट मुलखात रसिकांना अनुभवता येणार आहे.\nमुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या \nकेंद्राने जैन समाजाची मागणी मान्य केली सत्वर मान्य:पुण्यातील मोर्चा रद्द\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?p=18005", "date_download": "2023-02-04T02:53:25Z", "digest": "sha1:ABXRF2OLYEV4456WZ5URPRM25HLOJPJF", "length": 17156, "nlines": 217, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "विद्यार्थ्यांनी देशाच्याउभारणीत योगदान द्यावे- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू", "raw_content": "शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.\nमी आपली काय मदत करू श���तो \nनिडर पत्रकारितेचे एकच नाव\nविद्यार्थ्यांनी देशाच्याउभारणीत योगदान द्यावे- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू\nविद्यार्थ्यांनी देशाच्याउभारणीत योगदान द्यावे- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू\nसिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न\nशबनम न्युज : पुणे (दि. ०८) – भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.\nलवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळावा पदवीदान समारंभ उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते.\nउपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा “वसुधैव कुटुंबकम्”चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे.\nउपराष्ट्रपती पुढे म्हणाले, पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. नायडू यांनी सांगितले.\nयावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानप���र्वक प्रदान करण्यात आली.\nयावेळी जावेद अख्तर, डॉ. टेसी थॉमस यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले. तर आभार विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी मानले.\nकार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती यांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक उपस्थित होते.\nPrevious ताप आल्याने साडेसहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nNext प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्याहून दिल्लीकडे प्रयाण\nपाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला\nशिक्षणाचे बाजारीकरण विरोधात मुख्यमंत्र्यांच्या दारात करणार उपोषण : प्रदीप नाईक\nशेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत ची कर्जमाफी देण्यात येणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nकेंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाच्या पत्रांवरून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात श्रेयवाद\nनागरिकत्व नोंदणी असंवैधानिक : डॉ. सईद जफर मेहमूद\nराष्ट्रीयग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबरला शिवाजीनगरबसस्थानक येथे प्रदर्शनाचे आयोजन\nपाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला\nशिक्षणाचे बाजारीकरण विरोधात मुख्यमंत्र्यांच्या दारात करणार उपोषण : प्रदीप नाईक\nशेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत ची कर्जमाफी देण्यात येणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nकेंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाच्या पत्रांवरून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात श्रेयवाद\nनागरिकत्व नोंदणी असंवैधानिक : डॉ. सईद जफर मेहमूद\nपाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला\nसामाजिक न्‍याय मंत्री बडोले यांनी जयस्‍तंभ परिसराची केली पहाणी\nअभिनेता सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब नागरिकांना ब्लॅन्केट वाटप\nपेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे … सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले\nश्री लक्ष्मीनारायण मंदिर व शनी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम राधेकृष्णा जोशी महाराज यांचे निधन\nपाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला\nशिक्षणाचे बाजारीकरण विरोधात मुख्यमंत्र्यांच्या दारात करणार उपोषण : प्रदीप नाईक\nशेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत ची कर्जमाफी देण्यात येणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा\nकेंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाच्या पत्रांवरून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात श्रेयवाद\nनागरिकत्व नोंदणी असंवैधानिक : डॉ. सईद जफर मेहमूद\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nपत्ता – काळेवाडी फाटा ,पिंपरी चिंचवड, पुणे -33\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dincharyanews.in/2020/09/akola.html", "date_download": "2023-02-04T02:07:31Z", "digest": "sha1:RVVH27KBZDTJONDLF2NUFJH6R3D5VR7O", "length": 7216, "nlines": 62, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "परीट / धोबी महासंघाचे राज्यभर आंदोलन, महाराष्ट्र नाभिक महामंडळचा राज्यभर जाहिर पाठिंबा.", "raw_content": "\nHomeचंद्रपूरपरीट / धोबी महासंघाचे राज्यभर आंदोलन, महाराष्ट्र नाभिक महामंडळचा राज्यभर जाहिर पाठिंबा.\nपरीट / धोबी महासंघाचे राज्यभर आंदोलन, महाराष्ट्र नाभिक महामंडळचा राज्यभर जाहिर पाठिंबा.\nआज परीट / धोबी महासंघाचे राज्यभर आंदोलन\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळचा राज्यभर जाहिर पाठिंबा.\nपांडुरंग भवर ,प्रदेश सरचिटणीस\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई यांनी राज्यभर तर गजानन वाघमारे यांनी विदर्भ स्थरावर परिपत्रक काढून कार्यकर्ते यांना केले आवाहन\nअकोला ---परिट/धोबी समाजाने दि ४ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या आंदोलनाला ऑगस्ट २०१९ मध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातिमधे समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र सरकार कडून केंद्र सरकारकड़े शिफारस करण्यात आली होती . त्यानुसार केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्येच राज्य शासनाला पत्र पाठवून धोबी समाजाच्या आरक्षणा संबंधी केंद्र सरकारच्या २००५ च्या परिपत्रकानुसार विहित नमुन्यात माहिती मागितली परंतु ११ महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी राज्य शासनाने केंद्र सरकारला अद्यापपर्यंत माहिती पाठविलेली नाही. त्याचसाठी महाराष्ट्रराज्य सर्वभाषिक परीट धोबी महासंघाने ४ सप्टेंबर २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधे आंदोलन उभे केलेले आहे. त्या आन्दोलनाला महाराष्ट्र नाभिक महामंडळचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या आदेशानुसार पांडुरंग भवर ,प्रदेश सरचिटणीस\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई यांनी तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत विदर्भ अध्यक्ष गजानन वाघमारे यांनी परिपत्रक काढून कार्यकर्ते यांना पाठींबा पत्र लिहून देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.\nनाभिक समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा घोषित केला आहे धोबी समाजाची आरक्षणा संबंधीची माहिती केंद्र सरकारला पाठवून धोबी समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी करून आपल्या समाजाच्या सर्व कार्यकर्ते यांना जिल्हावार पाठिंबा देण्याचे आदेशीत केले आहे.\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री संजय भट्टी अध्यक्ष अकोला जिल्हा श्री अविनाश भुतेकर अध्यक्ष बुलढाणा श्री सुभाषराव मानेकर अध्यक्ष अमरावती श्री गुड्डूभाऊ नक्षने यवतमाळ श्री नामदेवराव सुरेकर वाशिम, चंद्रपूर अध्यक्ष दिनेश एकवनकर, यांनी पाठिंबा दिला आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a22807-txt-ratnagiri-20221212021915", "date_download": "2023-02-04T02:01:26Z", "digest": "sha1:ALMAWEZEQUFULRTSS3JR6UZD3DK5TCWY", "length": 7601, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजापूर-टोलवसुलीबाबत आज नीलेश राणेंची संघटनांशी चर्चा | Sakal", "raw_content": "\nराजापूर-टोलवसुलीबाबत आज नीलेश राणेंची संघटनांशी चर्चा\nराजापूर-टोलवसुलीबाबत आज नीलेश राणेंची संघटनांशी चर्चा\nराजापूर, ता. १२ः गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका सुरू करण्यासह वसुलीला जोरदार विरोध केला जात आहे. अशा स्थितीमध्ये भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे मंगळवारी (ता. १३) टोलवसुली विरोधातील आंदोलनाबाबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त���यांसह टोलविरोधी संघटनांशी चर्चा करणार आहेत.\nतालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी अपुरे असताना हातिवले येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या टोलवसुलीला स्थानिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. महामार्गाचे जोपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करू नये, तालुक्यातील वाहन चालकांना टोल आकाऊ नये, यासह अन्य विविध मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत टोलवसुली करू नये अशी मागणी सर्व राजकीय पक्षांकडून केली आहे. भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे मंगळवारी राजापूर दौऱ्यावर येणार आहेत. नगर पालिकेच्या जवाहर चौक येथील पिकअप शेड सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता राणे टोलमाफीबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध वाहतूक व अन्य संघटना, व्यापारी यांच्यासोबत बैठक करून चर्चा करणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून टोलवसुली विरोधातील आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर आडिवरे विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सायंकाळी ६ वाजता तावडे भवन येथे संवाद साधणार आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-lon22b01632-txt-pc-today-20221223112233", "date_download": "2023-02-04T03:12:13Z", "digest": "sha1:GV3XK6PYOWRFEUIT7L3QXH3ZT6C5JLOL", "length": 6590, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "लोणावळ्यात पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन | Sakal", "raw_content": "\nलोणावळ्यात पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन\nलोणावळ्यात पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन\nलोणावळा,ता.२३: कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे. पाटील म्हणाले, ‘‘लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे हजारो पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळावे आणि मास्कचा वापर करावा. हॉटेल चालकांनी देखील पर्यटकांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करावी’’. चीन, अमेरिका या देशातील कोरोनाच�� प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात खबरदारी घेण्यास सुरवात झाली आहे. केंद्र सरकारच्यावतीने देखील नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यटननगरी लोणावळा-खंडाळ्यात नाताळ आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तसेच कोरोनाचा धोका रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषद सज्ज झाली आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00849.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.arogyavidya.net/stye/", "date_download": "2023-02-04T03:22:10Z", "digest": "sha1:LMOMNKTTY2R6BIYHG4ET7RJFZUQPSJUZ", "length": 8964, "nlines": 99, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "रांजणवाडी – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nडोळ्याचे आजार कानाचे आजार\nडोळयाची रचना व कार्य दृष्टीदोष\nजीवनसत्त्व 'अ' आणि आपले डोळे\nलासरू - डोळयाला पाझर\nडोळयामध्ये कचरा, कण जाणे\nफूल पडणे (बुबुळावर पांढरट डाग)\nपापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठ, किंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो. पिकल्यावर रांजणवाडी आपोआप फुटते. पू गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. पण पापणी दाबून पू काढू नये. कारण त्यामुळे कधीकधी पू उलट रक्तामधून मेंदूत जाण्याची शक्यता असते.\nरांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास पुढील साधा उपाय करावा. कपडयाचा बोळा गरम पाण्यात भिजवून दिवसातून 5-6 वेळा शेकवावे. याने एक-दोन दिवसांत रांजणवाडी जागच्या जागी जिरण्याची शक्यता असते. अशी न जिरल्यास ती शेकाने फुगून फुटते. ती लवकर मोकळी व्हावी यासाठी असा शेक उपयोगी पडतो. दुसरा एक उपाय म्हणजे सुजेच्या सुरुवातीस लसणाच्या पाकळीचा रस रांजणवाडीवर सकाळ-संध्याकाळ लावावा. याने रांजणवाडी न सुजता जिरून जाते.\nरांजणवाडी मोठी होऊन पू भरला असल्यास तो काढणे आवश्यक असते. पापणीचा तेवढाच केस नखात अथवा चिमटयाने धरून उपसून काढल्यास कणभर पू बाहेर पडतो. दोन-तीन दिवसांत जखम भरून येते. याने उपयोग न झाल्यास किंवा सतत रांजणवाडी येत असल्यास कोझालच्या गोळया घ्याव्यात. यानेही आरा�� न पडल्यास नेत्र तज्ज्ञाकडे पाठवावे.\nयात डोळयाच्या बुबुळावर नेत्र अस्तराचा पडदा वाढतो. तो हळूहळू बुबुळावर येतो. कधीकधी तो वाढतवाढत इतका मध्यावर येतो, की दृष्टीवर दुष्परिणाम होतो. बुबुळावर वेल वाढायच्या आधीच यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. अशा व्यक्तींनी तज्ज्ञाकडून तपासून घेणे आवश्यक आहे.\nखुप-या हा रोग एक प्रकारच्या जंतूंमुळे होतो. हा एक दीर्घकालीन आजार आहे. हा आजार संसर्गाने पसरतो. हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे.\nसुरुवातीला डोळयांत वाळूचे कण गेल्याप्रमाणे (खुपणे) वाटत राहते. डोळे चोळावे असे वाटते. पण खरे म्हणजे डोळयांत काही गेलेले दिसत नाही. पापण्या उलटून पाहिल्यास पांढरट ठिपके दिसतात. हे ठिपके खुपतात (म्हणून खुप-या हे नाव). हळूहळू बुबुळ व पापण्या यांवर परिणाम होतो. वेळीच उपचार न केल्यास पापण्या आखडतात. पुढेपुढे बुबुळावर फूल पडते व दृष्टी जाते.\nटेट्राचे मलम दिवसातून तीन वेळा याप्रमाणे सहा आठवडे नियमितपणे डोळयात घातले तर खुप-या ब-या होतात. याबरोबर दोन आठवडे तोंडाने टेट्राच्या गोळयाही घ्याव्यात.\nएपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर, थूजा.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/bjps-plan-to-break-ncp-after-shiv-sena-says-rohit-pawar/", "date_download": "2023-02-04T02:57:00Z", "digest": "sha1:EYFCL5CY6NGOKXAGYC5GORTO6H3CMFSG", "length": 4817, "nlines": 92, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; पवारांचा सनसनाटी आरोप | Hello Maharashtra", "raw_content": "\nशिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; पवारांचा सनसनाटी आरोप\n गेल्या ३ महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nरोहित पवार म्हणाले, शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं. आमच्या घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल, असं विरोधकांना वाटतं. त्यामुळे शिवसेनेनंतर विरोधकांचं पुढचं लक्ष आम्ही असू शकतो, असं विधान रोहित पवार यांनी केलं.\nदरम्यान, अजित पवार आणि तुमचे संबंध कसे आहेत असं सवाल रोहित पवारांना केला अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. येव्हडच नव्हे तर माझं लग्नही अजितदादांनीच ठरवलं होतं असं रोहित पवार म्हणाले. आणि जेव्हा आपण मोठे होत असतो तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sara-ali-khan-ae-vatan-mere-vatan-teaser-out-actress-trolled-ppm81", "date_download": "2023-02-04T02:26:29Z", "digest": "sha1:XTOE7BLSNX2XMTO3Y3574EXYSARWR4LH", "length": 10432, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sara Ali Khan:'हिचा अभिनय म्हणजे..', 'ए वतन मेरे वतन' चा टीझर पाहून सारावर ट्रोलर्सनी साधला निशाणा Ae watan mere watan | Sakal", "raw_content": "\nSara Ali Khan:'हिचा अभिनय म्हणजे..', 'ए वतन मेरे वतन' चा टीझर पाहून सारावर ट्रोलर्सनी साधला निशाणा\nSara Ali Khan: सारा अली खानचा सिनेमा 'ए वतन मेरे वतन' चा फर्स्ट लूक सोमवारी २३ जानेवारी रोजी रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात सारा एकदम नव्या लूकमध्ये दिसत आहे. प्राइम व्हिडीओच्या या सिनेमात सारा एका स्वांतत्र्यसेनानीच्या भूमिकत दिसणार आहे.\nदावा केला जात आहे की, सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे. सर्वात इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की या सिनेमात साराला पाहून लोकांना 'राझी' सिनेमातील आलिया भट्ट आठवायला लागली आहे. सोशल मीडियावर व्हायल झालेल्या 'ए वतन मेरे वतन'च्या व्हिडीओवर लोक आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.\nअनेकांना साराचा अभिनय आवडलेला दिसत नाही, निदान लोकांच्या कमेंट्स वाचून तरी तसंच काहीसं वाटत आहे.(Sara Ali Khan Ae Vatan Mere Vatan Teaser Out, actress trolled)\nहेही वाचा: The Lost Prime Minister:सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य समोर आणते ही सीरिज.. सत्य घटना हैराण करतील..\n'ए वतन मेरे वतन' सिनेमाच्या टीझरमध्ये सारा रेट्रो लूकमध्ये दिसली. तिनं पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे. ती कोणत्यातरी सीक्रेट मिशनवर असल्याचं दिसत आहे. ती अगदी गुपचूप एक मेसेज ब्रॉडकास्ट करताना दिसते...म्हणते,''इंग्रजांना वाटत आहे त्यां��ी क्वीट इंडियाला संपवून टाकलं. पण स्वातंत्र्यासाठी लढणारे आवाज असे कैद करुन ठेवता येत नाहीत. हा हिंदुस्थानचा आवाज आहे,हिंदुस्थानमधनं कुठूनतरी ...'', आणि अचानक ती घाबरून मागे पाहते...\nहेही वाचा: रिअल लाईफमध्ये प्रमाणापेक्षा जास्तच शिकलाय जेठालाल..\nसिनेमाचा व्हिडीओ सारा अली खाननं देखील शेअर केला आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,''भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांना माझी विनम्रपूर्ण श्रद्धांजली''. साराच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यानं लगेचच सारा सिनेमात कोणाचं पात्र रंगवतेय याचा अंदाज लावला आहे.\nसाऱ्याच्या एका फॉलोअरनं लिहिलं आहे की,''ही कदाचित श्री ऊषा मेहता यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यांना सीक्रेट कॉंग्रेस रेडियो साठी ओळखलं जात होतं. हे अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन भारत छोडो आंदोलना दरम्यान सुरू होतं. खूप चांगला विषय आहे''. जिथे लोक एकीकडे सिनेमाच्या विषयाची प्रशंसा करताना दिसत आहेत,तिथे दुसरीकडे काही लोक साराला तिच्या अभिनयावरनं नावं ठेवताना दिसत आहेत.\nविरल भयानीनं इन्स्टाग्रामवर 'ए वतन मेरे वतन' सिनेमाच्या टीझरचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर एका नेटकऱ्यानं लिहिल आहे,'साराचा लूक पाहून आलियाची आठवण आली. नाइस लूक...काहीतरी नवीन आहे'. तर एकनं साराला ट्रोल करत लिहिलं आहे, 'सारा नेपोटिझमचं परफेक्ट उदाहरण आहे. जान्हवी नेपोटिझची दुसरी केस आहे'. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं आहे की,'साराची संवादफेक खूपच निरस वाटते'. तर कुणीतरी लिहिलंय,'तिचा अभिनय भावनाशून्य आहे. एक संधी मिळालेली ती देखील फुकट घालवली'.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/actress-ananya-pandey-shared-pictures-with-her-pet-dog-hot-sexy-bikini-photos-snk89", "date_download": "2023-02-04T03:09:17Z", "digest": "sha1:NYTYC64FJKMIKWIAVO6QHNVKS3DPRT4Y", "length": 1802, "nlines": 22, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ananya Panday : अनन्याचं असंही श्वानप्रेम! | Sakal", "raw_content": "Ananya Panday : अनन्याचं असंही श्वानप्रेम\nअभिनेत्री अनन्या पांडे हिने श्वानासोबतचे फोटोशूट केलंय\nअनन्यानेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत\nकाही दिवसांपूर्वी अनन्या सुट्ट्या एन्जॉय करायला ���ायलंडमध्ये गेली होती\nबिकिनी घालून वाळूत लोळत तिने नव्या वर्षाचं स्वागत केलं\nनवं वर्ष थायलंडच्या बिचवर साजरं करण्याचं अनन्याने ठरवलं होतं\nथायलंडमध्ये उन्हाची मजा घेत समुद्राकाठी तिने हे हॉट फोटो काढले होते\nसध्या तिच्या श्वानप्रेमाची भलती चर्चा रंगली आहे\nअनन्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे\nया फोटोंमुळे अनन्याचे फॅन्स घायाळा झालेत\nतिनेही मस्त एन्जॉय करत लाडक्या श्वानाला खेळवलं आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00850.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/horoscope/13-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2022-astrology-horoscope/", "date_download": "2023-02-04T01:59:54Z", "digest": "sha1:HRVZB6TFUHVIIH5RPU7U55BGMT6J2Y5C", "length": 18852, "nlines": 58, "source_domain": "enews30.com", "title": "आजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 : या 4 राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळणार, कसा असेल तुमचा दिवस - enews 30", "raw_content": "\nआजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 : या 4 राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळणार, कसा असेल तुमचा दिवस\nआजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 मेष : आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. वाहन वापरताना काळजी घ्या अन्यथा अपघाताचा धोका आहे. आज घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा ते नुकसानकारक ठरू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. नोकरीच्या क्षेत्रात सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्हाला तुमच्या नशिबापेक्षा तुमच्या मेहनतीवर जास्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.\nआजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 वृषभ : आज तुमचा दिवस खूपच चांगला दिसत आहे. तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण कराल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आपण अनुभवी लोकांशी परिचित होऊ शकता, ज्यामुळे आपल्याला भविष्यात चांगले फायदे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. अचानक मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला चांगला नफाही मिळेल.\nआजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 मिथुन : आज तुमचा दिवस खूप मजबूत दिसत आहे. मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. पदोन्नतीसह पगार वाढीची चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने ���ुम्ही कोणतेही काम सुरू कराल, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाहन सुख मिळेल.\nहे वाचा: आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2022 : या राशीच्या पैशाच्या समस्या दूर होतील, कसा असेल तुमचा दिवस\nआजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 कर्क : आज तुमचा दिवस मध्यम फलदायी राहील. तुमच्या कठोर परिश्रमाने तुम्ही सर्वात कठीण कामे सहज पूर्ण करू शकता. तुम्हाला मुलांच्या भविष्यासाठी पैसे वाचवण्याचाही विचार करावा लागेल. तुम्ही निर्णय घेत असाल तर कुटुंबातील सदस्य आणि जोडीदाराशी बोलूनच निर्णय घ्या. कुटुंबात सुख-शांती नांदेल. घरातील वडीलधाऱ्या आणि मुलांचे आरोग्य सुधारेल. गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो. सामाजिक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.\nआजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 सिंह : आज तुमचा दिवस काही समस्या निर्माण करू शकतो. एखाद्यासोबत विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल. तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. तुमची सर्व महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा, अन्यथा वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमचा विचार सकारात्मक ठेवायला हवा.\nआजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2022 कन्या : आज तुम्हाला पैशाचे व्यवहार करणे टाळावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर ते मित्रांच्या मदतीने पूर्ण होईल. कुटुंबातील समस्या दूर होतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. आज कोणत्याही प्रकारच्या वादाला प्रोत्साहन देऊ नका. छोट्या व्यापाऱ्यांच्या ग्राहकांमध्ये वाढ होणार आहे.\nLibra Horoscope तूळ : आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. तुम्हाला तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. पालकांच्या आशीर्वादाने तुम्ही कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकता, जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन वाहन खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना आज चांगली ऑफर मिळू शकते. तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्य��ने तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही त्या सहज पार पाडू शकाल.\nScorpio Horoscope वृश्चिक : आज तुमचा दिवस आनंदात जाईल. मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करू शकता. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. जुने नुकसान भरून काढण्यास सक्षम असाल. मोठ्या प्रमाणात पैसा मिळू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी जाण्याची योजना आखू शकता.\nSagittarius Horoscope धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला जाणार आहे. नशिबाच्या मदतीने तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात घरोघरी भटकणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. नोकरीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना जर काही समस्या असेल तर आज त्यांना आशेचा नवा किरण दिसेल. तुम्हाला कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत चांगला निकाल मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.\nCapricorn Astrology मकर : आजचा दिवस तुमचा आनंद घेऊन आला आहे. तुमची सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण कराल. सहलीचा लाभ मिळू शकतो. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. पालकांचे आरोग्य सुधारेल. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. नशीब आणि वेळ तुमच्या अनुकूल असेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. उपासनेत जास्त जाणवेल. गरजूंना मदत करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा.\nAquarius Astrology कुंभ : आज कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. पण अचानक जास्त उधळपट्टीमुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आजचा दिवस सामाजिक दृष्टिकोनातून चांगला आहे. आदर राहील. आज तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. कोर्टाशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येईल.\nहे वाचा: या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होत आहे, लाभाच्या नवीन संधी मिळतील\nPisces Astrology मीन : आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. दुसऱ्याला कर्ज देऊ नका, दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. मित्रांसोबत मिळून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होईल. नोकरी करणार्‍या व्यक्तीला नोकरी बदलायची असेल तर त्यांना काही काळ जुन्यात राहणे चांगले. तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आज चांगल्या पदावर पोहोचू शकतात. आज तुम्ही कोणत्याही प्रवासाला जाताना वाहन वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00851.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shuniktech.com/uncategorized/", "date_download": "2023-02-04T02:08:33Z", "digest": "sha1:VSGWO7JM5H7JXDVI3L5UWL7NO5KOJJGC", "length": 7127, "nlines": 120, "source_domain": "shuniktech.com", "title": "Uncategorized - ShunikTech", "raw_content": "\n📚 शैषणिक पात्रते नुसार भरती\n📝अधिक पात्रते नुसार भरती\n🏢कॉलेज आणि युनीवरसिटी भरती\n🏥आरोग्य विभाग मेगा भरती\n🐮पशु सुवर्धन विभाग भरती\nपुणे सीमा रस्ते संघटना मध्ये २४६ जागांसाठी भरती २०२२\n२०२२ BRO GREF भरती:- BRO GREF (Border Roads Organization General Reserve Engineer Force) येथे ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक (प्रशासन), पर्यवेक्षक स्टोअर्स, पर्यवेक्षक सिफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (कम्युनिकेशन), इलेक्ट्रीशियन, वेल्डर, म��्टी-एस वर्कर्स या सारख्या अनेक पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्रता असलेल्या उमेद्वार्यानी www.bro.gov.in या वेब्सिते वर आपला अर्ज हाजीर करण्याचे निर्देश आहे. BRO GREF (Border Roads … Read more\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00851.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/videsh/5-most-weird-places-in-china-covid-19-situation-in-china-great-wall-of-china-gate-to-heaven-mhpr-806608.html", "date_download": "2023-02-04T01:37:21Z", "digest": "sha1:YX2IQT6OW5V5GD76ZMMOIDNHXO7A5UO7", "length": 9828, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनात अडकलेल्या चीनच्या या 5 विचित्र गोष्टी तुम्हाला हैराण करतील – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » कोरोनात अडकलेल्या चीनच्या या 5 विचित्र गोष्टी तुम्हाला हैराण करतील\nकोरोनात अडकलेल्या चीनच्या या 5 विचित्र गोष्टी तुम्हाला हैराण करतील\nकोरोना संसर्गामुळे चीनची अवस्था पाहून तुम्ही हैराण झाला असाल. मात्र, ही एकमेव गोष्ट नाहीय ज्याने तुम्ही हैराण व्हाल. चीनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खूप विचित्र आहेत.\nगेल्या दोन वर्षांत जेव्हा-जेव्हा असं वाटतं की कोरोना संपला आहे, तेव्हा अचानक त्याची नवीन लाट आपल्याला संकटात टाकल आहे. चीनमधून गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा भयानक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यावरून चीनमध्ये किती वाईट आहे हे दिसून येते. हे दृश्य पाहूनच तुम्हाला चीन विचित्र वाटत असेल, तर कदाचित तुम्ही चीनमधील 5 सर्वात विचित्र ठिकाणे पाहिली नसतील. या देशात कुठे लाल जमीन तर कुठे 'स्वर्गाचे दार'ही आहे\nचीनची ग्रेट वॉल किंवा चीनची भिंत ही चीनच्या अनेक राजांनी वेगवेगळ्या कालखंडात बांधली, त्यानंतर ती एक लांब भिंत बनली. ही भिंत ख्रिस्तपूर्व तिसरे शतक ते 17 व्या शतकापर्यंत बांधली गेली. त्याची एकूण लांबी 20 हजार किलोमीटर आहे आणि त्याच्या बांधकामामागील एकमेव कारण म्हणजे राज्याची सुरक्षा. पूर्वेकडील हेबेई प्रांतातील शानहायगुआनपासून सुरू होऊन पश्चिमेकडील गान्सू प्रांतातील जियायुगुआनपर्यंत जाते. (फोटो: कॅनव्हा)\nआपण चीनच्या ज्या लाल भूमीबद्दल बोलत आहोत ते इतके प्रसिद्ध ठिकाण आहे की येथे लोक मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणाचे नाव पणजीन रेड बीच आहे. हा समुद्रकिनारा पूर्णपणे लाल आहे. पण हे वाळूमुळे असे होत नाही, तर एका वनस्पतीमुळे समुद्रकिनाऱ्याचा रंग लाल होतो. या वनस्पतीला सुएडा म्हणतात. ही झाडे एप्रिल ते मे दरम्यान वाढतात आणि उन्हाळ्यात हिरवी राहतात. परंतु, सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात पूर्णपणे लाल होतात. हा रेड बीच ज्या भागात आहे, तेथे 260 प्रजातींचे पक्षी आणि सुमारे 400 प्रजातींचे प्राणी आढळतात. (फोटो: कॅनव्हा)\nचीनचे होतुवान गाव हे एक निर्जन गाव आहे जे अवशेष बनले आहे. मात्र, ते खूप सुंदर आणि विचित्र आहे. कारण येथील सर्व घरे आता निसर्गाच्या ताब्यात आहेत. शेवाळ आणि गवताची जाड चादर घरांवर चढली आहे. पूर्वी या गावात 2000 हून अधिक मच्छिमार राहत होते. परंतु, आता त्यांची लोकसंख्या खूपच कमी झाली आहे. आता या गावात फार कमी लोक राहतात. येथे अन्नपुरवठा आणि मुलांचे शिक्षण ही मोठी समस्या होती. कारण हे गाव शेंगशान बेटावर होते आणि शहरापासून दूर होते. यामुळे 1990 च्या दशकात लोक इथून निघून गेले. (फोटो: Twitter/@AcademiaAesthe1)\nचीनमध्ये असे अनेक काचेचे पूल आहेत जे अत्यंत धोकादायक आहेत. यापैकी हेबेई प्रांतातील शिजियाझुआंग शहरात बांधण्यात आलेला जगातील सर्वात लांब काचेचा पूल आहे. हा पूल 488 मीटर लांब असून जमिनीपासून 218 मीटर उंच टांगलेला आहे. याशिवाय चीनच्या हुनान प्रांतातील झांगजियाजी नॅशनल पार्कमध्ये बांधण्यात आलेला हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हा पूल 300 मीटर उंच आणि 430 मीटर लांब आहे. (फोटो: कॅनव्हा)\nचीनमधील हुनान प्रांतात एक गुहा आहे ज्याला गेटवे टू हेवन म्हणतात. ही गुहा समुद्रसपाटीपासून 5 हजार फूट उंचीवर बांधलेली आहे. येथे जाण्यासाठी प्रथम केबलवेचा वापर केला जातो आणि नंतर गुहेत जाण्यासाठी 999 पायऱ्या चढून जावे लागते. तियानमेन पर्वतावर बांधलेली ही गुहा आहे जी धार्मिक स्थळ मानली जाते आणि लोकांचा असा दावा आहे की गुहेजवळील मंदिर 870 साली बांधले गेले होते. (फोटो: Twitter/@AvatarDomy)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/why-lata-mangeshkar-never-got-married-here-what-she-said-about-love-marriage-and-having-kids-nrp-97-2792672/", "date_download": "2023-02-04T03:19:41Z", "digest": "sha1:B4RJZU77PQF5GQWTBJLZDPYHEPOVTAD6", "length": 25190, "nlines": 280, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Why Lata Mangeshkar never got married Here what she said about love marriage and having kids nrp 97 | … म्हणून मी लग्न केले नाही, लता मंगेशकर यांनी स्वत: सांगितले होते कारण | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “…तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखू शकतो” सुषमा अंधारेंचं पुण्यात सूचक विधान\nआवर्जून वाचा शेतात पिकवल्या विदेशी पालेभाज्या, शेतकरी घेतोय लाखो रुपयांचं उत्पन्न\nआवर्जून वाचा “मी मुख्यमंत्री झालो तर दाखवतो काय करायचं ते”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “आत्याबाईला मिशा…”\n… म्हणून मी लग्न केले नाही, लता मंगेशकर यांनी स्वत: सांगितले होते कारण\nकाही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी स्वत: यामागचे कारण सांगितले होते.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nभारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.\nलतादीदी गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडीलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या होत्या. १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. लतादीदींनी लग्न का केले नाही असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र काही वर्षांपूर्व�� लता मंगेशकर यांनी स्वत: यामागचे कारण सांगितले होते.\nRohit Pawar: ‘…म्हणून शिवसेनेला तोडण्यात आलं’; पदवीधर निवडणुकांच्या निकालांवर पवारांची प्रतिक्रिया\n“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान\n‘मी वकील आहे…’; मुंबई लोकलमधील ‘या’ तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी का भडकले एकदा पाहाच\nनिवडणूक जिंकली, आता पुढे काय सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला… सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…\nLata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन\nवडिलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घराच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी स्वतःच त्यांच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. मी अनेक वेळा लग्नाचा विचार केला होता. पण त्याची अंमलबजावणी करू शकले नाही, असे लता मंगेशकर यांनी म्हटले होते.\nएका मुलाखतीत त्यांना त्यांच्या लग्नाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या की, मी १३ वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. त्यामुळे तरुण वयातच पोटापाण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. मी अनेकदा लग्नाची कल्पना केली होती. पण प्रत्यक्ष तसे करता आले नाही. भावंडांची, कुटुंबाची आणि घरची संपूर्ण जबाबदारी पाहता माझा वेळ त्यात निघून गेला. त्यामुळे माझे लग्न झाले नाही.\nLata Mangeshkar Passes Away Live : लतादीदींचे पार्थिव ‘प्रभूकुंज’ निवासस्थानी दाखल, अनेक दिग्गज अंत्यदर्शनासाठी पोहोचले\nदरम्यान भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वच स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्य��साठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“आपण भेटू असं आमंत्रण दिलं होतं आणि आज…,” लतादीदींच्या आठवणी शेअर करत समीर चौगुलेने वाहिली श्रद्धांजली\n आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’ भारतीय अभिनेता\n‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्यगीताचे दुसरं आणि तिसरं कडवं गायलं जाण्यावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले “किती सेकंदात…”\nभारतातील विमानतळावरील पहिले मल्टिप्लेक्स प्रवाशांच्या मनोरंजनासाठी सज्ज; नेमकं कुठे आहे हे चित्रपटगृह\n“कंगना रणौतबरोबर तुला वादच नको होता” म्हणणाऱ्याला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तिने मुख्यमंत्र्यांनाही…”\n“सचिनचा जावई होण्यासाठी…” सारा अली खानबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरून शुभमन झाला ट्रोल\n“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण\nअमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केले नवीन घर, ‘अशी’ आहे ही आलिशान मालमत्ता\nडिंपल कपाडियांची नात झाली १८ वर्षांची, दिसते खूपच ग्लॅमरस\nBig Boss 16: ‘अन्यायाची पण हद्द असते’; मेघा धाडेचा आरोप नेमका काय\nChandrakant Patil यांच्याविषयी ‘त्या’ वक्तव्यावर Chitra Wagh यांचं स्पष्टीकरण\nDhiraj Lingade Amravati: ‘ही लढाई आम्ही जिंकलो याचा आनंद’, लिंगाडेंनी मानले मतदारांचे आभार\nNashik MLC Election: विजयानंतर Satyajeet Tambe यांची पहिली प्रतिक्रिया\nChinchwad bypoll: मविआकडून निवडणूक लढवण्यास राहुल कलाटे इच्छुक; स्पष्ट केली भूमिका\nLeafy Vegetable Farming: शेतात पिकवल्या विदेशी पालेभाज्या, शेतकरी घेतोय लाखो रुपयांचं उत्पन्न\nविश्लेषण : तेहरीक-ए-तालिबानचा भस्मासुर पाकिस्तानात कसा फोफावला आपण सावध होणे किती गरजेचे\nआधी समाजमाध्यमांवर ओळख, नंतर मैत्री; तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेच्या आईलाही केले फोटो शेअर\nविचारी लोक हीच हुकूमशहांची खरी चिंता ; संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे परखड प्रतिपादन\nसंमेलनाच्या मांडवातून.. नाथांचा नंदादीप\nUnion Budget 2023 Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला\nBudget 2023: “..याचा विचार करायला सरकारकडे वेळ कुठे आहे” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल नीरव मोदी-माल्ल्याचा केला उल्लेख\n‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमं���्र्यांची काय गरज ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज\nअर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो ब्रिटिश पद्धत स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी मोडली\nBudget 2023: १२ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार; याआधी ७ विमानतळांचा ताबा अदाणी समूहाकडे\nGold-Silver Price on 1 February 2023: सोने खरेदीची सुवर्णसंधी, बजेट पूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर\nPM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार काय सांगते मोदींची कुंडली\nरस्त्यावरील प्रत्येक अपघातास सरकारला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय\nनागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास\nकार्तिक आर्यन सारा अली खानबरोबर पुन्हा करणार ‘आशिकी’; ‘हा’ अभिनेतादेखील दिसणार प्रमुख भूमिकेत\nShaheen Afridi Wedding: जावयाची सासऱ्याला बॉलिंग शाहीन आफ्रिदी अडकला लग्नबंधनात अंशाला कबूल केले, Video व्हायरल\nदुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर, फसवणूक अन्…; राखी सावंतच्या गंभीर आरोपांवर नवऱ्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “घरातील भांडण…”\n२५ वर्षांपासून तारक मेहता फेम अभिनेत्रीचं कुटुंब डोंबिवलीत चालवतं दुकान; लहान बहीणही स्टार; Video केला शेअर\n“सिद्धार्थ शुक्ला मला मारहाण करायचा” शिल्पा शिंदेने अभिनेत्यावर केलेले गंभीर आरोप, म्हणाली “त्याने मला चालत्या गाडीतून…”\nदेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा अखेर दिसला, पाहा झलक\n‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्यगीताचे दुसरं आणि तिसरं कडवं गायलं जाण्यावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले “किती सेकंदात…”\n” कपिल शर्माच्या ‘त्या’ खोचक प्रश्नावर रितेश म्हणाला…\nकियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राची लगीनघाई लग्नात सुरक्षा पुरविणाऱ्या बॉडीगार्डचं शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन\nVideo : रितेश देशमुख व जिनिलीयाच्या सुखी संसाराची ११ वर्षे; अजूनही दोघं दिवसभर भांडतात कारण…\nकार्तिक आर्यन सारा अली खानबरोबर पुन्हा करणार ‘आशिकी’; ‘हा’ अभिनेतादेखील दिसणार प्रमुख भूमिकेत\nShaheen Afridi Wedding: जावयाची सासऱ्याला बॉलिंग शाहीन आफ्रिदी अडकला लग्नबंधनात अंशाला कबूल केले, Video व्हायरल\nदुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर, फसवणूक अन्…; राखी सावंतच्या गंभीर आरोपांवर नवऱ्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “घरातील भांडण…”\n२५ वर्षांपासून तारक मेहता फेम अभिनेत्रीचं कुटुंब डोंबिवलीत चालवतं दुकान; लहान बहीणही स्टार; Video केला शेअर\n“सिद्धार्थ शुक्ला मला मारहाण करायचा” शिल्पा शिंदेने अभिनेत्यावर केलेले गंभीर आरोप, म्हणाली “त्याने मला चालत्या गाडीतून…”\nदेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा अखेर दिसला, पाहा झलक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00852.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/corona-pogitiv.html", "date_download": "2023-02-04T02:25:20Z", "digest": "sha1:B34KNIG43TABRZTNO5FGSXVEKWIHF4JL", "length": 4754, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "दुर्गापूर येथील एक नागरिक कोरोना पॉझिटीव्ह", "raw_content": "\nHomeचंद्रपूरदुर्गापूर येथील एक नागरिक कोरोना पॉझिटीव्ह\nदुर्गापूर येथील एक नागरिक कोरोना पॉझिटीव्ह\n*दुर्गापूर येथील एक नागरिक कोरोना पॉझिटीव्ह*\nचंद्रपूर :दिनचर्या न्युज -\nचंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, पंचशील नगर या परिसरातील एक 55 वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिले आहे.\nदुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या दुर्गापुर परिसरात हैद्राबाद येथून 13 मे रोजी एक युवती चंद्रपूर येथे परत आली. या युवतीला इंस्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ( संस्थात्मक अलगीकरण ) करण्यात आले होते. मात्र ही युवती कुटुंबाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून 18 मे रोजी कुटुंबातील सहाही सदस्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. आज ६ पैकी ४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या चार अहवालात 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हैद्राबादवरून आलेली मुलगी, आई, अडीच वर्षाच्या छोट्या मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आहे.\nया सहा पैकी आणखी दोन अहवाल प्रतीक्षेत आहे. 55 वर्षीय व्यक्तीमुळे आता चंद्रपूर येथे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/horoscope/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-23-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-daily-horoscope-rashifa/", "date_download": "2023-02-04T03:38:20Z", "digest": "sha1:BW2MTL3SQU7GSOSI2YBWT2J4EGBKPZSJ", "length": 16957, "nlines": 56, "source_domain": "enews30.com", "title": "आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 : आज या 4 राशींना चांगली बातमी मिळेल, कसा राहील तुमचा दिवस - enews 30", "raw_content": "\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 : आज या 4 राशींना चांगली बातमी मिळेल, कसा राहील तुमचा दिवस\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 मेष : आज तुमचा प्रभाव आणि वैभव वाढेलनोकरीच्या क्षेत्रात बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपादृष्टी राहील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 वृषभ : तुमचा आजचा दिवस खूप चांगला आहे. समाजात प्रतिष्ठा वाढेल. गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कमाईचे नवीन स्रोत मिळतील. घरगुती गरजा पूर्ण होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीची चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 मिथुन : आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चामुळे खूप चिंतेत असाल. तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार घरखर्चाचे बजेट बनवा, हे तुमच्यासाठी चांगले होईल, अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही आधी कोणाला पैसे दिले असतील तर ते परत मिळू शकतात. आज तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे लागेल.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 कर्क : आज तुमचा दिवस मध्यम फलदायी जाणार आहे. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते. दिवस काही बाबतीत तुमच्यासाठी फायदेशीर असेल. पण तुमचा निष्काळजीपणा काही मोठ्या संकटात येऊ शकतो. तुम्ही तुमची पूर्वीची अपूर्ण कामे पूर्ण कराल. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे लागतील. तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 सिंह : आज मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. काही ���वीन कामाचे नियोजन करू शकाल. व्यवसायाशी संबंधित लोकांचा नफा वाढेल. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुम्ही तुमची सर्व कामे योजनांतर्गत पूर्ण कराल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 कन्या : आज कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला कमाईची चांगली संधी मिळू शकते किंवा नोकरीसोबत तुम्ही काही अर्धवेळ काम देखील करू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमची कमाई दुप्पट होईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, अन्यथा तो विश्वास तोडू शकतो. आज नुकसान होण्याची शक्यता असल्याने पैसे उधार देणे टाळावे. विचार सकारात्मक ठेवा.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 तूळ : तुम्ही सरकारी नोकरीच्या परीक्षेची तयारी देखील करू शकता, परंतु तुमच्या मनात घरातील सदस्यांची काळजी असेल. प्रेम जीवन जगणारे लोक आज आपल्या जोडीदाराची काळजी घेतील आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देणार नाहीत, ज्यामुळे त्यांना राग येऊ शकतो. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 वृश्चिक : आज तुमचा दिवस कठीण दिसत आहे. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा, ते तुमच्यासाठी चांगले राहील. जुन्या मित्रांसोबत अचानक भेट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या काही रखडलेल्या योजना आज पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.\nआजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2022 धनु : तुमचा आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारेल आणि तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत छान वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने आनंद होईल. जर तुम्ही काही महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेत असाल तर नक्कीच विचारपूर्वक करा. पालकांसोबत एकांतात वेळ घालवाल आणि काही महत्त्वाच्या कामाबद्दल बोलू शकाल.\nDaily Horoscope 23 ऑगस्ट 2022 मकर : आज तुमचा दिवस खूप फलदायी ज���ईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. काही नवीन तंत्रज्ञान तुमच्या लक्षात येईल. बोलण्याच्या गोडव्यामुळे नोकरीत असलेल्या व्यक्तीला आपल्या कनिष्ठाकडून सहजतेने काम करून घेता येईल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या उधळपट्टीकडे थोडे लक्ष दिले पाहिजे, अन्यथा ते खूप वाढू शकते. विशेष लोकांशी संपर्क वाढेल, भविष्यात त्याचा फायदा होईल.\nDaily Horoscope 23 ऑगस्ट 2022 कुंभ : आज तुमचा दिवस शुभ राहील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायातही लाभाची स्थिती कायम आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा काही सन्मान होऊ शकतो. कोणताही जुना वाद सुरू असेल तर त्यातूनही सुटका होईल. मित्रांच्या सहकार्याने अपूर्ण कामे पूर्ण होतील. नोकरीत तुमच्या अधिकार्‍यांकडून प्रशंसा ऐकून तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला काही प्रमोशन मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.\nDaily Horoscope 23 ऑगस्ट 2022 मीन : आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. तुम्ही कुटुंबातील सदस्याकडे पूर्ण लक्ष द्याल आणि त्यांच्या छोट्या-छोट्या गरजांची काळजी घ्याल, ज्यामुळे त्यांच्या मनात तुमचा आदर वाढेल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असाल तर त्यादरम्यान वाहन वापरताना काळजी घ्या कारण अपघाताचा धोका आहे.\nमिथुन राशीची आर्थिक स्थिती मजबूत होईल, कन्या राशीला रखडलेले पैसे परत मिळू शकतात\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\nमिथुन राशीची आर्थिक स्थिती मजबूत होईल, कन्या राशीला रखडलेले पैसे परत मिळू शकतात\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष र���शीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bharat-pak-unmad-kashala", "date_download": "2023-02-04T03:39:43Z", "digest": "sha1:DNJFX5PCLL66AFRUZK23LN4EZMC3J2UP", "length": 21722, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारत-पाक क्रिकेट- उन्माद निर्माण करण्यात काय अर्थ - द वायर मराठी", "raw_content": "\nभारत-पाक क्रिकेट- उन्माद निर्माण करण्यात काय अर्थ\nसध्याच्या घडीला जर क्रिकेटमधील खरा संघर्ष, मैदानावरचे शत्रुत्व पाहायचे असेल तर ते भारत-ऑस्ट्रेलियामधील सामन्यांमध्ये पाहायला मिळते. काही प्रमाणात इंग्लंडविरोधातही तो दिसून येतो. काही महिन्यांपू्र्वी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही तसे चित्र दिसून आले होते. पण भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये या संघाविषयी तसा उन्माद निर्माण होताना दिसत नाही. एकूणात पाकिस्तानविषयी उन्माद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही.\n२००७मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान अखेरचा कसोटी सामना झाला होता. आणि आजपर्यंत उभय देशांमध्ये कसोटी मालिका झालेली नाही. २०१३मध्ये दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय सामना झाला होता. त्यानंतर हे देश परस्परांच्या देशात जाऊन कसोटी मालिका किंवा एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. जे सामने दोन्ही देशांदरम्यान झाले आहेत ते आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये जे होतात तेच. आजच्या तरुण पिढीला सुमारे एक दशकापूर्वी भारत-पाकिस्तानदरम्यान मैदानावर कोणत्या प्रकारची खुन्नसगिरी असायची हे समजणार नाही. त्यावेळी दोन्ही संघ तगडे असायचेच पण मैदानावर जो एक प्रकारचा तणाव, दबाव दिसायचा तो आजच्या पिढीच्या प्रेक्षकांना सांगता येणे कठीण आहे. हे देश जेव्हा एकमेकांना भिडायचे त्यावेळी रसिकांमध्ये एक प्रकारचा रोमांच निर्माण व्हायचा, तो आता पूर्णत: लयास गेलेला आहे.\nदोन दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना पाकिस्तानशी होता. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोनएक दिवस उगाचच राष्ट्रवादासारखे वातावरण तयार केले जात होते. त्याला जबाबदार दोन्ही देशांतील राजकीय परिस्थिती सुद्धा आहे. पण भ��रताचा संघ इतका तगडा होता की त्याच्यापुढे पाकिस्तानच्या संघाची डाळ शिजणे कठीण होते. हा संघ दुबळाच होता. भारत या स्पर्धेत पाकिस्तानच्या तुलनेत फार पुढे गेला आहे आणि पाकिस्तानची पार दैना उडाली आहे.\nभारतीय संघ व पाकिस्तानचा संघ यांच्या एकूण क्षमतेत गेल्या दीड दशकात खूप मोठा फरक पडला आहे. भारताचा संघ हा आता व्यावसायिक पद्धतीने खेळताना दिसतो. संघाकडे उत्तम प्रशिक्षक आहेत, अद्ययावत सरावतंत्रे आहेत अन्य काही साधने आहेत. पण त्या तुलनेत पाकिस्तानच्या संघाकडे गुणवत्ता जोखणारी व्यवस्था नाही. त्यांच्याकडे व्यावसायिकता नसल्याने पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर परिणामकारक कामगिरी करू शकत नाहीत. ९०च्या दशकात ज्या तंत्राने मैदानावर क्षेत्ररक्षण केले जायचे तेच तंत्र पाकिस्तानचा संघ आजही अजमावताना दिसतो. बहुसंख्य खेळाडू तिशीच्या जवळ आले आहेत. त्यामुळे गुणवत्ता मार खाताना दिसते.\n२००९मध्ये पाकदौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या घटनेने पाकिस्तान क्रिकेटला जबर धक्का दिला. या घटनेनंतर एकदा अपवाद वगळता पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा सामना खेळवला गेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने व्हावेत म्हणून आयसीसीसी व अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डशी सातत्याने चर्चा करत असते तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटच्या अर्थकारणाला झळ बसली आहे, त्याचे परिणाम निश्चितच गुणवान खेळाडू निर्मितीवरही होताना दिसतो.\nआताच्या पाकिस्तानच्या संघात शोएब मलिक व मोहम्मद हफीज हे दोनच खेळाडू भारतीय क्रिकेट रसिकांना माहिती असतील. या दोघांची कामगिरी फार उत्तम आहे असेही नाही. मोहम्मद अमीर याची पार्श्वभूमी मॅच फिक्सिंगची असल्याने तोही तसा नवखाच.\nपाकिस्तानच्या फलंदाजीत बाबर अझम व इमाम-उल-हक हे दोनच खेळाडू चांगले आहेत. या दोघांची आयसीसी रँकिंगमध्ये खालच्या स्थानावर असलेल्या संघांच्या विरोधात कामगिरी चांगली आहे पण त्यांची ओळख भारतीय क्रिकेट रसिकांना अजिबात नाही. हे दोघे खेळाडू असेही नाहीत की, अत्यंत दबाव, तणावाच्या परिस्थितीत बलाढ्य संघाविरोधात ते उत्तम कामगिरी करण्याची किमया दाखवू शकतात.\nएक काळ असा होता की, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंची भारताला धास्ती असायची. त्यावेळी पाकिस्तानच्या संघात वसिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर व सईद अन्वर यांच्यासारखे गुणवान खेळाडू असायचे. अगदी मोईन खान व अकीब जावेदही भारतीय क्रिकेट रसिकांना माहिती असायचा. त्यावेळी पाकिस्तानच्या खेळात सातत्य नसायचे, शिस्त नसायची पण त्यांच्याकडे गुणवत्ता असायची. त्यांना स्टारडम असायचे. आताचा पाकिस्तानचा संघ अगदीच अनोळखी आहे. युएईविरोधातल्या सामन्यात प्रेक्षकांच्या गॅलऱ्या रिकाम्या दिसल्या इतकी परिस्थिती चिंताजनक आहे. म्हणजे एकेकाळी जो संघ गुणवत्तेने ठासून भरलेला होता आज त्याची अवस्था फारच दयनीय अशी झाली आहे.\nभारताचे चित्र बरोबर उलटे आहे. भारताच्या क्रिकेटने जगाच्या क्रिकेटला एक वलय दिले आहे. बीसीसीआयचा क्रिकेट विश्वात स्वत:चा दबदबा आहे पण गेल्या अनेक वर्षांत भारतीय क्रिकेट गुणवत्तेनेही फुलत चाललेय. विराट कोहली व्यतिरिक्त भारतीय संघात रोहित शर्मा, जसप्रीत भूमराह व हार्दीक पंड्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत.\nभारताच्या क्रिकेटचा दर्जा व त्याला आलेले स्टारडम व पाकिस्तानचा दर्जा व स्टारडम पाहता दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये मोठी दरी दिसेल. भारतीय क्रिकेट रसिकांना पाकिस्तानचे खेळाडू माहिती नसणे पण त्याचवेळी भारतीय संघातील खेळाडूंना मिळालेले आंतरराष्ट्रीय महत्त्व व प्रसिद्धीमुळे ते सर्वांना माहिती असणे हा मोठा फरक लक्षात घेतला पाहिजे.\nकाही वर्षांपूर्वी चॅम्पियन्सशीप स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला होता. या स्पर्धेत भारताने अन्य प्रतिस्पर्धी संघाना पराभूत केले होते पण पाकिस्तानने भारताचा केलेला प्रभाव हा केवळ दारुण नव्हता तर तो अपमानास्पद करणारा होता. या पराभवाची शल्ये भारतीय संघात कुठेतरी बोचत असणार व त्याचा सूड घेण्याची भारतीय संघाची इच्छा असणार, तो सूड रविवारच्या सामन्यात भारताने घेतलेला दिसतो. २०१८च्या आशिया कपमध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थित भारताने पाकिस्तानचा एक नव्हे तर दोनवेळा पराभव केला होता.\nरविवारच्या सामन्यातले वातावरण राजकीय परिस्थिती पाहता उगाचच उत्तेजित केलेेले दिसून आले. सामन्याचे समालोचन करणाऱ्यांनी व मीडियाने त्यात भर घातली. जसे काही युद्ध आहे असे सांगितले जात होते. जो मीडिया, पाकिस्तानवर बंदी, बहिष्कार घालण्याची भाषा करत होता, त्या मीडियाची भूमिका वातावरण जसे तापत गेले तशी बदलत गेली. आता पाकिस्तानला हरवणं एवढंच शिल्लक असून एक राजकीय सूड उगवल्याची मीडियाची गरज होती.\nमाजी क्रिकेटपटू व भाजपचा खासदार गौतम गंभीर याने असे वातावरण उत्तेजित करण्यास काहीच हरकत नसल्याचे विधान क्रिकेट सामन्याचे समालोचन करता केले होते. विरेंदर सेहवाग व हरभजन सिंग शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलवर सामन्याची चर्चा करण्यासाठी आले होते.\nपाकिस्तानशी क्रिकेट नको असा सातत्याने टाहो फोडणाऱ्या इंडिया टुडे या वृत्तवाहिनीवरील दोन पत्रकार रोहित सरदाना व गौरव सावंत यांनी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एक क्रिकेट कॉनक्लेव्ह आयोजित केली होती. या कॉनक्लेव्हमध्ये उपस्थित होते वसिम अक्रम, युनिस खान व मिसबाह-उल-हक हे एकेकाळचे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू.\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होत जातील व त्यावेळी वातावरणही असेच तापले गेलेले असेल, सगळीकडे उन्माद पसरलेला दिसला जाईल. कारण दोन्ही देशांमधला तणाव आजही कायम आहे. भविष्यात दोन्ही देशांनी आपले संबंध सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर हा उन्माद कमी होईल असे वाटते. अशा उन्मादाने काय साध्य होईल असे वाटत नाही. त्यासाठी भारत-पाकिस्तानदरम्यान सामने होण्याची गरज आहे.\nसध्याच्या घडीला जर क्रिकेटमधील खरा संघर्ष, मैदानावरचे शत्रुत्व पाहायचे असेल तर ते भारत-ऑस्ट्रेलियामधील सामन्यांमध्ये पाहायला मिळते. काही प्रमाणात इंग्लंडविरोधातही तो दिसून येतो. काही महिन्यांपू्र्वी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही तसे चित्र दिसून आले होते. पण भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये या संघाविषयी तसा उन्माद निर्माण होताना दिसत नाही. एकूणात पाकिस्तानविषयी उन्माद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही.\nपार्थ पंड्या, मुक्त क्रीडापत्रकार आहेत.\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\nइस्रायल-पॅलेस्टाईन वाद : भारताच्या भूमिकेत बदल\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2023-02-04T02:09:22Z", "digest": "sha1:6K5BTAMWNRW5RBFGR4QE64HZKRCIMN6A", "length": 40911, "nlines": 318, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय प्रजासत्ताक दिन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nराजपथावरील संचलन - राष्ट्रपतीना मानवंदना\nभारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [२] भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.[३] त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.[४] या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.[५] भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते [६]\nभारतालाया ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले.[७] यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.\n२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली.[८] या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६��� दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.\nदर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.[९] संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.[१०]\nभारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.[११] या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे.[१२] नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.\nप्रजासत्ताक दिन दिल्ली येथील संचलन (१९९४)\nबीटिंग रिट्रीट ‎या कार्यक्रमाने प्रजासत्ताक ���िन सोहळ्याची सांगता केली जाते.\nसन २०१९ मध्ये, गुगल ने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.[१३]\n२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर)). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.[१४]\nया संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.[१०] या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.[१५][१६]\nशालेय संचलन प्रजासत्ताक दिन\nभारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.[१७]\nस्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते.[१८] भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.\nप्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.[१९]\nसन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमि��्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.[१४]\n१९५० राष्ट्रपती सुकर्णो[२०] इंडोनेशिया\n१९५४ राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक\n१९५५ गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद [२०] पाकिस्तान\n१९६० राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह[२२] सोव्हियेत संघ\n१९६१ राणी एलिझाबेथ दुसरी[२०] युनायटेड किंग्डम\n१९६३ राजा नोरोडोम सिंहनौक[२३] कंबोडिया\n१९६५ खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूुल हमीद पाकिस्तान\n१९६८ पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन सोव्हियेत संघ\nराष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो[२४] युगोस्लाव्हिया\n१९६९ पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह[२५] बल्गेरिया\n१९७१ राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे[२६] टांझानिया\n१९७२ पंतप्रधान शिवसागर रामगुलाम[२७] मॉरिशस\n१९७३ राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको[२८] झैर\n१९७४ राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो युगोस्लाव्हिया\nपंतप्रधान सिरिमावो भंडारनायके[२९] श्रीलंका\n१९७५ राष्ट्रपती केनेथ कॉंडा[३०] झांबिया\n१९७६ पंतप्रधान जाक शिराक[२०] फ्रान्स\n१९७७ प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक[३१] पोलंड\n१९७८ राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि[३२] आयर्लंड\n१९७९ पंतप्रधान माल्कम फ्रेझर[३३] ऑस्ट्रेलिया\n१९८० राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें[२०] फ्रान्स\n१९८१ राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो[३४] मेक्सिको\n१९८२ राजा हुआन कार्लोस पहिला, स्पेन[३५] स्पेन\n१९८३ राष्ट्रपती शेहु शगारी[३६] नायजेरिया\n१९८४ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[३७] भूतान\n१९८५ राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन[३८] आर्जेन्टिना\n१९८६ पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु ग्रीस\n१९८७ राष्ट्रपती ॲलन गार्शिया[३९] पेरू\n१९८८ राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने[४०] श्रीलंका\n१९८९ जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह[४१] व्हियेतनाम\n१९९० पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ[४२] मॉरिशस\n१९९१ राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम[४२] मालदीव\n१९९२ राष्ट्रपती मारिओ सोआरेस[४२] पोर्तुगाल\n१९९३ पंतप्रधान जॉन मेजर[२०] युनायटेड किंग्डम\n१९९४ पंतप्रधान कोह चोक थोंग[२०] सिंगापूर\n१९९५ राष्ट्रपती नेल्सन मंडेला[४३] दक्षिण आफ्रिका\n१९९६ राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो[४२] ब्राझील\n१९९७ पंतप्रधान बसदेव पांडे[४२] त्रिनिदाद आणि टोबॅगो\n१९९८ राष्ट्रपती जॅक शिराक[२०] फ्रान्स\n१९९९ राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव[४२] नेपाळ\n२००० राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो[२०] नायजेरिया\n२००१ राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका[४२] अल्जीरिया\n२००२ राष्ट्रपती कस्साम उतीम[४२] मॉरिशस\n२००३ राष्ट्रपती मोहम्मद खातामी[२०] इराण\n२००४ राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा[२०] ब्राझील\n२००५ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[४२] भूतान\n२००६ देशध्वज अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद[४२] सौदी अरेबिया\n२००७ राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन[२०] रशिया\n२००८ राष्ट्रपती निकोला सार्कोझी[२०] फ्रान्स\n२००९ राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव[२०] कझाकस्तान\n२०१० राष्ट्रपती ली म्युंग बाक[४२] दक्षिण कोरिया\n२०११ राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो[४४] इंडोनेशिया\n२०१२ पंतप्रधान यिंगलक शिनावत[४५] थायलंड\n२०१५ राष्ट्रपती बराक ओबामा[४६] अमेरिका\n२०१६ राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद फ्रान्स\n२०१७ राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान[४७] संयुक्त अरब अमिराती\nराष्ट्रपती भवन आणि अन्य इमारती सुशोभित\nप्रजासत्ताक दिन विशेष संचलन\nप्रजासत्ताक दिन विशेष संचलन\nप्रजासत्ताक दिन ध्वजवंदन तयारी\n^ \"इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा\". dailyhunt. १९ जानेवारी. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ पुणे प्रतिनिधी (२८. १. २००९). \"शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; कोणताही अनुचित प्रकार नाही\". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]\n^ a b \"प्रजासत्ताक दिनाचा उत्साह\". २७ जानेवारी २०१८. [permanent dead link]\n^ \"सार्वभौम देशाचा अभिमान\". २४. १. २०१८. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"प्रजासत्ताक दिनाची तयारी\". मंगळवार, 22 जानेवारी 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]\n^ \"चित्ररथ तयार होताना.\" मंगळवार, 22 जानेवारी 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]\n^ \"प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक\". २९. १. २०१७. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"झंडा उॅंचा रहे हमारा..... देशभरात तिरंग्याला सलामी, सोशल मीडिया 'हिंद'मय\". online Lokmat. २६. १. २०१९. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"Happy Republic Day 2017: देशवासीयांना द्या 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा.\" २६. १. २०१७. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"राजपथावर ओबामांना भारतीय लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन\". २६ जानेवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"राज���थावर प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा; भारताच्या सामर्थ्य-संस्कृतीचे जगाला दर्शन\". २६ जानेवारी, २०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022\nकायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख\nभारतीय सण आणि उत्सव\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nलाल दुवे असणारे लेख\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०२३ रोजी १७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/computer-shap-ki-vardan-essay-in-marathi/", "date_download": "2023-02-04T01:41:37Z", "digest": "sha1:QIAXVY7Y2EAXD6DWSWOIIAL3CKB65B7W", "length": 25196, "nlines": 182, "source_domain": "readinmarathi.com", "title": "[कॉम्पुटर] संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Computer Shap Ki Vardan Essay In Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात आपण संगणक शाप की वरदान, Computer Shap Ki Vardan, कॉम्पुटर शाप की वरदान या विषयावर एक निबंध बघू.\nसंगणक शाप की वरदान या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.\nComputer Shap Ki Vardan या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.\n1.1. संगणकामुळे आपल्याला कोणकोणते फायदे झाले आहेत\n1.2. संगणकामुळे आपल्याला कोणकोणते नुकसान झाले आहे\n1.3. मानव जातीसाठी वरदान ठरलेले संगणक आपल्यासाठी शाप ठरू नये म्हणुन आपण काय उपाययोजना करायला हवी\nआज पाहावयास गेले तर सर्व जग आपल्याला संगणकावर आलेले दिसुन येते आहे.नोकरीपासुन ते व्यवसाय तसेच शिक्षणापर्यत सर्वच काही आता डिजीटल झालेले आपणास दिसुन येते.त्यामुळे आज जाँब देखील आँनलाईन झाले आहेत.व्यवसायाची देखील पदधत बदलते आहे.पहिल्याप्रमाणे आता कोणताही उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपल्याला दुकानात जाऊन बसण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये.संगणकामुळे आज जग इतके वेगवान झाले आहे की आपण कोणतेही काम तसेच व्यवसाय आता संगणकाद्वारे घरबसल्या करू शकतो.\nपण ज्याप्रमाणे जग संगणकाच्यामुळे सुविधायुक्त अणि जलद झाले आहे.त्याचप्रमाण��� संगणकाचे जगावर काही दुष्परिणाम देखील झालेले आपणास पाहावयास मिळतात.\nम्हणुन आजच्या लेखात आपण ह्याच महत्वाच्या विषयावर संगणक शाप की वरदान ह्याच्यावर चर्चा करणार आहोत.आणि ह्या चर्चेत आपण संगणकामुळे आपल्याला झालेले फायदे,आपल्याला झालेले नुकसान तसेच त्यावर आपण काय उपाययोजना करायला हवी हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.\nसंगणकामुळे आपल्याला कोणकोणते फायदे झाले आहेत\nसंगणकामुळे आज आपल्याला खुप फायदे झाले आहेत जसे की आज संगणकाच्या मदतीने आपण कोणतेही काम झटक्यात काही क्षणांत करू शकतो.जे काम करण्यासाठी आपल्याला दहा लोकांची आवश्यकता असते ते काम एकटा संगणक करण्याची क्षमता ठेवतो.\nएवढेच नाही तर आज कोणताही आर्थिक व्यवहार तसेच हिशोब क्षणार्धात संगणकाचा वापर करून आपण करू शकतो.\nसंगणकाचा वापर करून कोणतेही अवकाशयान नियंत्रित करू शकतो.संगणकाचा वापर करून आपण जगातील कुठलीही माहीती प्राप्त करू शकतो.\nबँकेतील शाळा,महाविद्यालयातील,शासकीय कार्यालयांतील,मोठमोठया कंपन्यांमधील व्यवहार देखील संगणकावरच चालत असलेले आपणास दिसुन येतात.विदयाथ्यांची सर्व शैक्षणिक माहीती,त्यांचे नाव,रोल नंबर हे शाळा,महाविद्यालयात संगणकातच साठवून ठेवले जात असतात.\nतसेच कोणताही मोठयातील मोठा हिशोब संगणकाद्वारे आज आपण एकदम क्षणार्धात करु शकतो.\nआज कोणाला नोकरी हवी असेल तर तो आधी संगणकाचा वापर करून आँनलाईन पदधतीने जाँब कुठे प्राप्त होईल याची चौकशी करत असतो.हे सर्व आज संगणकामुळेच शक्य झालेले आपणास दिसुन येते.\nएवढेच नाहीतर आज कोणाला एखादा व्यवसाय टाकायचा असेल तसेच आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर तो पहिले संगणकाचा वापर करून आँनलाईन आपला व्यवसाय लोकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.\nआज जा़ँब,शाँपिंग,व्यवसाय,व्यवसायाची मार्केटिंग,आर्थिक व्यवहार,शिक्षण देखील आज प्रत्येकजण आँनलाईन संगणकाद्वारे करताना आपणास दिसून येत आहे.एवढे आज आपले जग संगणकाने व्यापलेले आहे.\nअसे देखील म्हणायला काहीच हरकत नाही की आज सर्व जग संगणकावर चाललेले आहे.संगणक नसणे ही कल्पणा देखील लोकांच्या आयुष्यात मोठी चिंतेचा विषय ठरू शकतो.कारण आज सर्व जनजीवन संगणक तसेच इंटरनेटवर अवलंबुन आहे.कारण खुप लोकांची रोजीरोटीच संगणक तसेच इंटरनेट असलेली आपणास दिसुन येते.\nसंगणकामुळे आपल्याला कोणकोणते नुकसान झाले आहे\nआज संगणकामुळे मानवाला खुप अनन्यसाधारण लाभ झालेले आपणास दिसुन येतात.पण याचसोबत संगणकामुळे खुप जणांच्या आयुष्यावर चुकीचा तसेच दुष्प्रभाव देखील पडलेला आपण नाकारू शकत नाही.\nखुप जणांना संगणकामुळे नुकसानाला देखील सामोरे जावे लागले आहे आणि ते नुकसान पुढीलप्रमाणे आहेत:\nखुप जणांना संगणकामुळे ईमेल फ्राँड,आँनलाईन जाँब फ्राँड,इंटरनेट क्राईम,हँकिंग यासारख्या अनैतिक बाबींचा सामना करावा लागला आहे.ज्यामुळे कित्येक जणांचे बँक खाते देखील रिकामे झाले असल्याचे आपणास दिसुन येते.\nकोणाला ईमेल द्वारे पैशांची लालुच दाखवून आँनलाईन फ्राँड करण्यात आले आहेत तर कोणाला आँनलाईन डेटा एंट्री वगैरेच्या जाँबच्या नावाखाली फसवणुक केली जाते आहे तरूण मुलामुलींना,घरगृहिणींना घरबसल्या डेटा इंट्री तसेच कँपच्या इंट्रीचे काम देण्याच्या नावाखाली त्यांना काही फसव्या टोळक्या कंपनीकडुन लुबाडले जाते आहे.त्यांच्या नकळत त्यांच्याकडुन खोटे करार करून घेऊन कोर्टात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडुन पैशांची मागणी केली जाते.असे अनैतिक प्रकार देखील आँनलाईनच्या जगतात संगणकाचा इंटरनेटचा चुकीचा वापर करून घडताना आपल्याला दिसुन येता आहे.\nहँकिंगचे ज्ञान प्राप्त करून त्याचा दुरुपयोग करून मोठमोठया नेते सेलिब्रिटी,संस्था यांच्या आँफिशिअल वेबसाईट अनैतिक कामे करण्यासाठी हँक केली जाता आहेत.अनेक लोकांची बँक डिटेल काढुन त्यांच्या बँक खात्यातुन पैसे लंपास केले जाता आहे.\nअशा पदधतीने संगणकाचा वापर करून अशी अनेक अनैतिक कामे केली जात आहेत.ज्यामुळे संगणक हे मानवासाठी जितके वरदान ठरते आहे तितकेच शाप देखील ठरताना आपणास दिसुन येत आहे.\nमानव जातीसाठी वरदान ठरलेले संगणक आपल्यासाठी शाप ठरू नये म्हणुन आपण काय उपाययोजना करायला हवी\nआज संगणकामुळे मानवाला अनेक फायदे झाले आहेत.मानवाला कोणतेही कार्य करण्यासाठी आपली जास्त उर्जा,अधिक वेळ खर्च करावा लागत नाहीये.कारण संगणक तसेच इंटरनेटद्वारे कोणतीही गोष्ट आज आपण जागेवर बसुन प्राप्त करू शकतो.\nपण आज ज्या संगणकामुळे आपल्याला अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत.आपल्या उर्जेची तसेच वेळेची बचत होते आहे आज त्याच संगणकाचा वापर करून गुन्हेगारी प्रवृतीचे कार्य देखील केली जात आहेत.\n��णि ह्या अशा कार्याना आळा घालणे देखील खुप गरजेचे बनलेले आहे.आणि हा आळा बसविण्यासाठी आपण करावयाची उपाययोजना पुढीलप्रमाणे :\nकोणतीही शहानिशा न करता कोणत्याही तसेच कोणाच्याही ईमेलवर प्रतिक्रिया देत कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार आपण करू नये.\nआपली बँक डिटेल कोणत्याही अविश्वसनीय वेबसाईटवर शेअर करू नये.कारण अशा देखील काही वेबसाईट असतात ज्या आपली बँक डिटेलच्या आधारे आपल्या बँक खात्यातील पैसे लंपास करत असतात.\nआज कोरोनाच्या महामारीत घराबाहेर पडता येत नाही म्हणुन खुप जण आँनलाईन जाँब करणे अधिक पसंद करता आहे.पण आँनलाईन जाँबच्या शोधात काही असतानाच तरुण,तरुणी,गृहिणी काही फसव्या लोकांच्या जाळयात अडकत असतात.जे आँनलाईन डेटा एण्ट्री,कँप्च्या एण्ट्री अशा जाँबच्या नावाखाली अनेकांना लुबाडता आहेत.म्हणुन आपण कोणतीही शहानिशा न करता,तसेच आपण जिथे नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे ती साईट विश्वसनीय आहे फ्राँड नाहीये याची खात्री झाल्याशिवाय तिथे नोकरीसाठी अर्ज करूच नये.\nआणि आँनलाईन नोकरी तसेच फ्रिलान्सर म्हणुन काम करण्यासाठी नौकरी डाँट काँम,माझी नौकरी,अपवर्क,फिवर,फ्रिलान्सर इत्यादी अशा विश्वसनीय वेबसाईटचा वापर करावा कारण ह्या वेबसाईट सेफ आणि सिक्युअर आहेत.\nखुप जण हँकिंगचे ज्ञान प्राप्त करता आणि आपल्या कौशल्याचा चुकीच्या कामासाठी वापर करत असतात.ज्याचा त्रास समाजातील इतर लोकांना सहन करावा लागत असतो.आणि कोणतेही ज्ञान तेव्हाच फायदेशीर ठरत असते जोपर्यत त्याचा वापर आपण समाजाच्या हितासाठी,भल्यासाठी करत असतो.आणि जेव्हा आपण आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा वापर लोकांच्या अहितासाठी करत असतो तेव्हा ते ज्ञान सर्व समाजासाठी शाप ठरत असते.म्हणुन आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर प्रत्येकाने लोकांच्या हितासाठी करायला हवा.आपण असे कोणतेही अनैतिक कार्य करू नये ज्याने समाजाला हानी पोहचेल.\nकोणत्याही वस्तुच्या दोन तसेच नाण्याच्या दोन बाज असतात.पहिली बाजु जी आपली फायद्याची असते दुसरी ज्यात आपल्याला नुकसान देखील होत असते.संगणक हे एक यंत्र आहे ज्याचा शोध हा मानवाच्या हितासाठी लावण्यात आलेला आहे.म्हणुन आपण मानव करत असलेल्या चुकीच्या कार्यांचे खापर संगणकासारख्या निर्जीव यंत्रावर फोडु नये.\nसंगणकाचा शोध हा मानवाच्या सुख सुविधांसाठी लावण्या�� आला होता. पण काही लोक याचा इतरांना हानी पोहचवण्यासाठी करता आहे. पण याला दोषी संगणक नाहीये तर मानवाने चांगल्या कार्यासाठी सोयी सुविधांसाठी तयार केलेला संगणकालाच काही मानवांनी आपल्या स्वार्थासाठी गुन्हेगारी प्रवृतीचे क्षेत्र बनवुन टाकले हे कारणीभुत आहे.\nअशा पदधतीने आज आपण संगणक शाप की वरदान हे दोन्ही अंगांनी जाणुन घेण्याचा आजच्या निबंधातुन प्रयत्न केला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या संगणक शाप की वरदान मराठी निबंध माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\nऑनलाईन शिक्षण शाप की वरदान निबंध मराठी\nप्लास्टिक शाप की वरदान वर मराठी निबंध\nमोबाईल शाप की वरदान मराठी निबध\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00853.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/84562/", "date_download": "2023-02-04T03:05:59Z", "digest": "sha1:YJK6MFH3SQZCTVAPPJPNFAXWGLDYVX4Y", "length": 10254, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Income Tax Raids At 24 Places In Maharashtra | Maharashtra News", "raw_content": "\nIncome Tax Raids : महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raids) केली आहे. 48 वाहनं आणि 50 अधिकारी यामध्ये आहेत. या धाडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यापैकी एक म्हणजे पंढरपूरमधील अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्याशी निगडित असलेल्या चार साखर कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी सूरु आहेत.\nसकाळी साडेसहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. राज्यातील 24 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. जालना जिल्ह्यात झालेल्या कारावाई पाठोपाठ महाराष्ट्रात आज आयकर विभागाची दुसरी मोठी कारवाई सुरु आहे. आज महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिजीत पाटील यांच्या चार खासगी साखर कारखान्यावरही धाडी टाकल्या आहेत. सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या कार्यालयावर देखील छापेमारी केली आहे. आयकर विभागाचे पथक सोलापुरातील व्यवसायिकाच्या कार्यालयावर सकाळपासून चौकशी करत आहे. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकारी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागामध्ये मुंबईचे, नागपूरचे पथक सामील आहे. तसेच नाशिकचे पथक देखील दाखल झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकारी देखील झालं आहे. छोटो मोठे व्यवसायिक देखील आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. पण सध्या महाराष्ट्रात मोठी कारवाई सुरु असल्याचे दिसत आहे.\nकोण आहेत अभिजीत पाटील\nसाखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु आहे. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेल्या अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली असून, तपासणी सुरु करण्यात आली आहे.\nअभिजीत पाटील हे पंढरपूरमधील एक बडे उद्योजक आहेत. तरुण उद्योजकाच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्याचे बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या उद्योजकाने काही वर्षातच राज्यातील चार खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अशातच अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला होता. नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत तो कारखाना देखील ताब्यात घेतला आहे.\ncrime news today karad maharashtra, जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, प���ढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा – new threads in the crime...\nरत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर आडवलीजवळ दरड कोसळली\nAccident : देवदर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; गाडीचा चक्काचूर – accident: 5 members...\nswara bhaskar, स्वरा भास्करला मिळाली जिवे मारण्याची धमकी, स्पीड पोस्टनं आलं पत्र – swara bhasker...\nतर महिन्या दोन महिन्यात तिसरी लाट; CM ठाकरे यांनी दिल्या 'या' सूचना\nराष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस वाद चव्हाट्यावर; स्थानिक नेत्याला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/panipurwata.html", "date_download": "2023-02-04T02:55:12Z", "digest": "sha1:2IIOXRHRFIB42IRX5Y6GHXMD6PFSG35T", "length": 9868, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "पाणी पूरवठा नियमीत करा आमदार किशोर जोरगेवार यांच्या मनपा आयुक्तांना सुचना", "raw_content": "\nHomeचंद्रपूरपाणी पूरवठा नियमीत करा आमदार किशोर जोरगेवार यांच्या मनपा आयुक्तांना सुचना\nपाणी पूरवठा नियमीत करा आमदार किशोर जोरगेवार यांच्या मनपा आयुक्तांना सुचना\nपाणी पूरवठा नियमीत करा आमदार किशोर जोरगेवार यांच्या मनपा आयुक्तांना सुचना*\n*पाणी पूरवठा सुरळीत होत नसल्याने आ. जोरगेवार यांनी घेतली मनपा अधिका-यांशी बैठक*\nचंद्रपूर :- दिनचर्या न्युज -\nचंद्रपूर शहरात नियमीत पाणी पूरवठा होत नसल्याने भर उन्हात नागरिकांची पाण्यासाठी पायपीठ होत आहे. नागरिक नियमीत पाणी कर अदा करत असतांना त्यांना मुलबक पाणी पूरवठा करण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही नागरिकांना नियमीत पाणी पूरवठा केल्या जात नसेल तर हा अन्याय असल्याचे सांगत शहरातील पाणी पूरवठा सुरळीत करण्याच्या सुचना *आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते* यांना दिल्यात. चंद्रपूर शहरातील पाणी पूरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेता आज *मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेच्या दालनात मनपा अधिका-यांची बैठक बोलावली होती.* या बैठकीत *आ. जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना विविध सुचना दिल्यात. या बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता महेश बारई* तसेच पाणी पूरवठा संबधित अधिका-यांशी या बैठकीला उपस्थिती होती.\nउन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी पायपीठ होते हा चंद्रपूरकरांचा आजवरचा अनूभव राहिला आहे. हिच परिस्थिती यंदाही उद्भवली आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही *चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नियमीत पाणी पूरवठा* केल्या जात नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संपुर्ण शहरात एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे भयंकर हाल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज *आमदार किशोर जोरगेवार* यांनी मनपा अधिकाऱ्याची बैठक घेतली. या बैठकीत परकोटा बाहेर *पाणी पूरवठा यंत्रणा काम करत नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.* शहरातील *बाबूपेठ, भिवापूर, टाँवर टेकडी, बालाजी वार्ड, टिचर कॉलनी, वडगाव* या भागात पाण्याची भिषण समस्या आहे. याकडे लक्ष देण्याच्या सुचना यावेळी *आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयूक्तांना केल्यात.* ज्या भागात नळाचे पाणी पोहचत नाही त्या भागात तात्पुरत्या स्वरुपाच्या पाण्याच्या टाक्या लावाव्यात अशा *सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार* यांनी दिल्यात. ज्या ठिकाणी अशा स्वरुपाच्या टाक्या लावण्यात आलेल्या आहेत त्या टाक्यांमध्ये नियमीत पाणी भरल्या जात नाही याकडे लक्ष देण्याचे यावेळी *आमदार किशोर जोरगेवार* यांनी मनपा अधिका-यांना सांगीतले. तसेच पाणी टॅंकरच्या माध्यमातूनही शहरातील दुर्गम भागात पाणी नियमीत पोहचविण्याच्या सूचना *आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. यावेळी आमदार किशोर जोरगेवार* यांनी अमृत कलश योजनेतील कामांचाही आढावा घेत या योजनेचे काम *जलत गतीने करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्यात.* अमृत कलश योजनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या मार्गांची डागडूजी करण्याच्या सुचनाही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना दिल्यात. उन्हाळा आता संपत आला आहे. *मात्र या शेवटच्या दिवसांमध्ये नियोजनात्मक काम करत नागरिकांना मुबलक पाणी पूरवठा करण्याच्या दिशेने जलद गतीने काम करण्याचे निर्देश यावेळी मनपा आयुक्तांना आ. किशोर जोरगेवार यांनी दिलेत.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/cbi-laa-rajyat-tapasache-dare-khuli/", "date_download": "2023-02-04T02:51:34Z", "digest": "sha1:QOHDJYLC3JRQUOBKNSDLGDZ24ORAMOLE", "length": 6245, "nlines": 73, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "सीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; आघाडीचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने फिरवला -", "raw_content": "\nसीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; आघाडीचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने फिरवला\nराज्यात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. हा निर्णय घेऊन चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलला आहे.पूर्वीही राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय एखाद्या प्रकरणाचा थेट तपास करू शकत होती.\nमात्र आता महाविकास आघाडी सरकारने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी एक निर्णय घेऊन सीबीआयला राज्य सरकारची परवानगी बंधनकारक केली होती.राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगी आवश्यकता असेल, असा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे.\nपरवानगीचे घातले होते बंधन\n१. महाविकास आघाडी सरकार असताना सीबीआयने अनेक १. प्रकरणात राज्यात थेट तपास सुरु केला होता. त्यामुळे केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावेळी केला होता.\n२. यातील अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून मुंबई पोलीस आणि सीबीआयमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर सीबीआयचा हा थेट तपासाचा अधिकार काढून घेण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरवले.\n३. अनिल देशमुख गृहमंत्री असताना गृहविभागाने सीबीआयला राज्य सरकारची परवानगी बंधनकारक करणारा प्रस्ताव तयार केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याला २१ ऑक्टोबर २०२१ रोजी मंजुरी दिली होती.\n\"बेताल शहर नियोजन अन् द���खाऊ स्मार्ट सिटी\"; पुण्याच्या धोधो पावसाने राजकारण तापले\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T03:01:44Z", "digest": "sha1:Q5IFJ4KTF5XDPDN6NKFN7O7JBKSZ7Z6G", "length": 5244, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(धरमशाळा या पानावरून पुनर्निर्देशित)\nधर्मशाळा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याही दुसरी हिवाळी राजधानी असलेले एक शहर आहे. हे शहर कांगरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर चौदावे दलाई लामा यांचे निवासस्थान आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०२२ रोजी १०:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-58136202", "date_download": "2023-02-04T02:55:52Z", "digest": "sha1:NYEMGKHVRNL6FHB2IQ4CD4EK5E6FZTPO", "length": 26959, "nlines": 144, "source_domain": "www.bbc.com", "title": "मुघल-ए-आझम : अनारकलीच्या भूमिकेसाठी मधुबाला के. आसिफ यांची पहिली पसंती नव्हत्या? - BBC News मराठी", "raw_content": "\nमुघल-ए-आझम : अनारकलीच्या भूमिकेसाठी मधुबाला के. आसिफ यांची पहिली पसंती नव्हत्या\nटीव्ही एडिटर, बीबीसी भारतीय भाषा\nप्रेमाच्या सुंदर भावनेत आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलाची प्रतिमा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर मुघल-ए-आझम चित्रपटातील एक दृश्य नक्कीच डोळ्यासमोर उभं राहतं.\nजगाचा विसर पडून एकमेकांत गुंग झालेले सलीम अनारकली आणि अत्यंत सहजपणे अनारकली��्या चेहऱ्यावर पंख फिरवणारा सलीम आणि त्यानंतरचे अनारकलीच्या चेहऱ्यावरील भाव..\nहा क्लासिक सीन आजही सिने चाहत्यांच्या मनात घर करून आहे.\n5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झालेल्या मुघल-ए-आझम मध्ये अनारकलीची भूमिका मधुबालानं केली. पण के आसिफ यांनी आधी अनेक अभिनेत्रींमध्ये अनारकलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.\nजेव्हा दिलीप कुमारनी कोर्टात दिली मधुबालावरील प्रेमाची कबुली...\nराज कपूर यांनी दिलीप कुमारांना म्हटलं होतं, 'लाडे, तू आजवरचा सर्वांत महान अभिनेता आहेस'\nमधुबाला यांच्या पूर्वी के आसिफ यांनी या भूमिकेसाठी शहनाझ नावाच्या एका महिलेला निवडलं होतं.\nशहनाझ यांचं दुहेरी आयुष्य\nजर नशिबानं साथ दिली असती तर मुघल-ए-आझम मध्ये मधुबालाऐवजी अनारकली म्हणून शहनाझ असत्या.\nही कहाणी भोपाळच्या नवाबांच्या कुटुंबात जन्मलेल्या शहनाझ यांची आहे. अगदी कमी वयात मोठ्या राजकीय कुटुंबात त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) आल्या. तिथंच त्यांच्या दुहेरी जीवनाची सुरुवात झाली.\nया दुहेरी जीवनापैकी एक म्हणजे त्यांचं सार्वजनिक जीवन होतं. त्यात पतीसह हाय सोसायटीत ग्लॅमरसह मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबतच्या पार्टींचा समावेश होता. त्यांचं वैयक्तिक जीवन अपमान, पतीकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचारांमुळं नरकासमान बनलं होतं, असं त्यांच्या मुलीनं सांगितलं होतं.\nशहनाझ आता या जगात नाहीत. मात्र त्यांची मुलगी सोफी नाझ यांनी मुघल-ए-आझम पासून ते त्यांच्या खासगी जीवनातील अनेक किस्से त्यांच्या 'शहनाझ- अ ट्रॅजिक ट्रू स्टोरी ऑफ रॉयलिटी, ग्लॅमर अँड हार्टब्रेक' मध्ये मांडले आहेत.\nके. आसिफ यांनी घेतली ऑडिशन\nशहनाझ यांनी छंद म्हणून थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांना नाटकात अनारकलीची भूमिका मिळाली.\n''दिग्दर्शक आसिफ ते नाटक पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटासाठी जणू याच अनारकलीचा शोध घेत होतो, असं त्यांना वाटलं. सौंदर्य, मधुर आवाज, भाषेचा लेहजा आणि उर्दू भाषेवरील प्रभूत्व सर्वकाही त्यांना हवं तसं होतं. ते आईला सेटवर घेऊन गेले.\nआईकडं तिचे शाही कपडे आणि परिधान केलेले काही दागिने होते. त्यावरच त्यांनी ऑडिशन दिलं. त्यांचे जवळपास 200 फोटो काढण्यात आले होते. स्क्रीन टेस्टदरम्यान पंखाबरोबर फोटोही काढण्यात आला. दिलीप कुमारही होते,'' असं सोफिया सा���गतात.\nपण हे सुंदर स्वप्न एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं. शहनाझ नबावांच्या कुटुंबातील होत्या. त्या चित्रपटात काम करणार असल्याचं त्यांच्या भावाला समजलं तेव्हा त्यांनी आसिफ यांच्याकडून फोटो घेतले आणि फाडून टाकले.\n''आईचे भाऊ म्हणाले की, आजवर त्यांच्या कुटुंबात कोणीही असं केलेलं नाही. नवाबांचं कुटुंब आणि चित्रपटक्षेत्र याचा ताळमेळच नाही, असं म्हणत त्यांनी आसिफ यांना पळवून लावलं. बिचारे के आसीफ,'' असं सोफी म्हणाल्या.\nअनारकलीचा शोध सुरूच राहिला...\nदिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा\nमुघल-ए-आझमच्या अनारकलीनं एकीकडे शहेनशाह अकबर आणि त्यांच्या आदेशांना आव्हान दिलं होतं. प्रत्यक्ष जीवनात मात्र शहनाझ पुरुषांनी बनवलेले कायदे आणि त्यांच्या आदेशांच्या आडकाठीमुळं अनारकली बनूच शकल्या नाहीत.\nपण अनारकलीची ही कहाणी इथंच संपत नाही. कारण के आसिफ यांना त्यांच्या मुघल-ए-आझमची अनारकली शोधण्यासाठी अनेक वर्षं लागली.\nआसीफ यांनी 1944 मध्ये इम्तियाज अली यांचं अनारकली नाटक वाचलं होतं. त्याचवेळी त्यांना ही कथा मोठ्या पडद्यावर उतरवण्याचा म्हणजेच मुघल-ए-आझमचा विचार आला होता.\n12 ऑगस्ट 1945 मध्ये बॉम्बे टॉकिजमध्ये चित्रपटाचा मुहूर्त झाला. त्या काळातील उदयोन्मुख अभिनेत्री नर्गिस अनारकलीची भूमिका करत होत्या. अनारकलीच्या पोशाखातील त्यांचे अनेक फोटो आजही उपलब्ध आहेत.\nचित्रपटाचं शुटिंग व्यवस्थितपणे सुरू होतं, पण त्याच दरम्यान देशाची फाळणी झाली. परिस्थिती अत्यंत नाजूक होती आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.\nपरिणामी आसिफ यांना चित्रपट थांबवावा लागला. फाळणीनंतर सर्वकाही बदलून गेलं होतं. मात्र अनारकलीची गोष्ट मांडण्याचं जे स्वप्न आसिफ यांनी पाहिलं होतं, त्यात मात्र काहीही बदल झाला नाही.\n1951 मध्ये चित्रपट पुन्हा सुरू झाला तेव्हा त्याच्या कथेमध्ये आणि इतरही अनेक बदल झाले होते. याबाबतचे अनेक किस्से सांगितले जातात, पण या सर्वाचा निष्कर्ष म्हणजे, नर्गिस आता अनारकली साकारणार नव्हती.\nइतर जी नावं समोर आली त्यात आसिफ यांना त्यांची अनारकली गवसतच नव्हती. अखेर आसिफ यांनी नूतन यांना अनारकलीच्या भूमिकेसाठी निवडलं.\n''नूतन यांच्याबरोबर सर्वकाही ठरलं होतं. पण त्यांनी अचानक नकार दिला. सर्वप्रकारे समजावूनही नूतन राजी झ��ल्या नाही. त्यानंतर अशी परिस्थिती आली की, आसिफ यांनी देशभरातील वृत्तपत्रांमध्ये जाहिरात छापली आणि नव्या मुलींना अनारकलीच्या भूमिकेसाठी आमंत्रित केलं. स्क्रीन मॅगझिन आणि फिल्म इंडियातही ही जाहिरात देण्यात आली होती,'' असं राजुकुमार केसवानी यांनी त्यांच्या दास्तन ए मुघल-ए-आझम मध्ये लिहिलं आहे.\nकेसवानी यांनी प्रचंड अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं असून त्यांनी त्यात के आसिफ यांना आलेल्या अडचणी मांडल्या आहेत. ''नूतन तयार झाल्याच नाही. माझ्यापेक्षा नर्गिस किंवा मधुबालाच योग्य राहतील असा सल्ला त्यांनी दिला.\nके आसिफ यांच्या डोळ्यासमोर अनारकलीचा काल्पनिक चेहरा होता. तो चेहरा मधुबालाच्या प्रसिद्ध चेहऱ्याशी मिळता-जुळता होता. त्याच चेहऱ्यात त्यांना अनारकली दिसत होती. पण दुसऱ्या एका चित्रपटादरम्यान मधुबाला यांच्या वडिलांबरोबर त्यांना काहीसा वाईट अनुभव आला होता,'' असं केसवानी सांगतात.\n''मधुबाला मला भेटायला आली आणि म्हणाली की, मला मुघल-ए-आझम मध्ये काम करायचं आहे. माझ्या वडिलांच्या ज्या अटी आहेत, त्या मान्य करा. कारण त्या माझ्यासाठी आहेत. त्या अटी तुमच्यासाठी नसतील,'' असं मधुबाला म्हणाल्याचं अनेक वर्षांपूर्वी 'माधुरी' या साप्ताहिकात दिलेल्या मुलाखतीत आसिफ यांनी म्हटलं होतं.\nअशाप्रकारे शहनाझ, नूतन, नर्गिस आणि इतर काही नावांनंतर अखेर अनारकलीचा शोध मधुबालावर येऊन संपला आणि नंतर जे काही घडलं तो इतिहास होता, हे सर्वांनाच माहिती आहे.\nअत्यंत आजारी असतानाही मधुबालानं मधुबालाचं पात्र असं काही साकारलं की, तिच्या अभिनयाचे किस्से आजही सांगितले जातात. प्रेम, निरागसता आणि दृढनिश्चय अशा विविध भावना दर्शवताना तिचं आजारपण कुणाला जाणवलंही नाही.\nपण मधुबाला ही काही चित्रपटाच्या पडद्यावरील पहिली अनारकली नव्हती.\n1922 मधील नाटकानंतर 1928 मध्ये 'द लव्हज ऑफ अ मुगल प्रिन्स' मध्ये अभिनेत्री सीता देवी अनारकलीच्या भूमिकेत होत्या. हा एक मूकपट होता आणि अनारकलीच्या प्रवासाची केवळ सुरुवात होती.\nपण 1928 मध्येच दिग्दर्शक आर्देशीर इराणी यांनीही अनारकली नावाचा चित्रपट तयार केला होता. त्यात रूबी मार्यस यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना यांनी अनारकलीची भूमिका साकारली होती.\nरूबी मार्यस बगदादी यहुदी समुदायाच्या होत्या. त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या आण त्यांना नंतर दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला होता.\nत्यांचाच मूकपट इराणी यांनी 1935 च्या आसपास थिएटरमध्येही प्रदर्शित केला होता.\nत्यानंतर 40 चं दशक आलं तेव्हा अनारकलीच्या कथेवर प्रचंड प्रेम करणाऱ्या के आसिफ यांच्या प्रयत्नांना वेग आला होता.\nके आसिफ यांना त्यांच्या अनारकलीमध्ये सौदर्य, प्रेम, धाडस, अभिमान, अदाकारी, आवाज, लहजा हे सर्वकाही अपेक्षित होतं.\nअनारकलीसाठी अभिनेत्रींचा शोध शहनाझपासून सुरू झाला होता. त्यांच्यात आसिफ यांना अनेक गुण आढळले होते. मधुबालाच्याही आधी त्याच आसिफ यांना गवसल्या होत्या. पण इच्छा असूनही त्या अनारकलीची भूमिका करू शकल्या नाहीत.\nमुघल-ए-आझम मध्ये अनारकली बनण्याची संधी असो किंवा विवाहानंतर अत्याचारांचा सामना करत जगलेलं प्रत्यक्ष जीवन असो, शहनाझ यांची कहाणी कधी समोर आलीच नाही. त्यांच्या मुलीनं पुस्तक लिहिल्यानंतर ही तथ्यं समोर आली.\nशहनाझ आज या जगात नाहीत. पण त्यांच्या मुलीनं त्यांचं जीवन अत्यंत समर्पक शब्दांत मांडलं आहे. ''तू आयुष्यभर जी घुसमट सहन केली आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुझी अर्धवट राहिलेली कथा मी जगासमोर आणली आहे, असं मी आईला सांगू इच्छिते,'' असं त्यांनी म्हटलं आहे.\nपडद्यामागच्या अशा अनेक गोष्टी प्रत्येक अनारकलीबरोबरच कायमच्या इतिहासजमा झाल्या असतील.\nदादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे 7 किस्से माहिती आहेत\nजेव्हा संजय गांधींच्या आदेशावरून किशोर कुमार यांची गाणी आकाशवाणीवर बंद झाली...\nशशी कपूर आणि जेनिफर यांचं लग्न कसं झालं\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\nमुंबईकरांना महापालिकेच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार\nस्वदिच्छा सानेचा मृतदेह फेकण्यासाठी टायर ट्यूबचा वापर\nसत्यजित तांबेंना बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा की भाच्यामुळे मामा अडचणीत\nनरेंद्र चपळगावकरः कायद्याची ‘भाषा’ आणि भाषेचा ‘कायदा’ जाणणारे साहित्यिक\nअमरावतीत धीरज लिंगाडे विजयी, भाजपचे रणजित पाटील पराभूत\nविधानपरिषद निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी न��्की कोणाला धडा शिकवला\nव्यसन सोडण्यासाठी या मुलांनी कसा धरला आपल्या वडिलांकडे हट्ट\nवर्धा येथे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात\nसत्यजित तांबे विजयानंतरही भाजपमध्ये जाणं टाळतील\nतीन गोष्टी पॉडकास्ट : वंचितबरोबरची युती टिकवणं उद्धव ठाकरेंना अवघड का जातंय\nसोपी गोष्ट पॉडकास्ट : यंदाचं बजेट सरकारसाठी तारेवरची कसरत ठरेल का\nगावाकडची गोष्ट : तुमचं आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुनं असेल तर...\nचंगेझ खान मोहिमेवर जाताना अळ्यांनी भरलेली गाडी घेऊनच जायचा, कारण...\nलोकांना औषधं घेणं परवडावं यासाठी एक शेतकरी गुप्तपणे करत राहिला दान...\nआई-वडिलांच्या हत्येच्या आरोपात 17 वर्षे तुरुंगात काढली, बाहेर पडला ते वकील बनूनच...\nChatGPT म्हणजे काय आणि त्याची जगभरात ‘भीती’ का निर्माण झालीय\nमहाराष्ट्रातले हे शेतकरी विनामशागतीची शेती का करत आहेत\nशेवटचा अपडेट: 16 ऑक्टोबर 2022\nबाळाचं वजन 7.3 किलो, सिझेरियनने झालं बाळंतपण; बाळांचं वजन प्रमाणाबाहेर वाढण्याचं कारण काय\nआता तुम्हाला किती आयकर भरावा लागेल हे मोजण्याची सोपी पद्धत\n 'मराठे' मुंबईत येऊ नयेत म्हणून खंदक खणला होता\nशेवटचा अपडेट: 30 जुलै 2022\nसमुद्रात मासेमारीला गेले, भरकटले, एका बेटावर अडकून पडले आणि मग...\nअदानी समुहातल्या LIC च्या गुंतवणूकीवर प्रश्नचिन्ह, एलआयसीच्या ग्राहकांसाठी चिंतेचं कारण \nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2023 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/horoscope-shani/", "date_download": "2023-02-04T02:28:19Z", "digest": "sha1:PVEAKFG22ZSIO6AXAMFA2ARG7UKZGTF3", "length": 8665, "nlines": 89, "source_domain": "www.domkawla.com", "title": "03 जुलै पासून या 2 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, इच्छा पूर्ण होणार - DOMKAWLA", "raw_content": "\n03 जुलै पासून या 2 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, इच्छा पूर्ण होणार\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूक, इंस्टाग्राम\nजगात अति नशीबवान आणि भाग्यवान समजल्या जाणाऱ्या या राशींमध्ये बदल होणार आहेत यामुळे निश्चितच यांच्या जीवनातील त्रास किंवा दुःखे दूर होऊन त्यांना सर्व दिशेने आनंद मिळणार आहे, आणि त्यांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार आहेत.\nत्यांच���या मना सारख्या काही गोष्टीही घडून येतील त्यांच्या जीवनात बदल होऊन त्यांना आनंद आणि संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे ज्या कामासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे असे काही कामे पूर्णत्वाला जातील आणि त्यातून त्यांना आनंद प्राप्त होईल तसेच त्यांच्यावर असणारे जुने कर्ज यातूनही त्यांची सुटका होईल आणि या राशीच्या लोकांना व्यवसायात पैसा गुंतवल्या नंतर त्यांना दाम दुप्पट होण्याचा ही अनुभव येईल पण आपण ज्या व्यवसाया मध्ये पैसा गुंतवन्याचा विचार करत आहात त्याआधी त्यांचा नीट अभ्यास करून मगच तुम्ही या व्यवसायामध्ये गुंतवणूक करू शकता निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यातील असणारी संकटे यामहा योगाने दूर होण्याची दाट शक्यता आहे, त्याच बरोबर आपण आपली प्रगती करण्यासाठी सक्षम व्हाल आणि वेगाने आपली ध्येय पूर्ती कराल.\nतसेच तुमच्या आयुष्यात असणारा कुठल्याही प्रकारचा त्रास संपुष्टात येईल पण याच बरोबर तुम्हाला काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्यासाठी तुम्ही आपले वाहन काळजी पूर्वक आणि हळू चालवावे त्यासोबतच तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे याबरोबरच आपल्या आयुष्यातील अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे योग आले आहेत आपल्या आयुष्यात आपल्याला काही चांगल्या गोष्टींची चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पण यामध्येही काही नैसर्गिक बदल होऊन आपल्याला त्यापासून आनंद मिळण्याची शक्यता आहे तसेच आपल्या जीवनात असलेली दुःख नष्ट होऊन तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळण्याचीही ही शक्यता आहे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचा त्रास दूर होऊन तुम्ही सुखी व्हाल. त्यामुळेच तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला काही ही आनंददायक बातम्या मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव घ्याल. आपण ज्या नशीबवान आणि भाग्यशाली राशीन बद्दल बोलत होतो त्यांच्यावर शनी देवांची कृपा होणार आहे आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे\nअशा राशी आहेत मकर आणि कुंभ राशी\nया राशींना या योगाने शनी देवांची कृपा होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.\nटीप: वरील दिलेला लेख कुंडली आणि राशी चा ग्रहाच्या आधारावर असते वर उल्लेख केलेल्या घटना वेगळ्याहि असू शकतात. अधिक माहितीसाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा\nकोल्हापूर पा��बंधारे जलसंपदा विभागात भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागात भरती २०२०\nKasar Devi Mandir | देशातील चमत्कारिक मंदिर नासा...\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00854.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://helloarogya.com/dye-your-hair-with-the-help-of-red-bits/", "date_download": "2023-02-04T02:06:58Z", "digest": "sha1:QDZAQJY4CVQWPDHSH5BXVM76NGAHWWAT", "length": 7969, "nlines": 81, "source_domain": "helloarogya.com", "title": "लाल बिट च्या मदतीने रंगवा तुमचे केस - Hello Arogya", "raw_content": "\nलाल बिट च्या मदतीने रंगवा तुमचे केस\nNavratri Special – उपवासाची मिसळ खा आणि साजरी करा चविष्ट नवरात्र; जाणून घ्या साहित्य आणि रेसिपी\nNavratri Fasting – नवरात्रीच्या उपवासाला तेच तेच काय खायचं..; मग ‘या’ हटके रेसिपी ट्राय कराच\nNavratri Fasting Food – नवरात्रीचे व्रत करताना काय खावे आणि काय नाही..; लगेच जाणून घ्या\nAmla Juice Benefits: आवळा सरबत प्या आणि ‘या’ 5 आजारांपासून सुटका मिळवा\nWeight Loss Tips वेटलॉस करताना ‘या’ चुका कराल तर पोटाची ढेरी आणखीच वाढेल; जाणुन घ्या\nआवडल्यास नक्की शेअर करा\n आजकाल बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलर हे आपल्या केसांसाठी आहेत . केस सुंदर दिसण्यासाठी नेहमी आपण वेगवगेळ्या क्लुप्त्या वापरण्याचा प्रयत्न करतो. केसांना कलर करायचा असेल तर रासायनिक घटकांशिवाय आपल्याकडे सर्वसामान्यपणे सुरुवातीपासून सगळे जण केस कलर करायचे असतील तर नेहमी मेहंदीचाच विचार करतात. कारण , कि मेहंदीच्या मदतीने आपले केस कलर चांगले होऊ शकतात. पण केस कलर करताना मेहंदी पेक्षा अनेक नवीन उपाय पण आहेत . अशा नवीन प्रॉडक्ट मध्ये जास्त रासायनिक घटकांचा वापर हा केला असल्याने ते आपल्या केसांसाठी योग्य नाही. रासायनिक घटकांचा वापर करून आपले केस कलर करण्यापेक्षा घरगुती उपाय करून करता येऊ शकतात. रासायनिक पदार्थांमुळे आपले केस हे फार रफ आणि तुटायला सुरुवात होते . त्यावेळी केसांसाठी घरच्या घरी बिटाच्या रसाचा वापर हा केसांसाठी करू शकतो. ते कसे ते जाणून घेऊया ….\nतुम्हाला तर माहीतच आहे कि , आपण ज्यावेळी बिट खातो. त्यावेळी आपल्या जिभेला लाल रंग येण्यास सुरुवात होते . आणि तो बराच काळ हा कलर टिकतो. अशा वेळी हाच कलर आपण आपल्या केसांना सुद्धा लावू शक���ो. बिटाच्या रसाचा वापर हा जर आपल्या काळ्याभोर केसांवर केला गेला तर मात्र तुमचे केस हे अजून मुलायम दिसायला मदत होते . त्यात काळ्या केसांवर हा कलर हा उठून दिसत असतो. हा रस वापरताना काही प्रमाणात काळजी पण घेतली गेली पाहिजे .\nएक स्वच्छ बीट धुवून घ्या . त्याचे छोटे छोटे काप तयार करून त्याचा रस तयार करा. काही प्रमाणत त्याच्या मध्ये दोन ते तीन चमचे मध टाका. मध टाकल्यानंतर ते मिश्रण सतत हलवा आणि ते एकत्र करा. हे मिश्रण आपल्या केसांना लावण्यापूर्वी मात्र आपले केस स्वच्छ शाम्पू ने धुवा . आणि त्यावर मात्र कंडिशनर वापरू नका . तुम्हाला कशा पद्धतीने केसांना हे मिश्रण लावायचे आहे , याचा विचार करून ते मिश्रण लावा. आपले केस फक्त हायलाइट करायचे असेल तर सुद्धा हे मिश्रण लावू शकता. पण कमीत कमी चार तास हे मिश्रण ठेवा. त्यामुळे केसांना उत्तम कलर यायला सुरुवात होते. केस धुताना मात्र लगेच धुवू नका . त्यानंतर त्याच्यावर कंडिशनर वापरू नका . त्यामुळे केसांचा कलर हा उडू शकतो. हा उपाय घरगुती पद्धतीचा आहे . त्याचा वापर हा केल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही.\nआवडल्यास नक्की शेअर करा\nहे तुम्ही वाचायलाच हवे...\nकानात मळ का साचतो आणि तो काढायचा कसा\nपित्ताच्या त्रासावर ‘हे’ घरगुती उपाय १००% परिणामकारक; जाणून घ्या\nघुर्र… घर्रर्रर्र.. घोरण्यावर करा अस्सल जालीम उपाय; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00855.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathihealthblog.com/personal-care/kesanna-upaay-712/", "date_download": "2023-02-04T03:27:34Z", "digest": "sha1:YZH4NZBSDFO4HKW4X36Y7SH2O6AFX53P", "length": 15868, "nlines": 162, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "केसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.", "raw_content": "\nकेसांकडे पाहून लोक म्हणतील काय भारी उपाय केला आहे. वाचा सविस्तर भारी उपाय.\nहिवाळ्याच्या ऋतूत केस गळणे, कोरडे पडणे यासारखे प्रॉब्लेम्स होणे अगदी दरवर्षीचे आहे. तर केसगळतीसाठी आवश्यक पोषक तत्वांनी बनवलेले हे हेअर मास्क वापरून पहा.\nसुंदर आणि घट्ट केसांची इच्छा कोणाला नसते आपल्या सर्वांनाच निरोगी आणि घट्ट केस हवे असतात. पण केसांचे आरोग्य अतिशय संवेदनशील असते आणि आपल्या छोट्या-छोट्या चुकांमुळेही त्यावर परिणाम होऊ शकतो.\nशरीरात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव, तणाव, चिंता, नैराश्य, अस्वास्थ्यकर जीवनशैली, वैद्यकीय परिस्थिती, बाह्य प्रदूषण आण��� अनुवांशिकता या सर्व कारणांमुळे केस गळतात आणि तुमचे केस पातळ होऊ शकतात. अशा परिस्थितीत अनेक महिलांना आत्मविश्वासाची कमतरता जाणवू लागते. पण जास्त काळजी करणे देखील चुकीचं आहे कारण केस तुटण्याचं मुख्य कारण तणाव हेच आहे.\nम्हणूनच आम्ही काही खास हेअर मास्क घेऊन आलो आहोत जे आवश्यक पोषक तत्वांनी युक्त आहेत, जे तुमच्या केसांचे आणि टाळूचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवतील. तसेच, केस जाड आणि मजबूत होतील. चला तर मग जाणून घेऊया हे हेअर मास्क कसे काम करतात आणि केसांना कसे लावायचे\nएवोकॅडो आणि केळ्याचा हेअर मास्क\nएवोकॅडो हे फळ व्हिटॅमिन ई समृद्ध आहे. यासोबतच केळीमध्ये पोटॅशियम, नैसर्गिक तेल, कार्बोहायड्रेट्स आणि इतर अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. हे सर्व पोषक घटक केसांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या पोषक तत्वांचा आनंद घेण्यासाठी, त्यांचा आहारात समावेश करा.\nअशाप्रकारे एवोकॅडो केळी हेअर मास्क बनवा आणि वापरा\nसर्व प्रथम, एक मध्यम आकाराचा एवोकॅडो घ्या आणि त्याचे दोन तुकडे करा. आता अर्धा एवोकॅडो आणि पूर्ण केळी एका भांड्यात ठेवा आणि दोन्ही मॅश करा.\nआता त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाका आणि नीट मिक्स करून पेस्ट तयार करा.\nआता ही पेस्ट तुमच्या टाळूपासून संपूर्ण केसांना लावा आणि स्कॅल्पला वर्तुळाकार गतीने मसाज करा.\n30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने शॅम्पू करा आणि केस पूर्णपणे स्वच्छ करा.\nआवळा शिककाई आणि खोबरेल तेल केसांचा मास्क\nकेसांचे आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदात वर्षानुवर्षे आवळा आणि शिककाईचा वापर केला जातो. आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहे. हे सर्व पोषक घटक लोकांच्या वाढीस चालना देतात. यासोबतच शिककाई केसांच्या कूपांना निरोगी ठेवते, ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात. तसेच खोबरेल तेलामुळे केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो आणि केस रेशमी आणि चमकदार दिसतात.\nहा हेअर मास्क कसा तयार करायचा\nसर्व प्रथम, गरम करण्यासाठी मध्यम आचेवर पॅन ठेवा.\nआता पायात एक चमचा आवळा पावडर, एक चमचा शिककाई पावडर आणि ४ ते ५ चमचे खोबरेल तेल घालून गरम होऊ द्या.\nउकळी आल्यावर गॅस बंद करून गाळणीने गाळून घ्या. नंतर काही वेळ कोमट राहू द्या.\nआता टाळूपासून केसांपर्यंत चांगले लावा आणि काही वेळ बोटांनी टाळूची मालिश करा.\nजर तुम्हाला घाई असेल तर 1 तास केस ठेवल्यानंतर तुम्ही केस धुवू शकता. पण रात्रभर ठेवण्याचा प्रयत्न करा.\nहिबिस्कस फ्लॉवर केस मास्क\nकेसांच्या आरोग्यासाठी जास्वंद फूल नेहमीच फायदेशीर मानलं गेलं आहे. जास्वंदीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या कूप आणि टाळूचे आरोग्य राखतात. त्यामुळे केस गळण्याची समस्या होत नाही आणि केसांची मजबूत वाढ होते. अशावेळी केस दाट दिसतात. शॅम्पू लावल्यानंतर वापरू नका. कोमट पाण्याने केस स्वच्छ करा आणि असेच राहू द्या. जेणेकरुन त्यातील पोषक घटक केसांना चांगल्या प्रकारे लावता येतील.\nअशा प्रकारे हिबिस्कस फ्लॉवर हेअर मास्क तयार करा\nसगळ्यात आधी जास्वंदीची काही फुलं आणि पानं घ्यायची आहेत.\nआता त्यांना ब्लेंडरमध्ये ठेवा आणि गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी त्यांना चांगलं मिक्स करा.\nतयार केलेली पेस्ट मुळापासून केसांपर्यंत चांगली लावा आणि 40 ते 50 मिनिटे अशीच राहू द्या.\nनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करा. ह्यावेळी शॅम्पू केला जात नाही जेणेकरून मास्क मधले पोषक घटक केसांवर बराच काळ टिकून राहतात.\nकेस खुप लांब आणि आकर्षक करण्यासाठी कांद्यामध्ये फक्त या काही वस्तू घालुन केसांना लावा…\n“एज इज जस्ट अ नंबर” तुम्हालाही चिरतरुण राहायचं असेल तर या 5 गोष्टी करा…\nहिवाळ्यात फेसवॉश केल्यानंतर या 5 गोष्टी नक्कीच करा त्वचा मुलायम होईल…\n कोरफड सुद्धा चेहऱ्याला हानी पोहोचवू शकते, जाणून घ्या दुष्परिणाम…\nकढीपत्ता या 4 प्रकारे वापर केल्यास डोक्यातील कोंडा होईल दूर…\nपाय मऊ आणि सुंदर बनवा. लोक स्तुती करतील. फक्त एवढे उपाय करा.\nहिवाळ्यात होणाऱ्या या लहान चुका तुमच्या त्वचेच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात \nआता चेहऱ्यावर सुंदर हसू ठेवा वांग नको. चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे उपाय आणि वांग विषयी सविस्तर माहिती.\nतुमचं स्वतःवर प्रेम आहे का ह्या टीप्स तुम्हाला स्वतःवर बिनशर्त प्रेम करायला शिकवतील.\nआवळ्याचा वापर करून थांबवा संपूर्ण केसगळती, 100% परिणामकारक उपाय..\nहा उपाय फुफ्फुसाच्या सर्व समस्या दूर करेल, सर्दी, खोकला चुटकीत गायब…\nदिवसांतून फक्त 1 वेळेस करा हा उपाय, लगेच इम्युनिटी शक्ती वाढेल…\nकेस खुप लांब आणि आकर्षक करण्यासाठी कांद्यामध्ये फक्त या काही वस्तू घालुन केसांना लावा…\nजेवणानंतर अर्ध्या तासाने घ्या हा पदार्थ , पोट साफ होईल, हातापायात येणाऱ्या मुंग्या कमी होतील..\nशरीरातील सर्व प्रकारच्या दुखण्यावर फायदेशीर “मसाज पोतली”, जाणून घ्या त्याचे फायदे..\nजाणून घ्या 5 फळांची पाने जी मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलसारखे आजाराना दूर ठेवेल..\nथायरॉइडची समस्या लवकरच दूर करण्यासाठी या 5 सुपरफूड्सचा आहारात समावेश करा…\n या रक्तगटाच्या लोकांना हिवाळ्यात हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो…\nलहान मुलांचे मौखिक आरोग्य उत्त्तम ठेवण्यासाठी वापरा या 5 सवयी..\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nहे स्ट्रेचिंग व्यायाम अवघ्या 10 मिनिटांत करून तुम्ही फॅट बर्न करु शकता.\nअंगावरील खाज, मळमळ होणे अश्या समस्यांना त्रस्त झाला असाल तर करा हा कायमस्वरूपी उपाय..\nहा उपाय फुफ्फुसाच्या सर्व समस्या दूर करेल, सर्दी, खोकला चुटकीत गायब…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00855.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Harshalhayat/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%AA", "date_download": "2023-02-04T02:58:56Z", "digest": "sha1:CC4QSSCR27ETNQIJBJSZ45QHSSPRUPGG", "length": 3768, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा ४ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा ४ला जोडलेली पाने\n← सदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा ४\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख सदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा ४ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:Harshalhayat/चर्चा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा ५ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Harshalhayat ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00855.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dincharyanews.in/2021/11/nagapur_18.html", "date_download": "2023-02-04T02:48:12Z", "digest": "sha1:JJ25AY4GLZTEVXUD4XADYNWZPXO4NBY4", "length": 7443, "nlines": 63, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "पटोले यांच्यावर जुन्याच विचारधारेचा प्रभाव, शरद पवार यांचे सडेतोड उत्तर!", "raw_content": "\nHomeचंद्रपूरपटोले यांच्यावर जुन्याच विचारधारेचा प्रभाव, शरद पवार यांचे सडेतोड उत्तर\nपटोले यांच्यावर जुन्याच विचारधारेचा प्रभाव, शरद पवार यांचे सडेतोड उत्तर\nपटोले यांच्यावर जुन्याच विचारधारेचा प्रभाव, शरद पवार यांचे सडेतोड उत्तर\nराष्ट्रवादीचे दुकान बंद करणार, या पटोलेंच्या वक्तव्यावर पवारांचे `जशास तसे` उत्तर\nशरद पवार (Sharad Pawar) यांची विदर्भातील दौऱ्यात टोलेबाजीनागपूर : एखादी व्यक्ती लोकसभा निवडणूक भाजपमधून लढते. भाजपकडूनच विधानसभा लढते. त्यामुळे त्या पक्षाची विचारधारा त्या व्यक्तीत असू शकते. त्यामुळे नाना पटोले यांनी भाजपच्या विचारधारेच्या मानसिकतेतून त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला असेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना लगावला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील दुकान बंद झाल्यात जमा आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात एकमेव दुकान उरले आहे. अन ते बंद व्हायला असा किती वेळ लागणार आहे, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डिवचले होते\nचंद्रकांतदादांकडे लक्ष देण्याची गरज नाही.. पण फडणवीसही उथळ झालेत`\nयावर आज पत्रकार परिषदेत विचारले असता पवार यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, काँग्रेस आणि आमची विचारधारा गांधी, नेहरुंची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसशी मिळतेजुळते विचार मांडतो. सत्तेत एकत्र असताना सहकारी पक्षांबद्दल काय आणि कसे बोलावे, याचे भान प्रत्येक पक्षातील सहकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. पटोले हे भाजपकडून खासदार झाले होते. त्यामुळे त्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर अजून असावा.\nशरद पवार उद्या नागपुरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जय्यत तयारी...\nअनिल देशमुख यांच्यावरील कारवाईबद्दल बोलताना पवार म्हणाले की राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करायचे आणि त्याला सामोरं जायचं नाही, याला काही अर्थ नाही. त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आता सांगतात की, माझ्याकडे यापेक्षा जास्त काही पुरावे नाहीत आणि कळस म्हणजे ते परमबीर सिंग सध्या फरार आहेत. केवळ परमबीर यांच्या मूर्खपणामुळे देशमुखांना कोठडीत जावं लागलं. काहीही संबंध नसताना त्यांना कोठडीत जावं लागतं, हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांना याच्या अनेक वेदना होत असतील, असे पवार म्हणाले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00855.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/a-resounding-victory-for-the-congress-sponsored-alagur-development-panel-130707585.html", "date_download": "2023-02-04T02:07:35Z", "digest": "sha1:UCLZXMTM5NFYQW3GFWOS66HDOB7D5W2G", "length": 5000, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "काँग्रेस पुरस्कृत येणेगूर विकास पॅनलचा दणदणीत विजय | A resounding victory for the Congress-sponsored Alagur Development Panel| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिकाल:काँग्रेस पुरस्कृत येणेगूर विकास पॅनलचा दणदणीत विजय\nउमरगा तालुक्यातील येणेगूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत आघाडीच्या सरपंचासह १४ उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांची गावात वाजत गाजत ट्रॅक्टर घेवून मिरवणूक काढण्यात आली.सरपंचपदाच्या लढतीत रेखा गुंजोटे यांच्या ट्रॅक्टरला १५२९ मते व प्रीती बिराजदार यांच्या बसला ११२१ मते तर देविनंदा बनसोडेंच्या गॅस टाकीला ७७४ मते पडली.\nया तिरंगी लढतीत ट्रॅक्टरने बाजी मारत ४०८ मतांनी विजय मिळवला आहे तर ग्रामविकास पॅनलचे एक सदस्य संतोष कलशेट्टी हे निवडून आले असून अपक्ष दिलीप येडगे हेही विजयी झाले आहेत भाजप शिंदे गटाच्या ग्रामसमृधी पॅनलला आपले खातेही उघडता आले नाही. काँग्रेस पुरस्कृत येणेगूर विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सरपंच रेखा गुंजोटे, सदस्य प्रवीण कागे, गुरुबाई बिराजदार, राणी सुरवसे, संदीप बिराजदार, गायत्री हिप्परगे, गौराबाई माळू विजय सोनकटाळे, आशाबानू मकानदार, जिजाबाई कांबळे, बाबासाहेब गायकवाड, लक्ष्मी पाटील, राहुल बनसोडे, ज्योती मुदकण्णा यांचा समावेश आहे.\nय��णेगूर विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांची ट्रॅक्टर सह मिरवणूक काढण्यात आले यावेळी महिलांनी विजयी उमेदवारांची औक्षण करीत अभिनंदन केले. परमहंस महाराज मंदिराजवळ या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी पॅनल प्रमुख चेअरमन बाबासाहेब बिराजदार,श्रीहास उटगे,माजी जि प सदस्य रफिक तांबोळी,माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश मुदकण्णा उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00856.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/horoscope/horoscope-18-sep-2022-rashibhavishya-rashifal-3-44822/", "date_download": "2023-02-04T02:15:19Z", "digest": "sha1:IFABO7I7PF2P2FOQLJQX2KM4ALYMJAAY", "length": 15513, "nlines": 58, "source_domain": "enews30.com", "title": "Horoscope 18 Sep 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांना पैसा आणि करिअरच्या बाबतीत कसा राहील दिवस - enews 30", "raw_content": "\nHoroscope 18 Sep 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांना पैसा आणि करिअरच्या बाबतीत कसा राहील दिवस\nAries Horoscope 18 Sep 2022 मेष : आज तुम्ही नवीन कामाची सुरुवात सहजपणे करू शकाल, परंतु तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रतिस्पर्ध्याला पराभूत करणे कठीण होईल. चांगला आणि लाभदायक प्रवास होण्याची शक्यता आहे. मित्रांशी संबंध चांगले राहतील आणि त्यांना फायदा होईल. आज आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.\nTaurus Horoscope 18 Sep 2022 वृषभ : गोंधळलेल्या मानसिकतेमुळे महत्त्वाच्या संधी हातून जाऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल नाही. हट्टी स्वभावामुळे कोणाशीही वैचारिक मतभेद होऊ शकतात. तुमच्या मधुर आवाजाने तुम्ही कोणालाही आकर्षित करू शकाल. तुमच्या कुटुंबात शांतता नांदेल. आर्थिक लाभ मिळू शकाल. विद्यार्थ्यांना यश संपादन करता येईल.\nGemini Horoscope 18 Sep 2022 मिथुन : आज तुम्ही उत्साही आणि ताजेतवाने वाटू शकाल. चांगले कपडे आणि दागिने खरेदी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वादिष्ट भोजन मिळेल आणि नातेवाईकांसोबत तुमचा दिवस आनंदाने व्यतीत होईल. वैवाहिक जीवनात तुम्हाला समाधान आणि शांती मिळेल. आर्थिक लाभ आणि योजना पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.\nहे हि वाचा : बुध ग्रह वक्री झाल्याने पुढील 15 दिवसा पर्यंत या राशीच्या लोकांना होणार फायदा आणि नुकसान\nCancer Horoscope 18 Sep 2022 कर्क : कुटुंबातील लोकांशी मतभेद होऊ शकतात. कोणत्याही गोंधळामुळे महत्त्वाचे निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणाशी वाद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक नसाल तर तुमचे आरोग्य बिघडू शकते. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरीने पुढे जा. तुमची प्रतिष्ठा कलंकित होण्याची किंवा आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.\nLeo Horoscope 18 Sep 2022 सिंह : आज तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु जर तुमचे मनोबल स्पष्ट नसेल तर तुम्ही दिलेल्या संधी गमावू शकता. मित्रांच्या भेटीमुळे तुम्हाला लाभ मिळतील. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळू शकाल. घरात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. व्यवसायात चांगले यश मिळवू शकाल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रवासाचीही शक्यता आहे.\nVirgo Horoscope 18 Sep 2022 कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला फलदायी आहे. नवीन कार्याचे आयोजन यशस्वी होईल. व्यापारी आणि नोकरदारांसाठी लाभाचा दिवस आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. अधिकाऱ्याला फायदा होईल. तुम्हाला पैसा, मान-सन्मान मिळेल. वडिलांकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. फिटनेस चांगला राहील. सरकारी कामे पूर्ण होतील. ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावे लागू शकते. घरगुती जीवनात सुसंवाद राहील.\nहे हि वाचा : ऑक्टोबर मध्ये या 4 राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा राहणार, धनलाभ होऊ शकतो\nLibra Astrology 18 Sep 2022 तूळ : साहित्याची आवड असणार्‍या जाणकारांच्या भेटीने ज्ञानाच्या चर्चेत वेळ जाईल. नवीन काम सुरू करू शकाल. तुम्हाला लांबच्या प्रवासाला किंवा धार्मिक प्रवासाला जावे लागेल. परदेशात जाऊन आपल्या नातेवाईक किंवा मित्रांशी बोलण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य बिघडू शकते. मुलांच्या बाबतीत चिंता राहील.\nScorpio Astrology 18 Sep 2022 वृश्चिक : आज सावधपणे पुढे जा आणि आज महत्वाची कामे हातात घेऊ नका, तर चांगले होईल. आक्रमक स्वभाव आणि वाईट वागणूक यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला वेळेवर जेवण न मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही चुकीच्या आणि बेकायदेशीर कामापासून दूर राहा. अपघाताचीही शक्यता असते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ध्यान करून मन शांत ठेवा.\nSagittarius Astrology 18 Sep 2022 धनु : वादासाठी आजचा दिवस चांगला आहे. आपण कोणत्याही गोष्टीचे चांगले विश्लेषण करण्यास सक्षम असाल. मुक्काम, मनोरंजन, मित्रांसोबत भेटीगाठी, स्वादिष्ट भोजन आणि आनंददायी गोष्टींची खरेदी तुम्हाला अधिक आनंदित करेल. भागीदारीतील कामे फायदेशीर ठरू शकतात. जोडीदाराशी संबंध दृढ होतील. आदर वाढेल.\nCapricorn Astrology 18 Sep 2022 मकर : ��्यवसायात वाढ होईल. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस लाभदायक असेल. आर्थिक कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुम्हाला तुमच्या अधीनस्थ आणि अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मातृपक्षाकडून चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल. कायदेशीर बाबींमध्ये थोडे सावध राहावे लागेल.\nAquarius Astrology 18 Sep 2022 कुंभ : आज तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि मुलांची काळजी घ्याल. विचारांच्या झपाट्याने बदलामुळे तुमची मानसिक स्थिती कमकुवत होईल. कोणत्याही कामाची नवीन सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला नाही. आजचा प्रवास पुढे ढकलला.\nPisces Astrology 18 Sep 2022 मीन : तुम्हाला तुमच्या शरीरात आणि मनात अस्वस्थता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद किंवा वाद होऊ शकतात. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कोणतेही काम पूर्ण न झाल्यामुळे तुमचा उत्साह थंड होईल. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. आज पाणी असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा. घर, वाहन किंवा इतर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये चिंता होऊ शकते.\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00856.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/page/2/", "date_download": "2023-02-04T03:04:07Z", "digest": "sha1:DWUVA5ADZC3NZV7JUXSQKKRXHPV7UCXU", "length": 7454, "nlines": 161, "source_domain": "readinmarathi.com", "title": "Read In Marathi - वाचा मराठी मध्ये | Desi Marathi", "raw_content": "\nDebit Meaning In Marathi | डेबिट म्हणजे काय – मराठी अर्थ\nदसरा सणाची माहिती मराठी मध्ये विजयादशमी दसरा विषयी माहिती विजयादशमी दसरा विषयी माहिती \nदसरा सणाची माहिती मराठी, दसरा या सणाविषयी माहिती, दसरा माहिती मराठी, दसरा किती तारखेला आहे, दसरा सणाची माहिती, दसरा विषयी…\nशिक्षक दिनाचे भाषण, शिक्षक दिन भाषण, शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये, 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी (Teachers Day Speech…\nगणेश चतुर्थी गणपतीची आरती संग्रह \nगणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता Lyrics, गणपती आरती मराठी, गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता, गणपतीची आरती संग्रह, गणेश आरती मराठी, कर्पूर आरती…\nश्री गणेश चालीसा पाठ मराठी Ganapati Chalisa Lyrics In Marathi \nगणेश चालीसा, श्री गणेश चालीसा, गणपती चालीसा मराठी, गणेश चालीसा Lyrics, गणेश Chalisa, गणपति चालीसा, श्री गणेश चालीसा पाठ, गणेश…\nगणपती नावे मराठी अर्थ, गणपती 108 नावे मराठी Pdf, गणपतीची 108 नावे मराठी, गणपतीची नावे, गणपतीची नावे मराठीत (Ganpati Names…\nअथर्वशीर्ष मराठी PDF, अथर्वशीर्ष मराठी, गणपती अथर्वशीर्ष मराठी, गणपती अथर्वशीर्ष मराठी PDF, गणपती अथर्वशीर्ष PDF, गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र मराठी PDF,…\nगणेश चतुर्थी माहिती मराठी, गणेश चतुर्थी ची माहिती मराठीत, गणपती उत्सव माहिती मराठी, गणपती उत्सव निबंध मराठी, गणेश चतुर्थी निबंध…\nनवरात्रीचे नऊ रंग 2022 नवरात्री कलर्स 2022 मराठी नवरात्री कलर्स 2022 मराठी \nनवरात्रीचे नऊ रंग 2022, नवरात्रीचे नऊ कलर 2022, नवरात्री कलर, नवरात्री कलर्स, नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीचे नऊ कलर दाखवा, नवरात्रीच्या…\nMarital Status चा मराठीत अर्थ, Marital Status बद्दल माहिती, अविवाहित म्हणजे काय, विवाहित म्हणजे काय, विधवा म्हणजे काय, घटस्फोटित म्हणजे…\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00856.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://shuniktech.com/nhm-wardha-bharti-2022/", "date_download": "2023-02-04T02:44:44Z", "digest": "sha1:Q7LVXBVOOXSXT56H6T4JTOQB4HPAS5SX", "length": 18919, "nlines": 199, "source_domain": "shuniktech.com", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी. - ShunikTech", "raw_content": "\n📚 शैषणिक पात्रते नुसार भरती\n📝अधिक पात्रते नुसार भरती\n🏢कॉलेज आणि युनीवरसिटी भरती\n🏥आरोग्य विभाग मेगा भरती\n🐮पशु सुवर्धन विभाग भरती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nNHM वर्धा भारती 2022: NHM वर्धा (राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा) ने ई-सुश्रुत अंमलबजावणी अभियंता (सुविधा व्यवस्थापक), मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, अर्ली इंटरयुक्थेरिओव्हेंटिस्ट्रीस्ट स्पेशॅलॉजिस्ट या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.\nकार्यकर्ता, आरोग्य सामाजिक कार्यकर्ता, दंतवैद्य, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंतवैद्य, स्पीच थेरपिस्टसह ऑडिओलॉजिस्ट, आयुष डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रेडियोग्राफर आणि एक्स-रे तंत्रज्ञ.\nपात्र उमेदवारांना https://wardha.gov.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. NHM वर्धा (नॅशनल हेल्थ मिशन वर्धा), वर्धा भरती मंडळाने ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर केलेल्या एकूण 23 रिक्त जागा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.\nइच्छुक उमेदवारांनी NHM वर्धा बद्दल नवीनतम अपडेट साठी आमच्या website Shuniktech.com ला रोज भेट देण्याचा सल्ला दिल्या जातो.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०२२.\nA Brief About Maharashtra | महाराष्ट्राबद्दल थोडक्यात\nराष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: लाभान्वित अभियंता ई-सुश्रत (सुविधा), व्यवस्थापकीय मानसिस्ट, ऑप्टोमे, मानसोपचार ट्राय, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, अर्लीव्हेशन इंटरनॅशनल कम्युनिस्ट स्पेशल एज, फिजिओथेरप, रिह कमलिटेशन वर्कर, थेेषज्ञ ऑडिओ सामाजिक कार्यकर्ता, दंत आयुर्मान आरोग्य, दंतपॉज, दंतपॉजिस्ट अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ – रेडिओग्राफर आणि एक्स-रे.\n⇒ रिक्त जागा: 23\n⇒ अर्ज चा मार्ग: ऑफलाइन.\n⇒ निवळ प्रक्रिया : मुलाखत\n⇒ अर्जाची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2022.\nOrganization Name राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०२२.\nName Posts (पदाचे नाव) डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई.\nApplication Fee खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-, राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-\nJob Location (नोकरी ठिकाण) वर्धा.\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) 30 August 2022.\nजाहिरात (Notification) : येथे क्लीक करा\nApplication Form (अर्जाचा नमुना) : येथे क्लीक करा\nA Brief About Maharashtra | महाराष्ट्राबद्दल थोडक्यात\nमहाराष्ट्र हा भारतात असलेल्या सर्वात समृद्ध राज्य पैकी एक आहे. महाराष्ट्र चा एकूण GDP २ ट्रिलियन डॉलर आहे. GDP च्या बाबतीत महाराष्ट्र भारतातून तिसऱ्या क्रमांकावर येतो. महाराष्ट्र राज्यात अनेक उत्पादन व औद्योगिक क्षेत्र भरभराटीचे आहे.\nमहाराष्ट्र राज्यात अने pharmaceutical आणि IT कंपण्या आहेत. महाराष्ट्र राज्यात अनेक खाजगी आणि गवरमेंट नोकऱ्यांची संधी आहे. राज्यात अनेक आरोग्य सेवा, शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. तसेच राज्यात IT आणि अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत.\nपुढील काही वर्षात महाराष्ट्रतील नोकरी मध्ये १०% पर्यंत चा वाढ होऊ शकतो. महाराष्ट्र हा देशातील दुसऱ्या क्रमांकाची रोजगार बाजारपेठ आहे. राज्यात सुमारे १२९१ औद्यागिक युनिट्स असून सुमारे ४.६ दशलक्ष रोजगार मिळवून देत आहे.\nउत्पादन क्षेत्रातील वाढीमुळे राज्याचा नोकरी च्या दरात वाढ होणार आहे, जी १०% या दराने वाढू शकते. महाराष्ट्र राज्य हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ही केंद्र मानला जातो. त्याच बरोबर राज्यात बेरोजगार लोकांची पण संख्या खूप जास्त आहे.\nतुम्ही महाराष्ट्रात नोकरी शोधत आहात का महाराष्ट्रातील काही उत्तम नोकरीच्या संधींची यादी येथे आहे.\n1. महाराष्ट्रात शिकवण्याच्या नोकऱ्या\nमहाराष्ट्रात अनेक शैक्षणिक नोकऱ्या आहेत. तुम्हाला शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकवण्याच्या नोकऱ्या मिळू शकतात. तुम्हाला खाजगी शाळांमध्ये शिकवण्याच्या नोकऱ्याही मिळू शकतात.\n2. महाराष्ट्रातील वैद्यकीय नोकऱ्या\nमहाराष्ट्रातील वैद्यकीय नोकऱ्या रुग्णालये, दवाखाने आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला औषध, शस्त्रक्रिया, प्रसूती आणि स्त्रीरोग या क्षेत्रात वैद्यकीय नोकर्‍या मिळू शकतात.\n3. महाराष्ट्रात विक्री नोकऱ्या\nमहाराष्ट्रात रिटेल नोकऱ्या उपलब्ध आहेत\n2016 मध्ये $2.4 ट्रिलियन GDP सह महाराष्ट्र हे भारतातील सर्वात समृद्ध राज्यांपैकी एक आहे. राज्यात वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल्स आणि माहिती तंत्रज्ञानासह अनेक उद्योग आहेत. महाराष्ट्रात नोकरीच्या संधी भरपूर आहेत, मोठ्या संख्येने खाजगी कंपन्या आणि सरकारी कार्यालये स्पर्धात्मक पगार आणि फायदे देतात.\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर मुंबई आहे, जे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भरभराट होत असलेल्या व्यावसायिक समुदायाचे घर आहे. महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमध्ये नागपूर, पुणे आणि अहमदनगर यांचा समावेश होतो. राज्यात मुंबई विद्यापीठासह अनेक प्रस्थापित विद्यापीठे आहेत.\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा\nबुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली\nजळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई सिटी मुंबई सबअर्बन\nनागपूर नांदेड नंदुरबार नाशिक ओस्मानाबाद पालघर\nपरभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा\nसिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशीम यवतमाळ\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00856.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/apghat-zalyas-dusariy/", "date_download": "2023-02-04T02:10:32Z", "digest": "sha1:R5XX34L3O6KJ776N2FIJTEUNDHULZ636", "length": 5525, "nlines": 70, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "अपघात झाल्यास मृताची 'दुसरी पत्नी आणि मुले' देखील नुकसान भरपाईसाठी पात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय -", "raw_content": "\nअपघात झाल्यास मृताची ‘दुसरी पत्नी आणि मुले’ देखील नुकसान भरपाईसाठी पात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय\nनवी दिल्ली | कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात म्हटले आहे की, मुलांना घरातल्या व्यक्तीचा अपघात झाल्यास त्याची दुसर�� पत्नी आणि त्यांच्या मुलांना नुकसानभरपाई मिळावी. न्यायमूर्ती बी वीरप्पा आणि न्यायमूर्ती केएस हेमलेखा यांच्या खंडपीठाने जयश्री विरुद्ध चोलामंडलम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे हा निर्णय दिला.\nया प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले होते की, अपघात झाल्यास मृत व्यक्तीच्या मालमत्तेत हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश असू शकतो आणि अशा व्यक्तीला कायदेशीर वारस असण्याची गरज नाही. मोटार अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाल्यास विवाहित मुलींना नुकसानभरपाई मिळावी, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.\nन्यायमूर्ती एचपी संदेश यांच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने 9 मे 2014 च्या या प्रकरणाला आव्हान देत जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने दाखल केलेले अपील फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले. ज्यामध्ये असे मानले गेले की मृत व्यक्तीच्या कायदेशीर प्रतिनिधींना भरपाईसाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे.\nशिंदे गटाच्या भरत गोगावलें यांना जोरदार धक्का गावाच्या ग्रामपंचातीच्या निवडणुकीत दणदणीत पराभव\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00857.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/netaji-subhash-chandra-bose-quotes-status-and-thoughts-in-marathi-818806.html", "date_download": "2023-02-04T03:02:24Z", "digest": "sha1:G4P4BK5SIUQ7V6565MPQDFYMOHVURUGB", "length": 6670, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Subhash Chandra Bose Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रसिद्ध घोषवाक्य.. – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Subhash Chandra Bose Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रसिद्ध घोषवाक्य..\nSubhash Chandra Bose Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रसिद्ध घोषवाक्य..\n‘तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दुंगा’ असं आवाहन करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांची 23 जानेवारी आज जयंती आहे. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे प्रेर��ादायी विचार आजही तरुणांना स्फूर्ती देतात आणि लोकांना प्रेरणा देतात.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरोधात लढण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानच्या सहकार्याने ‘आझाद हिंद सेना’ स्थापन केली. त्यांनी ‘जय हिंद’चा नारा दिला होता. आजही त्यांचे विचार तरुणांना प्रेरणा देतात.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असे सांगितले होते की, ‘त्याग आणि परिश्रमाने मिळालेल्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे.’ (आपल्या मनात फक्त एक इच्छा असायला हवी ती, म्हणजे देशासाठी मरण्याची, जेणेकरुन देश जगू शकेल.)\nनेताजींचे असे म्हणणे होते की, ‘मला हे माहिती नाही की स्वातंत्र्यांच्या या लढाईमध्ये आपल्यापैकी कोण-कोण जिवंत राहील. पण मला हे माहिती आहे की, शेवटी विजय आपलाच होईल.’ (आपण स्वातंत्र्यासाठी रक्ताचं मोल दिलं पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे. )\nनेताजींना विश्वास होता की, भारतामध्ये राष्ट्रवादाने एक अशा सर्जनशील शक्तीचा संचार केला आहे, जो शतकानुशतके लोकांमध्ये सुप्त स्वरूपात वसत होता.’\nनेताजी असे म्हणाले होते की, ‘आपल्या देशातील प्रमुख समस्या गरिबी, निरक्षरता, रोगराई, कार्यक्षम उत्पादन आणि वितरण या फक्त समाजवादी पद्धतीने सोडवता येतील, याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही.’ (जर तुम्हाच्यावर तात्पुरतं शत्रूपुढे झुकावं लागलं तरीही वीरांप्रमाणे झुका.)\n‘तडजोड ही अतिशय अपवित्र गोष्ट आहे.’- नेताजी सुभाषचंद्र बोस (श्रध्देचा अभाव हे सर्व दु:खांचं मूळ आहे.)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00857.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2023-02-04T02:54:36Z", "digest": "sha1:YVIGZELA35EDTQ3RABCAH6KMNEM2TNPY", "length": 5201, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वास्तववाद - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nवस्तुनिष्ठ वस्तू व्यक्ती प्रसंग यांचा यथार्थ, यथामूल्य सहसंबंध सिद्धवणे.[१]\n^ संदर्भ मजकूर समाविष्ट करा महर्षी विनोद\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00857.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/tag/horosope-today/", "date_download": "2023-02-04T01:33:32Z", "digest": "sha1:DY3FLSI6NAHCWSH3D6E2VOD36A3GGDPJ", "length": 10577, "nlines": 75, "source_domain": "enews30.com", "title": "Horosope Today - enews 30", "raw_content": "\nDaily Horoscope 16 डिसेंबर 2022 : मेष, मिथुन राशीला चांगली बातमी मिळू शकते\nDaily Horoscope, Todays Astrology: आजचे राशिभविष्य (Horoscope Today) आपल्याला दिवसाचा अंदाज देते. आजचा दिवस आपल्यासाठी कसा राहील याबद्दल थोडी माहिती असल्यास आपण त्याप्रमाणे दिवस व्यतीत करू शकतो. चला तर जाणून\nआजचे राशी भविष्य 16 डिसेंबर 2022 : या 5 राशींचे नशीब चमकेल, मोठे यश मिळेल\nआजचे राशी भविष्य 16 डिसेंबर 2022 मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. आजचा दिवस तुमच्या कुटुंबासाठी नवीन आनंद घेऊन येईल. तुमची महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या\nDaily Horoscope 15 डिसेंबर 2022: मिथुन, तूळ राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता\nDaily Horoscope, Todays Astrology: आजचे राशिभविष्य (Horoscope Today) आपल्याला दिवसाचा अंदाज देते. आजचा दिवस आपल्यासाठी कसा राहील याबद्दल थोडी माहिती असल्यास आपण त्याप्रमाणे दिवस व्यतीत करू शकतो. चला तर जाणून\nआजचे राशी भविष्य 15 डिसेंबर 2022: या 4 राशींच्या लोकांना होणार बंपर धन लाभ\nआजचे राशी भविष्य 15 डिसेंबर 2022 मेष : आज तुमचा दिवस खूप महत्वाचा वाटतो. तुमच्या काही व्यावसायिक योजनांना चालना मिळाल्यास तुमचे मन प्रसन्न राहील. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून अडकले\nDaily Horoscope 14 डिसेंबर 2022: मिथुन, कर्क राशींना आर्थिक बाबतीत ग्रह स्तिथी अनुकूल\nDaily Horoscope, Todays Astrology: आजचे राशिभविष्य (Horoscope Today) आपल्याला दिवसाचा अंदाज देते. आजचा दिवस आपल्यासाठी कसा राहील याबद्दल थोडी माहिती असल्यास आपण त्याप्रमाणे दिवस व्यतीत करू शकतो. चला तर जाणून\nआजचे राशी भविष्य 14 डिसेंबर 2022 : आज या 5 राशींची आर्थिक बाजू होईल मजबूत\nआजचे राशी भविष्य 14 डिसेंबर 2022 मेष : आजचा दिवस तुमचा आनंद घेऊन आला आहे. कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. कौटुंबिक जीवनात उत्तम समन्वय राहील. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल.\n13 डिसेंबर 2022 राशी भविष्य : वृषभ, वृश्चिक राशींना अनपेक्षित लाभ मिळेल\n13 डिसेंबर 2022 राशी भविष्य मेष : राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्याचा ��्वर सौम्य ठेवावा. चुकीचे शब्द वापरल्यानेही नाते बिघडू शकते. कोणत्याही प्रकारची कोंडी झाल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी योग्य राहील.\nआजचे राशी भविष्य 13 डिसेंबर 2022 : या 6 राशींचे संकट दूर होईल, आर्थिक बाजू मजबूत होईल\nआजचे राशी भविष्य 13 डिसेंबर 2022 मेष : आज तुमचा दिवस सामान्य जाईल. जर तुम्ही याआधी एखाद्याला कर्ज दिले असेल तर तुम्ही थकबाकी देखील वसूल करू शकता. नोकरदार लोकांसाठी दिवस\n12 डिसेंबर 2022 राशी भविष्य : मिथुन, वृश्चिक राशीच्या लोकांना कार्यात यश मिळेल\n12 डिसेंबर 2022 राशी भविष्य मेष : आज काही आवडते काम पूर्ण करतील, त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये विलंब होऊ शकतो, परंतु त्याचे परिणाम\nआजचे राशी भविष्य 12 डिसेंबर 2022 : आज 3 राशीला धन आणि मोठे पद मिळू शकते\nआजचे राशी भविष्य 12 डिसेंबर 2022 मेष : आजचा दिवस तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. सांसारिक सुख उपभोगण्याची तुमची साधने वाढतील. घरगुती वस्तूंमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/the-truck-driver-who-hit-mla-yogesh-kadams-car-is-in-police-custody-ask97", "date_download": "2023-02-04T03:23:08Z", "digest": "sha1:BIEHBTUFGLNJ36B23DH23FFGK7PYZ5WM", "length": 8091, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yogesh Kadam: आमदार योगेश कदमांच्या कारला धडक देणारा ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात; कबुली देत म्हणाला... | Sakal", "raw_content": "\nYogesh Kadam: आमदार योगेश कदमांच्या कारला धडक देणारा ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात; कबुली देत म्हणाला...\nतीन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे हद्दीत अपघात झाला होता. त्यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली होती. या डंपरचा चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.\nहा डंपरचालक आरोपी उत्तरप्रदेश येथील जनाडी बलिया गावातील आहे. अकलेश नरसिंग यादव असं त्याचं नाव आहे. याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. गाडीचे ब्रेक लायनर जाम झाल्यामुळे ब्रेक लागला नाही. त्यामुळे माझा डंपरवरील ताबा सुटला आणि अपघात झाला, अशी कबुली अकलेश यादवने जबाबात दिली आहे.\nहे ही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त\nआमदार योगेश कदम यांच्या गाडीला ६ जानेवारीला रात्री १०.१५ च्या सुमारास पोलादपूर जवळील कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम यांना कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यांच्या चालक व दोन पोलीस या घटनेत जखमी झाले होते. रायगड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.\nहेही वाचा: Shivsena : खरी शिवसेना कोणाची सुप्रीम कोर्ट अन् निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाची अग्निपरीक्षा\nया अपघातानंतर डंपरचा चालक फरार झाला होता. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. योगेश कदम यांच्या गाडीच्या अपघात होता की घातपात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.\nहेही वाचा: Girish Mahajan : ...मात्र आमच्यासारखे पुढारी तुम्हाला माहित आहेत ; महाजनांनी सांगितला शिवसेनेतील बंडादरम्यानचा किस्सा\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne23h21782-txt-pune-today-20230101121018", "date_download": "2023-02-04T02:05:44Z", "digest": "sha1:GVHC3FVBJZH6NHPRCULYYW6YDLUHXV7D", "length": 11485, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर्व व्यवसायांत अद्ययावतपणा हवा | Sakal", "raw_content": "\nसर्व व्यवसायांत अद्ययावतपणा हवा\nसर्व व्यवसायांत अद्ययावतपणा हवा\nपुणे, ता. १ : ‘‘आपण जर जुन्या बाबींत गुंतून राहिलो तर जगाच्या तुलनेत मागे पडू शकतो. त्यामुळे नवीन गोष्टी स्वीकारा. सतत पुढे जाण्याचा विचार करीत त्यासाठी आवश्‍यक असलेले संशोधन करा. बदल हा व्यक्ती आणि संस्���ा दोन्हींना लागू आहे. येणारा काळ हा नवतंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे सर्व व्यवसायांत अद्ययावतपणा असायला हवा,’’ असे मत ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले.\n‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनी पवार यांच्या हस्ते गेल्या वर्षभरात ‘सकाळ’मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेच्या ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी आजी-माजी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, संपादक सम्राट फडणीस यावेळी उपस्थित होते.\nपवार म्हणाले, ‘‘कार्यालयीन कामाशिवाय आवडीच्या बाबींमध्ये देखील रस घेतला पाहिजे. आवड असेल तर सवड नक्की मिळते. त्यामुळे आवडीच्या बाबींना वेळ मिळत नाही अशी तक्रार करण्यापेक्षा कामाचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा. आपल्याला काय करायचे आहे याचा प्लॅन असेल तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. नियोजन करून काम केल्यास संस्था आणि व्यक्तीची सर्वांगीण प्रगती होते.’’ निवृत्त झालेले निरंजन आगाशे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन छाया काविरे यांनी केले.\nतर आंतरराष्ट्रीय संस्था कामाची खल घेतात\nचांगले काम करीत राहिलो तर संस्थेची ख्याती सर्वदूर पसरते. बारामतीमधील ‘विद्या प्रतिष्ठान’ आणि ‘बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ हे त्याचे एक उदाहरण आहे. या दोन्ही संस्था करीत असलेल्या कामाची दखल घेत ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’, ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘आयबीएम’ यांनी त्यांच्याबरोबर शिक्षण आणि शेती क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्ती केली. विशेष बाब म्हणजे या तीनही संस्थानी त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांच्या या उपक्रमांमुळे भारतातच नव्हे तर जगात बारामतीचे एक वेगळे स्थान निर्माण होत आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.\nवर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेते :\nक्रिकेट स्पर्धेतील विविध पारितोषिके :\n- सामनावीर विनायक बावडेकर\n- उत्कृष्ट फलंदाज उदय जाधव\n- उत्कृष्ट गोलंदाज अमोल जाधव\n- उत्कृष्ट झेल सागर तरडे\n- उत्कृष्ट यष्टीरक्षक विनय मेमाणे\n- २१ टीममधील एकमेव महिला खे��ाडू - महिमा ठोंबरे\n- मॅरेथॉन स्पर्धेत २१ कि.मी. अंतर पूर्ण करणारे लक्ष्मण विधाते\nकॅरम एकेरी स्पर्धा (पुरुष) :\nकॅरम एकेरी स्पर्धा (महिला) :\nकॅरम स्पर्धा दुहेरी :\nघनश्याम जाधव व योगेश निगडे (विजेते)\nरमेश बोडके व राम शेळके (उपविजेते)\nसकाळ कार्यालय, बुधवार पेठ : - ‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेच्या ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रतापराव पवार यांच्यासह विविध स्पर्धेतील विजेते संघ.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/search/label/MWC17", "date_download": "2023-02-04T02:09:40Z", "digest": "sha1:NSLVAYNN2VSO5TAH3Y3VASSK3C7WRIML", "length": 5616, "nlines": 100, "source_domain": "www.marathitech.in", "title": "You searched for label/MWC17 - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nएलजी G6 स्मार्टफोनबद्दल : 18:9 स्क्रीन\nLG G6 एलजी कंपनीने MWC17 मध्ये त्यांचा नवा स्मार्टफोन G6 सादर केला असून त्यांनी G5 जो मोड्यूलर पद्धतीचा फोन होता ...\nसोनीच्या Xperia XZ Premium या जबरदस्त 4K स्मार्टफोनबद्दल\nSony Xperia XZ Premium सोनी कंपनीने MWC17 सादर केलेल्या नव्या एक्सपिरीया स्मार्टफोनमध्ये बर्‍याच बाबतीमध्ये जगात सर्वप्रथम ठरवणारी फीचर्स दिली आहेत. ...\nनोकिया 6 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल\nNokia 6 नोकिया 6 हा अँड्रॉइड स्मार्टफोन MWC 2017 येथे नोकिया 3 आणि नोकिया 5 यांच्यासोबतच सादर करण्यात आला आहे. यामध्ये फुलएचडी ...\nनोकिया 5 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल\nNokia 5 नोकिया 5 हा अँड्रॉइड स्मार्टफोन MWC 2017 येथे नोकिया 3 आणि नोकिया 6 यांच्यासोबतच सादर करण्यात आला आहे. ...\nनोकिया 3 अँड्रॉइड स्मार्टफोनबद्दल\nनोकिया 3 हा अँड्रॉइड स्मार्टफोन MWC 2017 येथे नोकिया 5 आणि नोकिया 6 यांच्यासोबतच सादर करण्यात आला आहे. हा फोन या ...\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फ���न्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/kashaba-jadhav", "date_download": "2023-02-04T03:11:52Z", "digest": "sha1:ALPGWZ6WWVWSU4PCIDPX2DBUYGYQ4WNA", "length": 4037, "nlines": 78, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Kashaba Jadhav Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\nगूगलने भारताला पहिलं ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या ९७ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या होमपेजवर खास डूडलद्वारे मानवंदना दिली आहे. ...\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00858.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://ajivalibrary.org/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2023-02-04T03:08:43Z", "digest": "sha1:3JHKWXVSQFVHGQ7HCAYTNEMVVJUHLLC2", "length": 2081, "nlines": 42, "source_domain": "ajivalibrary.org", "title": "डाउनलोड – Ajiva Library", "raw_content": "\nअहमदनगर जिल्हा वाचनालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुने सार्वजनिक वाचनालय आहे.इंग्रज अधिरकारी कॅ. पी.टी.फ्रेंच यांनी १८३८ साली सार्वजनिक वाचनाल्याची स्थापना केली, सुरवातीला जन. नेटिव लायब्ररी या नावाने स्थानिक लोंकाच्या सहभागाने व स्थानिक लोंकासाठी सुरु करण्यात आलेल्याया वाचनाल्याचे पुढे सिटी लायब्ररी असे नामकरण झाले\nअहमदनगर जिल्हा वाचनालय 3750, चितळे रोड, अहमदनगर - 414001\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/horoscope-know-how-today-will-be-for-you-48/", "date_download": "2023-02-04T02:45:21Z", "digest": "sha1:6FVBPD4BT7CSCM2AZ6A7IWDKIRKGUUBF", "length": 8784, "nlines": 106, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी -", "raw_content": "\nराशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी\nby ग्लोबल न्युज नेटवर्क\nशुभाशुभ विचार- उत्तम दिवस.\nआज विशेष- साधारण दिवस.\nराहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००.\nदिशा शूल -दक्षिणेस असेल.\nआजचे नक्षत्र – शततारका.\nचंद्र राशी – कुंभ.\nमेष – ( शुभ रंग- पिस्ता )\nव्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास किंमत राहील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा. आज म्हणाल ती पूर्व.\nवृषभ (शुभ रंग- आकाशी )\nआपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांना दोन हात दूरच ठेवलेले बरे.\nमिथुन ( शुभ रंग- मोतिया )\nआजचा दिवस उद्योग धंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल असल्याने महत्त्वाची कामे उद्यावरच ढकला. नोकरदरांना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड होऊन बसेल.\nकर्क (शुभ रंग- राखाडी.)\nआज कोणत्याही प्रकारचे धाडस नको. झटपट लाभाचा मोह तर अजिबात नको. विवाह विषयक बोलणी उद्यावर ढकला. जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.\nसिंह (शुभ रंग- निळा )\nव्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावाखाली राहील पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.\nकन्या ( शुभ रंग- मोरपंखी)\nनोकरदारांसाठी अनुकूल दिवस. वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहभातीपूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.\nतूळ ( शुभ रंग- चंदेरी)\nतरुण वर्गाचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती धडधाकट असेल.\nवृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)\nनोकरदारांना आज ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. गृहिणींना थोडा थकवा जाणवेल.\nधनु- (शुभ रंग- मरून)\nऑफिस कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडतील. साहित्यिक मंडळी दर्जेदार लिखाण करती���. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील गृहिणींना शेजार धर्म पाळावा लागेल.\nमकर ( शुभ रंग- भगवा )\nकार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव राहील. व्यवसायात आज आवक मनासारखी असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी आत्मविश्वासाने स्वीकाराल.\nकुंभ (शुभ रंग – आकाशी)\nआज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्च कराल. फारच सडेतोड बोलून कुणाच्या भावना दुखावू नका.\nमीन -(शुभ रंग – सोनेरी )\nकाहींना तातडीचे दुरचे प्रवास घडतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे.\nज्योतिष व वास्तु सल्लागार.\nऑक्टोबरमधील अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/violence-in-america-curfew-in-40-cities", "date_download": "2023-02-04T03:04:43Z", "digest": "sha1:3RCFE7XY74FX3ZHT6IYGHJ7J7KZZDNPX", "length": 15705, "nlines": 86, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अमेरिकेत हिंसाचाराचा आगडोंब, ट्रम्प पोलिसांवर भडकले - द वायर मराठी", "raw_content": "\nअमेरिकेत हिंसाचाराचा आगडोंब, ट्रम्प पोलिसांवर भडकले\nवॉशिंगटन/न्यू यॉर्क/अटलांटा/बैंकॉक : पोलिसांच्या अमानुष मारहाणीत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी सहाव्या दिवशीही अमेरिकेत ४० हून अधिक शहरांमध्ये पोलिस व ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात हिंसाचार सुरू असून येथे संचारबंदी पुकारण्यात आली आहे.\nसोमवारीही अमेरिकेत जागोजागी ट्रम्प प्रशासन व पोलिसांच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. अमेरिकेच्या पोलिस व्यवस्थेत मुरलेल्या काळे-गोरे वंशवादाचा बळी जॉर्ज फ्लॉइड असल्याचे आंदोलकांचे मत होते. परिणामी हातात पोलिस प्रशासनाचा निषेध करणारे व काळे-गोरे वंशवादाला मूठमाती कधी देणार, मानवी जीवनाचे मोल प्रशासनाला केव्हा कळणार अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी आंदोलकांचा राग अनावर झाल्याने अनेक शहरांमध्ये बडे मॉल लुटण्यात येत होते. अनेक इमारतींना, गाड्यांना जमावाने आगी लावल्या. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.\nतुमची ताकद कुठेय – ट्रम्प यांचा पोलिसांना सवाल\nसोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व राज्यातल्या गव्हर्नरची बैठक घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आंदोलकांना वेळीच का आवरले नाही, तुमचे पोलिस बळ कमी पडत आहे, ते अधिक सक्रीयपणे वापरले गेले पाहिजे. हिंसाचार करणार्या एकालाही सोडू नये, सर्वांना ताब्यात घेऊन खटले दाखल करावेत, अशा सूचना ट्रम्प यांनी गव्हर्नरना दिल्याचे सीएनएनचे वृत्त आहे. ट्रम्प यांनी पोलिसांना बळाचा वापर करण्याच्याही सक्त सूचना दिल्या. अमेरिकेत उफाळलेला हा हिंसाचार हा कट्टर डाव्या विचारसरणीवाल्यांचा कट असल्याचाही आरोप त्यांनी केला.\nव्हाइट हाऊससमोर जोरदार निदर्शने\nफ्लॉइड यांच्या मृत्यूनंतरचा हा उद्रेक इतका भीषण होता की त्याचे लोण थेट अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचले. शेकडो नागरिक व्हाइट हाऊसच्या परिसरात जमा होऊन निदर्शने करत होते. लोकांचा सरकारविरोधातील इतका क्षोभ लक्षात आल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाउसच्या बंकरमध्ये शुक्रवारची रात्र काढावी लागली.\nअमेरिकेत सहा दिवसात दिसून आलेला हा हिंसाचार गेल्या अनेक दशकांनंतर घडलेली भयंकर घटना असल्याचे सांगितले जात आहे. या हिंसाचारामुळे २० राज्यांमध्ये नॅशनल गार्डला तैनात करण्यात आले आहे.\nसर्व देशात हिंसाचाराचे लोण पसरले\nजॉर्ज फ्लॉइड यांचा मृत्यू मिनेसोटा राज्यातील मिनिपोलिस शहरात पोलिसांच्या अमानुष मारहाणीत झाला. हे वृत्त कळाल्याने तेथे हिंसाचार उफाळून आला आणि ते लोण पुढे लॉस एंजेलिस, शिकागो, न्यू यॉर्क, ह्युस्टन, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन डीसी, सिएटल, अटलांटा, सांता मोनिका, डेन्व्हर, बोस्टन, मेरिलँड, टेक्सास राज्यात पसरू लागले.\nन्यू यॉर्कमध्ये ब्रुकलिन व विलियम्सबर्ग पुलांवरही वाहतूक आंदोलकांनी बंद पाडली. तर युनियन स्कॉयर येथे एका दोन मजले इमारतीला आग लावण्यात आली.\nनिदर्शक व्हाइट हाऊसच्या बाहेर होते. त्यांन�� हटवण्यासाठी पोलिसांनी रबर बुलेट, अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या फोडल्या पण निदर्शक हटण्यास तयार नव्हते. वॉशिंग्टन शहरात निदर्शकांनी काही इमारतींच्या खिडक्या फोडल्या, मोटारींची नासधुस केली व आग लावण्याचे प्रयत्न केले. गेले दोन तीन दिवस शेकडो निदर्शक व्हाइट हाउसच्या परिसरात जमा होऊन ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहे, या आंदोलकांचा तीव्र आवेश पाहून रविवारी रात्री ११ वाजताच या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.\nशिकागो, लॉस एंजेलिस येथीलही अनेक भागात आगी लावण्याच्या घटना घडल्या. शेकडो कारची तोडफोड करण्यात आली होती. जमावाकडून मोठी दुकाने, मॉल फोडून लुटालूट सुरू होती. सीएनएनच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.\nवॉशिंग्टनमध्ये रविवारी परिस्थिती बिघडली होती. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प व मुलगा बेरन या तिघांना सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हाइट हाऊसमधील बंकरमध्ये हलवण्यात आले.\nरविवारी दिवसभर ट्रम्प दिसले नाही पण त्यांनी ट्विटवरून देशात द्वेष व अराजक माजवल्याप्रकरणी मीडियाला दोषी धरले. तर ट्रम्प प्रशासनाने हा हिंसाचार सुनियोजित व डाव्या विचारांच्या, अराजकतावादी मंडळींनी भडकवल्याचा आरोप केला.\nअमेरिकेच्या पोलिस व्यवस्थेतील वंशभेद व हिंसेच्या विरोधात जगभरातल्या अनेक देशात निदर्शने झाले. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये सोमवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शहरातील अमेरिकी दुतावासाच्या बाहेर जमा झाला. आंदोलकांच्या हातात, खरा विषाणू वंशभेदाचा असल्याचे फलक होते.\nरविवारी लंडनमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून वंशभेदाचा धिक्कार करत होते. ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरातल्या कामगारवस्तीत निदर्शने झाली.\nकॅनडात माँट्रियलमध्ये निदर्शक व पोलिस यांच्यात चकमक उडाली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी मिरची स्प्रे व अश्रुधूराच्या नळकांड्या वापरल्या.\nइराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलनी अमेरिकेतील हिंसाचाराची दृश्ये दाखवली. तर रशियाने अमेरिकेत मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याची टीका केली. चीननेही अमेरिकेतील नेत्यांना हाँगकाँगविषयी मत व्यक्त करताना दोनदा विचार करावा असा सल्ला दिला.\nपीएम केअर्स फंड : नाग��ूर खंडपीठाची केंद्राला नोटीस\nप्रश्न विचारणारी गिधाडे : चांगली की वाईट\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/a-youth-cycle-journey-from-pune-to-tirupati-to-spread-the-message-of-environment/", "date_download": "2023-02-04T03:25:29Z", "digest": "sha1:RLXA75SULX3YTMZNFBEOAWUYHY45EGTN", "length": 10425, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी तरुणाचा पुणे ते तिरुपती सायकल प्रवास | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी तरुणाचा पुणे ते तिरुपती सायकल प्रवास\nपर्यावरणाचा संदेश देण्यासाठी तरुणाचा पुणे ते तिरुपती सायकल प्रवास\nपुणे- पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने व नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मूळचा भोर तालुक्यातील अभिषेक सूर्यकांत माने या युवकाने पुणे ते आंध्रप्रदेशमधील तिरुपती (बालाजी देवस्थान) हा प्रवास एकट्याने सायकलवर केला. अवघ्या ७ दिवसात अभिषेकने १२०० हून जास्त अंतर पार केले. पुण्यातील श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात अभिषेक सध्या शिक्षण घेत आहे.\nमाणसांच्या नव्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्यावरण वाचवण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवणे फायद्याचे ठरते. प्रवासादरम्यान भेटणार्‍या प्रत्येकाला पर्यावरण आणि आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी सायकलचे फायदे अभिषेक सांगायचा. आधीपासूनच प्रवासाची आवड असल्याने यापूर्वी शिवजयंतीनिमित्त भोर ते कराड असा सायकल प्रवास केला होता. पुणे ते तिरुपति प्रवासादरम्यान फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातील लोकांनी मला खुप प्रेम, आशिर्वाद दिले व मदत देखील केली. हा प्रवास मला खूप काही शिकवण देणारा होता. तसेच भविष्यात फ्रांस मध्ये होणार्‍या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न असल्याचे अभिषेक म्हणाला.\nप्रत्येक शाळेत नरेंद्र मोदी यांचे ‘एक्झाम वॉरियर्स’पुस्तक पोहोचविण्याची राज्यपालांची सूचना\nफडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल:मुंबईवर राज्य करणाऱ्यांनी फिक्स डिपॉझिट करून स्वतःची घरे भरली (व्हिडीओ)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00860.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/nidhanananater-purn-zaleli/", "date_download": "2023-02-04T01:51:17Z", "digest": "sha1:BSGJVMDOU7A44V6GPLBCK2D233R2KNQ3", "length": 7245, "nlines": 72, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "निधनानंतर पूर्ण झालेली 'ती' स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा -", "raw_content": "\nनिधनानंतर पूर्ण झालेली ‘ती’ स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा\nहिंदी कलाजगतातील अद्वितीय अभिनय कौशल्य असणाऱ्यांच्या यादीत स्मिता पाटील यांचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. फार कमी वयातच जग सोडून गेलेल्या या अभिनेत्रीचे चित्रपट आजही नवोदितांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. हिंदी आणि मराठी कलाजगतावर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीच्या जन्मदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.\nस्मिता पाटील, नाव घेताच डोळ्यांसमोर एक असा चेहरा उभा राहतो जो तुम्हाला तुमच्याआमच्यातलाच वाटतो. जीवनाचा प्रवास लहान असला तरीही स्मिता यांनी त्यातही असंख्य आठवणी प्रेक्षकांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिला. पण, नियतीनं मात्र स्मिता पाटील यांच्यासोबत जी वेळ आणली ते पाहून कित्येकांच्याच डोळ्यात पाणी आलं.\nस्मिता पाटील अभिनेता राज कुमार यांच्यासोबत ‘गलियों का बादशाह’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होत्या. एके दिवशी जेव्हा त्या या अभिनेत्याला भेटण्यासाठी त्यांच्या मेकअप रुममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, की तिथं त्यांचा मेकअप सुरु होता. दीपक सावंत हे मेकअप आर्टिस्ट तिथं स्मिता पाटील यांच्याही मेकअपची जबाबदारी सांभाळत होते.\nबस्स, तेव्हाच त्यांनी आपणही त्यांच्याकडून असाच निवांत झोपून मेकअप करुन घेऊ अशी इच्छा व्यक्त केली. राज कुमार यांना पाहून तुम्ही असं काही ठरवू नका, असा सल्ला खुद्द सावंत यांनीच पाटील यांना दिला. तुम्ही बसूनच मेकअप करुन घ्या कारण, तेव्हाच तो व्यवस्थित करता येतो असं सांगताना राजकुमार यांची बात काही औरच असल्याचंही ते म्हणाले.\nदीपक यांचं स्मिता पाटील यांनी ऐकलं. पण, पुढे होत्याचं नव्हतं झालं. 1986 मध्ये या अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती अखेर त्यांच्या निधनानंतर पूर्ण झाली. अभिनेत्रीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारांच्या आधी खुद्द सावंत यांनीच स्मिता पाटील यांना मेकअप करत थरथरत्या हातानं त्यांना एखाद्या नववधुप्रमाणं सजवलं होतं.\nअपघात झाल्यास मृताची 'दुसरी पत्नी आणि मुले' देखील नुकसान भरपाईसाठी पात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathihealthblog.com/personal-care/", "date_download": "2023-02-04T03:13:28Z", "digest": "sha1:E3OZN5SKVSD6Z65VI2RGAH4EHXI22FVI", "length": 5521, "nlines": 93, "source_domain": "marathihealthblog.com", "title": "Personal Care", "raw_content": "\nह्याच चुकांमुळे पुरुषांचे केस गळतात, केस गळून टक्कल पडण्याआधी सावध व्हा.\nत्वचा कोरडी नाही होणार, मऊ त्वचा राखण्यासाठी ह्या टीप्स वाचा.\nडोळ्यांखालची डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी सोपे उपाय काही दिवसातच परिणाम दिसून येईल.\nत्वचेचा कोमलपणा कमी होत आहे, म्हणून हे खाऊन त्वचेला कोलेजन पुरवा.\nकेस खुप लांब आणि आकर्षक करण्यासाठी कांद्यामध्ये फक्त या काही वस्तू घालुन केसांना लावा…\n“एज इज जस्ट अ नंबर” तुम्हालाही चिरतरुण राहायचं असेल तर या 5 गोष्टी करा…\nहिवाळ्यात फेसवॉश केल्यानंतर या 5 गोष्टी नक्कीच करा त्वचा मुलायम होईल…\n कोरफड सुद्धा चेहऱ्याला हानी पोहोचवू शकते, जाणून घ्या दुष्परिणाम…\nकढीपत्ता या 4 प्रकारे वापर केल्यास डोक्यातील कोंडा होईल दूर…\nपाय मऊ आणि सुंदर बनवा. लोक स्तुती करतील. फक्त एवढे उपाय करा.\nहिवाळ्यात होणाऱ्या या लहान चुका तुमच्या त्वचेच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात \nआता चेहऱ्यावर सुंदर हसू ठेवा वांग नको. चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे उपाय आणि वा��ग विषयी सविस्तर माहिती.\nबेडरूम मधील परफॉर्मन्स वाढवण्यासाठी औषध घेणे किती योग्य आहे अविचार कराल तर नुकसान होईल.\nह्याच चुकांमुळे पुरुषांचे केस गळतात, केस गळून टक्कल पडण्याआधी सावध व्हा.\nत्वचा कोरडी नाही होणार, मऊ त्वचा राखण्यासाठी ह्या टीप्स वाचा.\nगरोदरपणात पपई खावी की नाही गरोदरपणात कोणता आहार घ्यावा आणि काय धोकादायक असेल.\nडोळ्यांखालची डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी सोपे उपाय काही दिवसातच परिणाम दिसून येईल.\nमराठी हेल्थ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अधिकृत आणि विश्वासार्ह लेखांद्वारे आरोग्य संबंधित टिप्स, वजन कमी करण्याच्या टिप्स, फिटनेस आणि योग शिका आणि निरोगी राहण्यासाठी दररोज बरंच काही मिळवा.\nशरीरातील सर्व प्रकारच्या दुखण्यावर फायदेशीर “मसाज पोतली”, जाणून घ्या त्याचे फायदे..\nकमी किंवा अस्पष्ट दिसू लागल्यास ताबडतोब करा हा उपाय, डोक्यावरील जाड चष्मा देखील उतरेल..\nथायरॉइडची समस्या लवकरच दूर करण्यासाठी या 5 सुपरफूड्सचा आहारात समावेश करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/web-stories/agriculture-business-ideas-in-marathi/", "date_download": "2023-02-04T03:33:09Z", "digest": "sha1:4Y32RMPBKT2YHSU3ULTHDNYHAGYCQXZS", "length": 1773, "nlines": 23, "source_domain": "readinmarathi.com", "title": "शेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय ची यादी - Read In Marathi - वाचा मराठी मध्ये", "raw_content": "शेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय ची यादी\nशेतकरी वर्गासाठी शेती पुरक व्यवसाय ची यादी\nशेतीची अवजारे भाडयाने देणे\nशेतीची अवजारे भाडयाने देणे\nफळ आणि भाज्यांच्या निर्यातीचा व्यवसाय\nफळ आणि भाज्यांच्या निर्यातीचा व्यवसाय\nग्रीन हाऊसमधील सेंद्रीय शेती\nग्रीन हाऊसमधील सेंद्रीय शेती\nगांडूळ खत (सेंद्रिय खत) निर्मिती\nगांडूळ खत (सेंद्रिय खत) निर्मिती\n40+ कृषी आधारित व्यवसाय विषयी माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा\n40+ कृषी आधारित व्यवसाय विषयी माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00861.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/cbic-recruitment-2022/", "date_download": "2023-02-04T03:28:08Z", "digest": "sha1:Q326OIMPT6J54M45RCKIBWCQYNGNATII", "length": 2870, "nlines": 51, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "CBIC Recruitment 2022 - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nNCCS Recruitment नॅशनल क्लायमेट चेंज सेल पुणे येथे भरती\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (42) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00862.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/state-level-school-gymnastics-competition-pune-division-2nd-position-in-rhythmic-sports/", "date_download": "2023-02-04T01:56:31Z", "digest": "sha1:3HVDOLZU5DNSNQRMVZ56SXVM3GRBE5GQ", "length": 13323, "nlines": 83, "source_domain": "mymarathi.net", "title": "राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा रिदमिक क्रीडाप्रकारात पुणे विभाग द्वितीय स्थानी | My Marathi", "raw_content": "\nसायकलिस्टची गाेल्डन हॅट्ट्रिक; पहिल्याच दिवशी पदकांचा चाैकार\nयोगासनात महाराष्ट्राचा सुवर्णासह रौप्य, ब्रॉंझपदकांचा चौकार-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३\nएयर इंडिया ने मिलानसाठी थेट विमानसेवा चालू केली; यूरोपसाठी कनेक्टिव्हिटी वाढवली\nभारत हे जागतिक शैक्षणिक केंद्र बनेल -उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल\nसलग पाचव्या सुवर्णपदकापासून एका पावलावर\nमुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राची दोन पदके निश्चित-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३\nनेमबाजीत ईशाला रौप्यपदक तर स्वराजला कांस्यपदक\nमुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवा-अर्थसंकल्पासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश\nटेबल टेनिस मध्ये तनिषा अंतिम फेरीत, जश मोदी याला कास्यपदकासाठी लढावे लागणार\nस्पर्श जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nHome Feature Slider राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा रिदमिक क्रीडाप्रकारात पुणे विभाग द्वितीय स्थानी\nराज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा रिदमिक क्रीडाप्रकारात पुणे विभाग द्वितीय स्थानी\nपुणे ता. २७: जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रिदमिक या क्रीडा प्रकारामध्ये पुणे विभागाने द्वितीय स्थान पटकावले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मह���देव कसगावडे यांनी दिली आहे.\nपुणे विभागाच्या व्रिती शहा हिने १४ वर्षाखालील मुलींच्या हुप व ऑल राउंड स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. तर १४ वर्षाखालील मुलींच्या सांघिक क्रीडाप्रकारात मुंबई विभागाने प्रथम क्रमांक तर पुणे संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.\n१४ वर्षाखालील मुली – रिदमिक जिम्नॅस्टिक्स:\nबॉल- १. स्वरांगी नार्वेकर, मुंबई विभाग २. साईज्ञा शिंदे, मुंबई विभाग ३. व्रिती शहा, पुणे विभाग.\nहुप- २. व्रिती शहा, पुणे विभाग, २. साईज्ञा शिंदे, मुंबई विभाग ३. अनुश्री बापट, मुंबई विभाग.\nक्लब्स- १. स्वरांगी नार्वेकर,मुंबई विभाग, २. अनुश्री स्वप्नील बापट़़, मुंबई विभाग, ३. शमिका जोशी, पुणे विभाग\nरिबन- १.साईज्ञा शिंदे, मुंबई विभाग, २. व्रिती शहा – पुणे विभाग. ३. अनुश्री बापट़, मुंबई विभाग\nऑल राउंड- १.व्रिती शहा, पुणे विभाग, २.साईज्ञा शिंदे – मुंबई विभाग, ३. स्वरांगी नार्वेकर, मुंबई विभाग\nसांघिक- १. स्वरांगी नार्वेकर, मुंबई विभाग २. साईज्ञा शिंदे, अनुश्री बापट़, पुणे विभाग २. अमरावती विभाग\n१७ वर्षाखालील मुली – रिदमिक जिम्नॅस्टिक्स:\nहुप- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग\nबॉल- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग\nक्लब्स- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग\nरिबन- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग\nऑल राउंड- १. संयुक्ता काळे, मुंबई विभाग २. किमया कारले, मुंबई विभाग ३. अनुष्का चिटणीस, पुणे विभाग\n१९ वर्षाखालील मुली – रिदमिक जिम्नॅस्टिक्स:\nहुप- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रिया खिलारे, मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग\nबॉल- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रिया खिलारे, मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग\nक्लब्स- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. स्पृहा साहू ,मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग\nरिबन- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रेवती मिलिंद झिंगे, मुंबई विभाग ३. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग\nऑल राउंड- १. अस्मी बडदे, मुंबई विभाग २. रिया खिलारे, मुंबई विभाग २. जिज्ञासा झाडे, नागपूर विभाग\nनोव्हेंबर अखेर सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त\nजयस्तंभ अभिवादन सोहळ्य��च्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसायकलिस्टची गाेल्डन हॅट्ट्रिक; पहिल्याच दिवशी पदकांचा चाैकार\nयोगासनात महाराष्ट्राचा सुवर्णासह रौप्य, ब्रॉंझपदकांचा चौकार-खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३\nएयर इंडिया ने मिलानसाठी थेट विमानसेवा चालू केली; यूरोपसाठी कनेक्टिव्हिटी वाढवली\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00863.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/09/07/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A5%A9%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA/", "date_download": "2023-02-04T02:10:35Z", "digest": "sha1:QNLYQKZKYOXZWG3GRCFWU4CE2X3PNTTC", "length": 9390, "nlines": 84, "source_domain": "onlinenews15.com", "title": "जेव्हा ३९ वर्षांनी लहान ‘पूनम पांडे’ सोबत पाण्यात भिजून ‘शक्ती कपूर’ ने काढली होती एक रात्र, शरीराच्या प्रत्येक पा’र्ट ला घेत होता चुं’ब’न… – Epic Marathi News", "raw_content": "\nजेव्हा ३९ वर्षांनी लहान ‘पूनम पांडे’ सोबत पाण्यात भिजून ‘शक्ती कपूर’ ने काढली होती एक रात्र, शरीराच्या प्रत्येक पा’र्ट ला घेत होता चुं’ब’न…\nजेव्हा ३९ वर्षांनी लहान ‘पूनम ���ांडे’ सोबत पाण्यात भिजून ‘शक्ती कपूर’ ने काढली होती एक रात्र, शरीराच्या प्रत्येक पा’र्ट ला घेत होता चुं’ब’न…\nSeptember 7, 2022 RaniLeave a Comment on जेव्हा ३९ वर्षांनी लहान ‘पूनम पांडे’ सोबत पाण्यात भिजून ‘शक्ती कपूर’ ने काढली होती एक रात्र, शरीराच्या प्रत्येक पा’र्ट ला घेत होता चुं’ब’न…\n‘नशा’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा तिच्या आउटफिटमुळे चर्चेत असते. नश्याच्या नशेत अभिनेत्रीने ‘द जर्नी ऑफ कर्मा’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात अभिनेत्रीने बो-ल्ड-ने-सच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पूनम पांडेने 39 वर्षीय अभिनेता शक्ती कपूरसोबत दाखवलेल्या बो-ल्ड स्टाईलने इंडस्ट्रीला हादरवून सोडले.\nया सीन्समधील वाद वाढत असल्याचे पाहून शक्ती कपूर म्हणाले की, या सीन्समध्ये कोणतेही अ-श्ली-ल-ता नाही, हे स्वतःच एक वैशिष्ट्य आहे असे म्हंटले पाहिजे. त्यात अ-श्ली-ल-ता आहे असे कोणी म्हणू शकत नाही. हा चित्रपट आर्थिक दुर्बल आई आणि मुलीची कथा आहे. मुलीला तिच्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे आहे.\nपण आर्थिक परिस्थिती ही सर्वात मोठी समस्या आहे. या चित्रपटात शक्ती कपूर एका श्रीमंत व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो पूनम पांडेला भेटतो.शक्ती कपूर आणि पूनम पांडे यांनी एकमेकांसोबत जबरदस्त बो-ल्ड सीन केले. या चित्रपटात अधिक बो-ल्ड आणि सिझलिंग से-क्स दृश्ये बघायला मिळाली होती.\nशक्ती कपूरने त्यांच्यापेक्षा ३९ वर्षांनी लहान असलेल्या पूनम पांडेसोबत एक बो-ल्ड सीन केला होता, ज्यावर सर्वांनी खूप टीका केली होती. एवढेच नाही तर पूनमच्या प्रत्येक बॉ-डी पा-र्टला हा अभिनेता किस करताना दिसणार आहे.त्यामुळे या चित्रपटाची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.आणि शक्ती कपूर आणि पुमन पांडे यांना खूप ट्रोल देखील करण्यात आले होते.\nमलायका अरोराने उ’घ’ड’ले बेडरूमचे रहस्य, म्हणाली- अर्जुन कपूर अश्यापद्धतीने बे’ड’व’र देतो मला मज्जा…\nअनेक वर्षांनंतर सुश्मिताने व्यक्त केले तिचे दुःख, म्हणाली – चालू शूटिंग मध्ये महेश भट्ट ने माझ्यासोबत.. आणि मी मोठ्याने रडायला लागली ..\n‘मम्मी’ नाही म्हणत होती तरी ‘राखी’ने उ’घ’ड केले वडिलांचे का-ळे रहस्य, म्हणाली – प-प्पा दोन वेळा माझ्यासोबत करून बसलेय..\nघरात 4 मूलींचा जन्म झाल्यामुळे वडिलांना आला होता राग, आज संपूर्ण बॉलिवूड चालतंय त्यांच्याच जी���ावर, फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल..\nसैफ सोबत लग्न करणं करीनाला पडलं खूपच महागात, म्हणाली – रात्री तो माझं ऐकतच नाही, सतत करत राहतो, त्याच्यामुळे मी पाचव्यांदा होतेय आई…\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00863.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?p=33183", "date_download": "2023-02-04T02:02:33Z", "digest": "sha1:2OBNSXTRSQ5S4C53HCPNZIN5YU3ZZJSZ", "length": 11273, "nlines": 139, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांच्या दालनात ‘कोरोना किलर’ उपकरण", "raw_content": "\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांच्या दालनात ‘कोरोना किलर’ उपकरण\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांच्या दालनात ‘कोरोना किलर’ उपकरण\nशबनम न्युज : १९ सप्टेंबर (प्रतिनिधी) पुणे :- जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध पद्धतीवर संशोधित “कोरोना किलर”हे मशीन देशभर मान्यताप्राप्त होत असताना आता महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे.\nया मशीनचे संशोधन केलेल्या इंडोटेक या कंपनीचे भाऊसाहेब जंजिरे व विजयसिंह डुबल यांनी काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात कोरोना किलर या मशीनचे सादरीकरण केले. कोरोना व्हायरसला ही मशीन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती मंत्री उदय सामंत यांना दिली. त्यानंतर हे मशीन त्यांच्या जनता दरबारात बसविण्यात आले.\nमहाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच सहयोग या संस्थेने बसविले आहे.\nकोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंत, असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्र व मशीन इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ह्या मशीनची कार्यक्षमता प्रमाणित केली आहे.\nनिवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही हवा पोहोचते तेथे हे आयान पोहचतात व कोरोना व्हायरस आणि इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले.\nशबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.\nPrevious अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार – उदय सामंत\nNext जाधववाडीतील शाळा आरक्षण हस्तांतरचा प्रश्न अखेर मार्गी\n#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन\n#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन\n#MUMBAI : महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते – नवाब मलिक\n#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन\n#PIMPRI : साफसफाई कामगार महिलांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे : बाबा कांबळे\n#MUMBAI : अभिनेत्री पायल घोषचा रिपलब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये प्रवेश\n#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन\n#PIMPRI : नाग���वस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन\n#MUMBAI : महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते – नवाब मलिक\n#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन\n#PIMPRI : साफसफाई कामगार महिलांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे : बाबा कांबळे\nपत्ता – काळेवाडी फाटा ,पिंपरी चिंचवड, पुणे -33\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00863.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/e-sports-businessmen-nitesh-mahadik/", "date_download": "2023-02-04T02:28:48Z", "digest": "sha1:74HU7KUYMSHHKCUJAYV6LDJUDCRR24P7", "length": 26316, "nlines": 105, "source_domain": "udyojak.org", "title": "E-Sports या आधुनिक क्रीडाप्रकाराच्या व्यवसायात दैदिप्यमान कामगिरी करणारे महाडिक - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nE-Sports या आधुनिक क्रीडाप्रकाराच्या व्यवसायात दैदिप्यमान कामगिरी करणारे महाडिक\nE-Sports या आधुनिक क्रीडाप्रकाराच्या व्यवसायात दैदिप्यमान कामगिरी करणारे महाडिक\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nतुमचा मुलगा-मुलगी तासन्तास मोबाइलवर गेम खेळतात का आणि या मोबाइल गेममुळे त्यांच्या अभ्यासावर, झोपेवर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होत आहे का आणि या मोबाइल गेममुळे त्यांच्या अभ्यासावर, झोपेवर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होत आहे का आणि या सगळ्यात तुम्ही स्वत:ला हतबल समजत आहात का\nखेळांचं मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि जर आपला पाल्य व्यावसायिक खेळांमध्ये असेल म्हणजे जिथे त्याला प्रशिक्षक, समुपदेशनपासून सगळं उपलब्ध असेल तिथे पाल्याचा सार्‍या गुणांचा नकळत विकास होत असतो. उदाहरणार्थ बौद्धिक क्षमता वाढण्यास, नेतृत्व क्षमता विकसित होण्यास, आयुष्यात सतत लढत राहण्याची प्रेरणा, कधीही हार न मानण्याची क्षमता, शिस्त, आत्मविश्वास वाढणे इ.\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\nदुर्दैवाने शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये सगळीच मुलं काही व्यावसायिक स्पोर्ट्समध्ये निवडली जात नाहीत. अंदाजे ५% मुलं निवडली जातात. मग बाकीच्या मुलांचं काय त्यांच्या गुणांचा विकास कसा होणार आणि ती मुलं या खिलाडू वृत्तीपासून दूर राहणार नाहीत का त्यांच्या गुणांचा विकास कसा होणार आणि ती मुल��� या खिलाडू वृत्तीपासून दूर राहणार नाहीत का त्यामुळे त्यांना आयुष्यभर या गोष्टींचा त्रास सहन करावा लागेल का त्यामुळे त्यांना आयुष्यभर या गोष्टींचा त्रास सहन करावा लागेल का प्रश्न खूप आहेत, पण आता त्यांची उत्तरे देणारे कोणी तरी आहे आपल्याकडे. Nerd’s Room – E-Sports Learning Institute.\nE-Sports च्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास ही संकल्पना पचायला जड जात आहे का पण हे शक्य आहे आणि याचे प्रयोग चीन, युरोप आणि अमेरिकेमध्ये झाले आहेत आणि त्यातला सक्सेस रेशो हा इतर खेळांएवढाच आहे. Nerd’s Room च्या माध्यमातून तुमच्या पाल्याचं मोबाइल गेमचे अ‍ॅडिक्शन दूर होईलच; पण त्यांचा खेळाडू म्हणून व्यक्तिमत्त्व विकाससुद्धा होईल.\nभारतात E-Sports industry काही नवीन नाही; पण E-Sports च्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास ही कन्सेप्ट पूर्णपणे नवीन आहे.\nत्याच वेळेस मुलांना एक प्रशिक्षित खेळाडू म्हणून E-Sports मध्ये पुढे आणणं आणि एक खेळाडू म्हणून त्यांच व्यक्तिमत्त्व घडवणं ही त्यामागची मुख्य उद्दिष्टे आहेत आणि ज्या सुविधा E-Sports खेळ खेळणार्‍यांना दिल्या जातात त्या सर्व सुविधा उदाहरणार्थ कोच, काऊन्सिलर वगैरेपण खेळाडूंना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी मेडिटेशन वगैरेची कार्यशाळा असे उपक्रमपण घेतले जाणार आहेत.\n‘याद्रा क्विल्ट’द्वारे गोधडी शिवणकला टिकवते आहे चंद्रिका\n‘मराठीमाती डॉट कॉम’च्या हर्षद खंदारेची कथा\nउद्योग करताना अध्यात्माची कास धरून करोडोंचे साम्राज्य उभे करणारा अवलीया\nफक्त प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यासाठी संस्थांतर्गत आणि संस्थेतर वेगवेगळ्या E-Sports च्या स्पर्धा आयोजित करून त्यात मुलांना एका competitive level ला खेळायला लावणे आणि त्या मुलांचा एक परिपूर्ण खेळाडू म्हणून व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल याकडेपण जातीने लक्ष देणे आणि खेळ खेळणं हा फक्त टाईमपास न राहता ते त्यांच्या एकूणच विकासाचं एक माध्यम कसं होईल याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.\nवेबसाइटवर प्रत्येक पाल्याची संपूर्ण माहिती आणि त्याचा आलेख त्या पाल्याच्या शाळेला, पालकांना ऑनलाइन बघता येणार आहे. असा हा सर्वांगाने विचार करून बनवलेला प्रोजेक्ट लोकांच्या नक्कीच पसंत पडेल.\nPC आणि Console वर खेळल्या जाणार्‍या खेळांना E-Sports म्हटलं जातं. जगभरातली Fastest Growing Industry म्हणून या इंडस्ट्रीकडे बघितलं जात आहे. जग���रात ही इंडस्ट्री सध्या १३० बिलियन डॉलरची आहे आणि त्यातला भारताचा वाटा हा साधारण फक्त १ टक्के आहे.\nआपल्या पालकांचा E-Sports कडे बघण्याचा दृष्टिकोण हा पूर्णपणे पूर्वग्रहदूषित आहे, कारण त्यांना E-Sports मधूनसुद्धा मुलांचा एक खेळाडू म्हणून विकास होऊ शकतो ह्याची माहितीच नाही. जगभरात याचा विकास वेगाने होत आहे. चीन, युरोप, अमेरिका इथल्या शाळा आणि कॉलेजमध्ये E-Sports ला proper sports च्या दृष्टीने बघितलं जात आहे आणि E-Sports एका व्यावसायिक पातळीवर खेळले जात आहेत.\nनितेश महाडिक हे Nerd’s Room चे संस्थापक आहेत. गेली तेरा वर्षांहून अधिक काळ त्यांनी accounts and finance क्षेत्रात उच्च पदावर काम केलं आहे. गेली काही वर्षे व्यवसायात उतरायची त्यांची इच्छा होती. Gaming क्षेत्रातील संधी हेरून त्यांनी या क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला.\nसुरुवातीला डोंबिवलीमधील मुलांना चांगल्या प्रतीचे high graphics games खेळायला मिळावे एवढाच उद्देश त्यांनी समोर ठेवला होता; पण कालांतराने जगभरात E-Sports संदर्भात संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, E-Sports च्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो. मुळात खेळाकडे एक ‘खेळ’ म्हणून पाहणं जरुरी आहे. हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातूनच E-Sports Learning Institute ह्या संकल्पनेचा जन्म झाला.\nकंपनीच्या बोर्डवर gaming क्षेत्रातील नामांकित खेळाडूंना कोच म्हणून आणलं गेलं आहे. त्याचबरोबर काऊन्सिलर आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील तज्ज्ञ यांनासुद्धा कंपनी बोर्डवर घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर इतर शैक्षणिक क्षेत्रांतील तज्ज्ञसुद्धा कंपनी बोर्डवर यावे असा त्यांचा प्रयत्न आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसांबरोबर असणं किती जरुरी असतं ह्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.\nया एकूणच भारतीयांच्या दृष्टीने विशेषत: मध्यम वर्गाच्या दृष्टीने वर्ज्य असणार्‍या विषयाला पुढे आणण्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांचं उत्तर होतं की, जर आजकाल शाळा इंटरनॅशनल झाल्या आहेत तर मुलांनी local राहून कसं चालेल. आपण जगातल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या इकॉनॉमीचा भाग आहोत आणि त्यामुळे जगभरात जे ट्रेंड चालू आहेत त्यामध्ये भारताचा सहभाग हा असलाच पाहिजे.\nदुर्दैवाने या क्षेत्रात आपण खूपच मागे आहोत. मुळात जगातल्या सर्वात वेगाने वाढणार्‍या या क्षेत्रात आपण मागे आहोत, कारण आपल्याकडे एकूणच खेळ हा वेळ वाया घालवणं असंच समजलं जातं आणि त्यात E-Sports म्हटलं की अजून negativity; पण हे असं क्षेत्र आहे जिकडे आपण खरंच प्रगत देशांशी थेट स्पर्धा करू शकतो. आपल्या मुलांना खूप कमी वयात युरोप, अमेरिका इथल्या मुलांशी थेट स्पर्धा करता येईल आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नाव उंचावता येईल.\nजगभरात E-Sports मधील खेळांच्या मोठ्या स्पर्धा खेळवल्या जातात. उदाहरण द्यायचं झालं तर, DOT- 2 या PC वर खेळल्या जाणार्‍या खेळाचं world championship 2019 चं पहिलं बक्षीस होत १५ लाख डॉलर्स. अशा बर्‍याच स्पर्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जातात. जगभरात या स्पर्धा एका व्यावसायिक पातळीवर खेळल्या जातात आणि शाळा, कॉलेजमधून त्या मुलांना तेवढं प्रोत्साहनसुद्धा दिलं जातं.\nएशिया २०१८ मध्ये ई स्पोर्ट्ससाठी यातीलच एक गेम खेळला गेला होता. त्यात सहभागी असलेल्या आपल्या भारताच्या स्पर्धकास कांस्य, तर कोरीयाच्या स्पर्धकास सुवर्णपदक मिळाले होते. उद्या World Olympic मध्येसुद्धा E-Sports चा समावेश होऊ शकतो.\nही E-Sports मधली चळवळ तुम्हाला कुठंपर्यंत घेऊन जायची आहे, असं विचारलं असता नितेश महाडिक यांनी हसून उत्तर दिलं की, मी याला चळवळ वगैरे नाही म्हणणार; पण ही सुरुवात आहे. जास्तीत जास्त शाळा, कॉलेज आणि स्पोर्ट्स क्‍लबमध्ये आम्ही आमची कन्सेप्ट घेऊन जात आहोत. तिथल्या मुलांना प्रशिक्षण देऊन E-Sports मधले खेळाडू घडवून त्या मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवणं आणि त्यानिमित्ताने त्या संस्थेला सर्वांगीण विद्यार्थी घडवण्यात हातभार लावणं हे आमचं उद्दिष्ट आहे.\nशाळा, कॉलेजमध्ये तुम्ही E-Sports घेऊन जातच आहात, मग परत वेगळी इंस्टिट्यूट काढावीशी का वाटत आहे यावर नितेश महाडिक ह्यांनी सांगितलं की, आमच्या इंस्टिट्यूटमध्ये आम्ही दोन प्रकारच्या मुलांना, युवकांना सामील करून घेऊ इच्छितो. एक म्हणजे ज्या मुलांच्या शाळा, कॉलेजमध्ये आमचे coaching चालत नाहीत आणि दुसरं म्हणजे ते युवक ज्यांचे महाविद्यालयीन शिक्षण संपलेलं आहे आणि ते gaming क्षेत्राकडे व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच एक करीअर म्हणून बघत आहेत.\nया क्षेत्रात करीअरच्या खूप सार्‍या संधी आहेत. भारतात काय अगदी विदेशातसुद्धा जाण्याच्या खूप सार्‍या संधी या क्षेत्रात मिळू शकतात. सध्या आपल्याकडे या क्षेत्रातील फक्त game development मध्येच थोडं फार लक्ष दिलं जात ���हे; पण ते खेळ खेळणार्‍या खेळाडूंना विशेष लक्ष दिलं जात नाही. विदेशात विशेषतः युरोप, अमेरिका येथे खेळाडूंना चांगले स्पॉन्सर मिळतात.\nतिथल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून स्कॉलरशिपसुद्धा मिळतात. भारतातही हे सगळं शक्य व्हावं असा आमचा प्रयत्न आहे आणि या खेळातील प्रतिभावान खेळाडूंना बाकीच्या खेळाडूंएवढाच मान-सन्मान, पैसा, प्रतिष्ठा मिळावी ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.\nकंपनीच्या सध्याच्या आणि भविष्यातील योजना काय आहेत याबाबत विचारलं असता नितेश यांनी सांगितलं की, सध्या आम्ही टीम वाढवणं, गुंतवणूकदार आणणं यावर काम करत आहोत, कारण प्रोजेक्ट बर्‍यापैकी मोठा असल्यामुळे टीम मोठी लागणार आणि गुंतवणूकसुद्धा आणावी लागणार आहे आणि पुढील वर्षभरात कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईमध्ये पोहोचून पुढील तीन वर्षांत भारतभर जाण्याचा कंपनीचा मानस आहे.\nअसा एक चांगला बदल घडवत असलेल्या उद्योजक नितेश महाडिक यांस मनापासून मानाचा मुजरा आणि त्यांचा स्पर्धक भारताचे नेतृत्व करून सुवर्णपदक मिळवेल ही खात्री आहे.\nसंपर्क : नितेश महाडिक – ९८१९०९९०२२\nशब्दांकन : श्रीनिवास गोखले (उगम क्रिएटिव्ह)\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\nPrevious Post केवळ मौखिक प्रसिद्धीतून विश्वविख्यात बनलेले भविष्यकार उल्हास पाटोळे\nNext Post ‘या’ कारणांसाठी होऊ नका उद्योजक\n‘उत्तम क्‍वाालिटी, ग्राहक संतुष्टी’ जपणारा तीन पिढ्यांचा वारसा\nकचरा पेरून १८९ एकर रेताड जमिनीवर नंदनवन फुलवणारा उद्योजक\nमराठी माणसाला श्रीमंतीचे धडे देणारा उद्योजक\nby स्मार्ट उद्योजक January 12, 2023\nअडचणीत सापडलेल्या उद्योगांना प्राचीन भारतीय शास्त्रांच्या माध्यमातून नवसंजीवनी देणारे डॉ. डोळस\nइस्टेट एजंट; एक बिनभांडवली व्यवसाय\nby स्मार्ट उद्योजक November 6, 2017\nलोकप्रिय युट्युबर्सची भेट होऊ शकते रहेजा महाविद्यालयाच्या ‘रीटेक’मध्ये\nby स्मार्ट उद्योजक January 27, 2021\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00863.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/navratri-colours-in-marathi/", "date_download": "2023-02-04T03:25:08Z", "digest": "sha1:EXVAI736N5S6EK23IXQFEKO74ZMGBS43", "length": 24719, "nlines": 240, "source_domain": "readinmarathi.com", "title": "नवरात्रीचे नऊ रंग 2022 । नवरात्री कलर्स 2022 मराठी । Navratri 2022 Colours In Marathi | नवरात्रीचे नऊ कलर 2022 | Navratra Che Colour", "raw_content": "\n नवरात्री कलर्स 2022 मराठी \nनवरात्रीचे नऊ रंग 2022 नवरात्री कलर्स 2022 मराठी नवरात्री कलर्स 2022 मराठी \nआजच्या या लेखात आपण 2022 मधील नवरात्रीचे नऊ रंग बघणार आहोत. नवरात्रीचा आजचा रंग कोणता हे जाणून घ्यायचं असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा.\nनवरात्र हा हिंदु धर्मातील स्त्रियांचा प्रमुख उत्सव म्हणुन ओळखला जातो.नवरात्र याचा अर्थ होतो नऊ रात्र आणि नवरात्र हा एक संस्कृत भाषेतील घेतलेला शब्द आहे. नवरात्र हा नऊ रात्रींचा उत्सव असतो ज्यात सर्व स्त्रिया देवीच्या नऊ वेगवेगळया रुपांचे पुजन करीत असतात. तब्बल नऊ दिवस रोज वेगवेगळया प्रकारचे नैवैद्य देवीपुढे ठेवत असतात.\nआजच्या लेखात आपण ह्याच नवरात्रीविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.\n1.1. नवरात्र म्हणजे काय\n1.2. नवरात्र हा सण वर्षातुन किती वेळा येत असतो\n1.3. नवरात्र हा सण 2022 मध्ये कधी आणि केव्हा आहे\n1.4. 2022 मधील नवरात्रीचे नऊ रंग कोणकोणते आहेत आणि त्यांचे महत्व काय आहे\n1.4.1. नवरात्री कलर्स 2022 सप्टेंबर – ऑक्टोबर:\n1.6. नवरात्रीला कोणत्या नऊ देवींच्या रूपांची पुजा केली जाणार आहे\n2. नवरात्रीचे नऊ साड्या | नवरात्रीच्या साड्यांचे कलर | नवरात्रीच्या नऊ साड्यांचे कलर\nनवरात्रीचे नऊ रंग 2022\nसोमवार, 26 सप्टेंबर पिवळा\nमंगळवार, 27 सप्टेंबर हिरवा\nबुधवार, 28 सप्टेंबर राखाडी\nगुरुवार, 29 सप्टेंबर नारंगी\nशुक्रवार, 30 सप्टेंबर पांढरा\nशनिवार, 1 ऑक्टोबर लाल\nरविवार, 2 ऑक्टोबर गडद निळा\nसोमवार, 3 ऑक्टोबर गुलाबी\nमंगळवार, 4 ऑक्टोबर जांभळा\nनवरात्रीचे नऊ रंग 2022\nनवरात्रीला आपण शारदीय नवरात्र असे देखील म्हणत असतो.नवरात्रीच्या नऊ रात्री चालणारा ह्या सणाची सुरूवात आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला होत असते. नऊ दिवस स्त्रिया देवीच्या वेगवेगळया रूपांची पुजा करत असतात. आणि प्रत्येक दिवशी पुजा करण्यासाठी सर्व स्त्रिया एक विशिष्ट रंगाची साडी ह्या सणाला परिधान करीत असतात. आणि देवीला नऊ वेगवेगळया प्रकारचे देखील नैवेद्य दाखवत असतात. ह्या नऊ दिवसांसाठी असलेल्या नवरात्रीत गरबा,दांडिया इत्यादी हे नृत्य सर्व स्त्रिया करीत असतात.\nनवरात्र हा सण वर्षातुन किती वेळा येत असतो\nनवरात्र हा सण तसेच उत्सव सर्वसाधारणपणे चैत्र,आषाढ,पौष,अश्विन ह्या चारही वेळेला प्रत्येक वर्षी येत असतो.\nनवरात्र हा सण 2022 मध्ये कधी आणि केव्हा आहे\nनवरात्र ह्या सणाचा आरंभ सण 2022 मध्ये अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाला म्हणजेच सोमवार, 26 सप्टेंबर पासुन होणार आहे. आणि हा सण सलग नऊ रात्र 4 आँक्टोबर पर्यत चालणार आहे.\n2022 मधील नवरात्रीचे नऊ रंग कोणकोणते आहेत आणि त्यांचे महत्व काय आहे\nनवरात्रीचा प्रत्येक दिवस हा आपण देवीच्या नऊ वेगवेगळया रुपांना अर्पित केलेला दिवस असतो. नवरात्रीचे नऊ रंग हे देवीच्या नऊ गुणांचे प्रतिक म्हणुन आपण मानत असतो.आणि ह्या रंगांना खुप महत्व दिले जात असते.कारण असे म्हटले जाते की ह्या नऊ रात्रींच्या उत्सवात आपण ज्या दिवशी ज्या रंगाचे कपडे परिधान करत असतो तसेच आपले व्यक्तीमत्व तसेच मानसिकता तयार होत असते.\nचला तर मग जाणुन घेऊया नवरात्रीच्या प्रत्येक रंगाचे वैशिष्टय कोणकोणते आहे.\nनवरात्री कलर्स 2022 सप्टेंबर – ऑक्टोबर:\nपिवळा – 26 सप्टेंबर\nहिरवा – 27 सप्टेंबर\nराखाडी – 28 सप्टेंबर\nनारंगी – 29 सप्टेंबर\nपांढरा – 30 सप्टेंबर\nलाल – 1 ऑक्टोबर\nगडद निळा – 2 ऑक्टोबर\nगुलाबी – 3 ऑक्टोबर\nजांभळा – 4 ऑक्टोबर\nह्या 2022 मधील नवरात्रीत अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या रात्रीला पिवळा रंग परिधान केला जाणार आहे.\nनवरात्रीचा पहिला रंग तसेच दिवस देवी मातेच्या स्कंदमाता ह्या रुपाचा आहे.\nपिवळा रंग हा आनंदाचे प्रतिक म्हणुन ओळखला जातो. हा रंग आपल्याला आशेची किरण दाखवतो.आणि पिवळा रंग आपल्या मनातील चाललेल्या नकारात्मक विचारांना दुर करून आपल्याला एक सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त करून देत असतो.ज्यामुळे आपला आत्मविश्वास देखील वाढत असतो.\nहिरवा रंग हा प्रेमाचा रंग म्हणुन ओळखला जातो.जो ह्या नवरात्रीच्या दितीय दिवशी देवीचे दुसरे रूप ब्रम्हचारीणीचे पुजन केले जाणार आहे.हिरवा रंग हा हिरव्या हिरवळीचे,समृदधीचे तसेच भरभराटीचे प्रतीक देखील मानले जाते.तसेच पाहायला गेले तर हिरवा रंग ह��� निसर्गाचा रंग आहे.कारण ह्या पृथ्वीवरील झाडे झुडपे,वृक्ष,इत्यादी सर्व निसर्गाची संपदा ही हिरव्या रंगातच असलेली आपणास दिसुन येते.हिरवळ रंग हा आपल्या मनात प्रफुल्लितता,शांतता,आनंद निर्माण करण्याचे कार्य करतो.\nनवरात्रीच्या त्रितीय दिनाचा रंग आहे राखाडी रंग जो काळया आणि पांढरा ह्या रंगाच्या मधील रंग असतो.ह्या रंगाचे वैशिष्टय असे आहे की हा रंग आपल्याला गौरव तसेच प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो.तसेच त्यात वाढ देखील करीत असतो.असे म्हटले जाते की ह्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला देवीचे मार्गर्दर्शन प्राप्त होत असते.असे मानले जाते की ह्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने देवदूत स्वता आपले रक्षण करतात.\nनारंगी रंग हा आनंद आणि उर्जा या दोघांची सुचना देणारा रंग म्हणुन ओळखला जातो.\nनवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंगाचे वस्त्र परिधान करावयाचे असतात.कारण पांढरा रंग हा शुदधता आणि पावित्र्याचे प्रतीक मानला जातो.असे म्हटले जाते की पांढरा रंग परिधान केल्याने आपले मन आणि आत्मा शुदध राहत असतो.म्हणुन एखाद्या मंगलप्रसंगी सुदधा पांढरा पोशाख परिधान केला जात असतो.एवढेच नाहीतर मोठमोठे सिदध पुरुष देखील मंगलप्रसंगी पांढरे वस्त्र परिधान करतात असे देखील आपणास दिसुन येते.शुदधता आणि पवित्रतेसोबतच पांढरा रंग हा शांती,विश्वास आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणुन देखील ओळखला जातो.\nनवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करावयाचे असतात.लाल रंग हा तीव्रता तसेच उत्साह दर्शवण्याचे काम करत असतो.लाल रंग आपल्या आयुष्याला उर्जा प्रदान करत असतो.सवाशिण स्त्रिया कपाळाला लावतात त्या कुंकुचा रंग देखील लालच असतो.लाल रंग हा देवीचा अत्यंत आवडीचा रंग म्हणुन ओळखला जातो.\nकधी न संपत असलेल्या अथांग समुद्राचा रंग हा निळा असतो.तसेच आकाशाचा रंग देखील निळसरच असतो.निळा रंग दृढ विश्वासाचे प्रतीक मानला जातो.निळा रंग हा आपल्याला अंतर्ज्ञान प्राप्त करण्यास साहाय्य करत असतो.स्वतामधील दडलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला जाणीव करून देण्याचे काम देखील निळा रंग करतो.\nगुलाबी रंग हा सार्वभौमिक प्रेमाचे आणि स्नेहाचे प्रतिक म्हणुन मानला जाणारा रंग आहे.\nजांभळा रंग हा राजेशाही थाटामाटाचा तसेच स्थिरतेचे प्रतीक म्हणुन ओळखला जातो.\nनवरात्रीला कोणत्या नऊ देवींच्या रूपांची पुजा केली जाणार आहे\nनवरात्रीचे नऊ साड्या | नवरात्रीच्या साड्यांचे कलर | नवरात्रीच्या नऊ साड्यांचे कलर\nनवरात्रीच्या पहिला दिवसा साठी पिवळ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या दुसऱ्या दिवसासाठी हिरव्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या तिसऱ्या दिवसासाठी राखाडी रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या चवथ्या दिवसासाठी नारंगी रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या पाचव्या दिवसासाठी पांढऱ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या सहाव्या दिवसासाठी लाल रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या सातव्या दिवसासाठी गडदनिळ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या आठव्या दिवसासाठी गुलाबी रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nनवरात्रीच्या नवव्या दिवसासाठी जांभळ्या रंगाची साडी पुढील प्रमाणे आहेत :\nअशा पदधतीने आज आपण नवरात्रीचे नऊ रंग 2022 साठी जाणून घेण्याचा आजच्या लेखातून प्रयत्न केला आहे.\nआशा आहे की आम्ही दिलेल्या नवरात्रीचे नऊ रंग विषयी माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला नवरात्रीचे नऊ रंग या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\nमराठी सण आणि उत्सव माहिती\nकोजागिरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा) सणाची माहिती\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2023-02-04T02:13:04Z", "digest": "sha1:4H34TQKFL3QZG23A2ZIB62TQP2QKK7CP", "length": 1930, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "शिल्पा शेट्टी प्रकरण - DOMKAWLA", "raw_content": "\nShilpa Shetty Birthday: Fitness freak शिल्पा शेट्टीची व्हॅनिटी व्हॅन आतूनही अप्रतिम आहे, तुम्ही पाहिली आहे का\nप्रतिमा स्त्रोत: इंस्टाग्राम/शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी ठळक मुद्दे शिल्पा शेट्टी ४७ वर्षांची झाली आहे शिल्पा…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/news/jaipur-woman-from-mumbai-found-dead-in-city-hotel", "date_download": "2023-02-04T03:32:27Z", "digest": "sha1:ZB4U7YD6MOCXKPTYDPMPYHAQCYMHJC4P", "length": 5072, "nlines": 36, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "Jaipur: Woman from Mumbai found dead in city hotel", "raw_content": "\nमुंबईतल्या महिलेचा मृतदेह जयपूरमधल्या हॉटेलमध्ये आढळल्याने खळबळ\nया महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत\nमुंबईतल्या एका २९ वर्षीय महिलेचा मृतदेह जयपूरमधल्या हॉटेलमध्ये आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रोशनी प्रकाश सिंग असं या महिलेचं नाव आहे. बुधवारी संध्याकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या रूमचा दरवाजा नॉक केला. मात्र काहीही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्यांनी इंटरकॉमद्वारे तिच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र रोशनीने इंटरकॉमही उचलला नाही.\nयानंतर हॉटेलने पोलिसांना बोलावलं. करधानी पोलीस ठाण्याचे पोलीस हॉटेलमध्ये आले. त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना रोशनीचा मृतदेह रूममध्ये आढळला. खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह होता. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली, तसंच रूमही तपासली आहे मात्र त्यांना सध्या तरी संशयास्पद काही आढळलं नाही. मुंबईतली ही महिला जयपूरला कशासाठी आली होती याचाही शोध घेतला जातो आहे. तसंच मृत्यूप्रकरणीही तपास सुरू आहे.\nकल्याण: निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेत केली आत्महत्या\nया महिलेकडे एक डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी आढळली आहे. त्यातलं औषध हे अस्थमासाठी होतं. रोशनी त्याआधीही जयपूरला तिच्या आईसोबत आली होत�� असंही कळलं आहे. बहुदा अस्थमावर उपचार करण्यासाठीच ती आली असावी असा अंदाज पोलिसांना आहे.\nया महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच नेमकं काय घडलं ते स्पष्ट होऊ शकणार आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.\nरोशनी सिंग ही महिला मुंबईत कुठे राहते ती जयपूरला का आली होती ती जयपूरला का आली होती या प्रश्नांचीही उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तसंच ती हॉटेलमध्ये थांबली तेथील कर्मचाऱ्यांनाही विचारणा करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास या महिलेचा मृतदेह आढळला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00864.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/44846/", "date_download": "2023-02-04T02:23:28Z", "digest": "sha1:ROYYH6MEAOSMKUCVWGCM7RFWOYEBMW6R", "length": 9098, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "नीलेश राणेंची आता सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाले… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra नीलेश राणेंची आता सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाले…\nनीलेश राणेंची आता सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाले…\nमुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबीयांचे शिवसेनेशी असलेले राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यातून स्वत: नारायण राणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव शिवसेनेवर व ठाकरे पिता-पुत्रांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करताना दिसतात. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्यानंतर माजी खासदार यांनी आता यांच्यावरही टीका केली आहे. ()\nखासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाचा धागा पकडून नीलेश राणे एक ट्वीट केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. केंद्र सरकारनं एम्पिरिकल डेटा द्यावा, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये ३७७ अंतर्गत केली. नीलेश राणे यांनी त्यावरूनच सुळे यांना टोला हाणला आहे. ‘३७७ अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देत नाही. तशी तरतूदच नाही. मग ह्या अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे हा टाईमपास कशाला,’ असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे.\nनीलेश राणे यांनी याआधी साखर कारखानदारी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. रोहित पवार यांनी या टीकेला उत्तर दिल्यामुळं या दोन्ही युवा नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगलेला महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्याशिवाय, अलीकडंच नीलेश राणे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. ‘अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे अर्थतज्ञ देखील सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं. अर्थमंत्री असूनही त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही,’ असं नीलेश राणे म्हणाले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.\nPrevious articleकरोनानंतर झिकाचा धोका; पुण्यातील ७९ गावांनी वाढवली चिंता\nNext articleसाठ लाख ज्यूंना ठार मारणाऱ्या आइशमनला इस्राईलने कसे पकडले\ncrime news today karad maharashtra, जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा – new threads in the crime...\nSant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकोबांच्या चांदीच्या रथाची व पालखीची सजावट कोण करते, किती कारागीर...\nसोपे उपाय करून तणाव करा दूर\nआईचे हाल पाहून स्वत: रुग्णच रक्त आणण्यासाठी बाहेर पडला\nsanjay raut: देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाला सध्या तरी तोड नाही: शिवसेना – currently no one...\nBison Animal, असं वाटतं की म्हशीनं स्वेटर घातलाय…; तुम्ही हा विचित्रसा दिसणारा प्राणी पाहिला आहे...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/malegaon/news/kalwana-dominated-by-the-mahavikas-aghadi-130703630.html", "date_download": "2023-02-04T01:44:43Z", "digest": "sha1:FPKPZ3HRYLB2FEYRLATS34PL534V5FME", "length": 3637, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कळवणला महाविकास आघाडीचा बोलबाला | Kalwana dominated by the Mahavikas Aghadi| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविजय:कळवणला महाविकास आघाडीचा बोलबाला\nतालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत धक्कादायक निकाल लागले असून अनेक विद्यमान सरपंच, उपसरपंच सदस्यांना परा���वाचे धनी व्हावे लागले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, माकप ३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे १ तर भाजपने २ ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. शिंदे गटाला खातेही उघडता आले नाही, मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे सदस्य निवडून आले आहेत.\nतालुक्यात १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. यात बगडू व जयपूर ग्रामपंचायतींची सरपंच निवड अविरोध झाली आहे. यात एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर एक माकपकडे गेली आहे. तालुक्यात उर्वरित १४ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यपदासाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. मंगळवारी (दि. २०) सकाळी १० वाजता प्रशासकीय इमारत मानूर येथे तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/share-market-re-sale/", "date_download": "2023-02-04T02:43:23Z", "digest": "sha1:PI2Q44MJKMNLGB7O4TKVEYAJCRFX56JU", "length": 6515, "nlines": 74, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "शेअर बाजारात पुन्हा विक्रीचा जोर; सेन्सेक्स १९८ अंकांनी घसरला -", "raw_content": "\nशेअर बाजारात पुन्हा विक्रीचा जोर; सेन्सेक्स १९८ अंकांनी घसरला\nआठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. मागील आठवड्यात शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला होता. आज, मात्र विक्रीचा दबाव असल्याने बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 177 अंकांच्या घसरणीसह 55,895 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टीमध्ये 43 अंकांची घसरण होत 16,662 च्या पातळीवर व्यवहाराची सुरुवात झाली. त्यानंतर बाजारातील घसरण वाढत गेली.\nआज जवळपास सर्वच सेक्टरमध्ये घसरण असल्याचे चित्र आहे. ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी आदी सेक्टरमध्ये विक्रीचा जोर आहे. तर, बँकिंग, आयटी, मेटल्स सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसत आहे. स्मॉल कॅपमध्ये विक्रीचा जोर दिसत आहे. तर, मिड कॅपमध्ये किंचीत खरेदी दिसून येत आहे.\nनिफ्टी 50 मधील 29 शेअरमध्ये घसरण सुरू आहे. तर, 21 शेअर वधारले आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअरपैकी 13 शेअर वधारले असून 17 शेअर्स घसरले आहेत. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास 343 अंकांच्या घसरणी सेन्सेक्स 55,728.31 अंकांवर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी 91 अंकांच्या घसरणीसह 16,628.40 अंकांवर व्यवहार होत आहे.\nआयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.14 टक्क्यांची तेजी दिसत आहे. त्याशिवाय, इंडसइंड बँक 0.98 टक्के, टाटा स्टील 0.79 टक्के, भारती एअरटेल 0.66 टक्के, अॅक्सिस बँक 0.63 टक्के, कोटक महिंद्रा 0.59 टक्के, विप्रो 0.51 टक्के, बजाज फायनान्स 0.38 टक्क्यांनी वधारले आहेत.\nतर, रिलायन्सच्या शेअर दरात 3.52 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. त्याशिवाय अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.91 टक्के, नेस्ले 0.90 टक्के, सन फार्मा 0.87 टक्के, एचडीएफसी 0.85 टक्के, टेक महिंद्रा 0.76 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.\n‘हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका’; चंद्रकांत खैरे यांचे राज ठाकरेंना आवाहन\nबंगालमध्ये अचानक कंडोमची मागणी वाढली, वकाचा काय आहे कारण\nफक्त साऊथ अभिनेता नाही, भारतीय अभिनेता म्हणा'; धनुषने व्यक्त केली नाराजी\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aniruddhafriend-samirsinh.com/page/7/?s=US", "date_download": "2023-02-04T01:57:46Z", "digest": "sha1:UKEPEMJILLTUGBS2NSJOLBILMGJCTRIG", "length": 16974, "nlines": 189, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ७ (Consciousness – Part 7)’ याबाबत सांगितले. मी समजा तुम्हाला सांगितल एखाद्याला कोणाला ही सांगितल की बाबा तू दररोज राम, राम, राम म्हण, बरोबर. तुम्ही काय सांगाल दुसर्‍याला मी काय करतो जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला ‘नामस्मरण’. पण इथे आम्ही हा शब्द विसरतो. नाव उच्चारण आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव – भाग ६ (Consciousness-Part 6) याबाबत सांगितले. तो आभाळाकडे बघता बघता त्याला ढगांचं येणं-जाणं दिसायला लागलं. ढग येताहेत, ढग जातायत्, कधी थांबताहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पडतपण नाही आहे. नदीचे पूर दिसायला लागले, नदीचे पूर येऊन गेल्यानंतची भयप्रद परिस्थिती तो बघायला लागला, स्वत:चा हताशपणा ओळखायला लागला आणि त्याला जाणीव झाली कि आपण निसर्गावर मात करू शकत नाही. आपल्याला निसर्गाशी\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीवबाबत सांगितले. जे असत्य मनुष्य निर्माण करतो ना, हे असत्य मनुष्याचा घात करतो. जी जाणीव त्या प्राण्यांमध्ये आहे प्राण्यांच्या रक्षणासाठी, प्राण्यांच्या विकासासाठी. तीच मनुष्याच्या विकासासाठीसुद्धा हजारो पटीने, अनंत पटीने मनुष्याकडे आहे. मनुष्य ती करप्ट करतो, भ्रष्ट करतो असत्यामुळे आणि हे असत्य जेव्हा आपल्याकडून असं वागलं जातं, बोलल जातं, वागलं जातं, तेव्हा आपण आपल्या स्वत:चाच खूप अधिकाधिक घात करीत असतो. परमेश्वर\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ४ (Consciousness-Part 4)’ या बाबत सांगितले. समाजात वावरायला काही ठिकाणी खोटं बोलावंच लागतं. पण ज्या खोटं बोलण्याने दुसर्‍याला दु:ख होतं, दुसर्‍यावर अन्याय होतो, ज्या खोटं बोलण्याने दुसर्‍यावर अन्याय होतो आणि ज्यामुळे तुम्ही अपवित्र बनता, ते असत्य. पटलं ज्या तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे, आलं लक्षामध्ये, दुसर्‍याला दु:ख होतं कारण त्याच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही अपवित्र बनता, त्यामुळे हे असत्य\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबत सांगितले. प्राणी बघा, त्यांचे जे खायचे पदार्थ आहेत तेच खातात ना, दुसरे खाल्ले जातात का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का कारण मनुष्य आपली बुद्धी वापरतो. बुद्धी ही चांगली गोष्ट\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबतबाबत सांगितले. बापूंनी केव्हापासून सांगितलंय, दररोज एक तास चाला. बरोबर. आम्ही एक तास चालतो का बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे गुळण्या करायला सांगितलंय, उठल्यानंतर पाणी प्यायला सांगितलय. किती\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘मानवीय जाणीव’ याबाबत सांगितले. साधी साधी गोष्ट बघा, लहान मुल असतं, नुकतच जन्माला आलेलं सुद्धा, त्याच्यामध्येसुद्धा ही जाणीव तेवढ्याच प्रमाणात आहे, म्हणजे नुकतच जन्माला आलेलं बाळ असूनसुद्धा त्याला जोपर्यंत त्याची आई छातीशी धरत नाही, तोवर ते बाळ comfortable होत नाही. Science काय सांगतं आपल्याला की त्या लहान बाळाला आईच्या पोटात राहिल्यामुळे नऊ महिने, आईचे हार्ट साऊंड्स जे असतात, म्हणजे हृदयाची स्पंदनं,\nअर्थव्यवस्था से जुडी महत्वपूर्ण खबरें\nपाकिस्तान से जुडी खबरें\n“विघ्नविनाशक गणपति पूजन” संदर्भ में महत्त्वपूर्ण सूचना\n#संयुक्त_राष्ट्रसंघ के #सुरक्षा परिषद में अमेरिका का #उत्तर_कोरिया पर प्रतिबंधों का नया प्रस्ताव – चीन व रशियाचा विरोध\n#युक्रेन को इंटरनेट की आपूर्ति करने वाले #स्टारलिंक सैटेलाइट नेटवर्क पर रशिया के #सायबर हमले – उद्योजक एलॉन मस्क का आरोप\nबढ़ते #हिंसाचार की पृष्ठभूमि पर #श्रीलंकन सेना को दंगाइयों पर #गोलियाँ चलाने के आदेश\n#इम्रान_खान #पाकिस्तान के टुकडे करने की तैयारी में – प्रधानमंत्री #शाहबाज_शरीफ का आरोप\n#तैवान के करीब सैनिकी अभ्यास से #चीन एवं #अमेरिका ने एक-दूसरे को फटकारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00865.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/beed/spices-prices-increased-in-beed-market-818871.html", "date_download": "2023-02-04T02:53:15Z", "digest": "sha1:66DCJW2HGHI67N4SX6V6PH7C3MJ4OPR6", "length": 7735, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Beed spices prices increased Video : रोजच्या आहारातील मसाल्यांना महागाईचा ठसका! 30 टक्क्यांनी वाढले भाव – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nVideo : रोजच्या आहारातील मसाल्यांना महागाईचा ठसका 30 टक्क्यांनी वाढले भाव\nVideo : रोजच्या आहारातील मसाल्यांना महागाईचा ठसका 30 टक्क्यांनी वाढले भाव\nबाजारात मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे.\nसाहित्य संमेलनात वर्धा जिल्ह्यातील 235 पुस्तकांचं प्रकाशन\nउस्मानाबादचा फेमस गुलाबजाम खाल्ला आहे पाहताक्षणीच पडाल प्रेमात Video\nभाऊ CM, वर्दी उतरवेन; Dream11मध्ये 1 कोटी जिंकले, दारु पिऊन पोलिसांना धमकी\n75 वर्षांची प्रतीक्षा संपली, बीड जिल्ह्यातील 2 गावांमध्ये पहिल्यांदाच धावली ST\nबीड, 23 जानेवारी : चवदार पदार्थांसाठी मसाल्याचे महत्त्व अधिक आहे. बाजारात विविध कंपन्यांचे पॅकेट बंद मसाले ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही सर्व मसाले घरगुती पद्धतीने तयार केली जातात. परंतु, सध्या बीडमधील बाजारात मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे.\nतोंडाची चव वाढविणारे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला गरजेचे असलेल्या मसाल्याच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. या वाढल्या महागाईमुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे.\n30 टक्क्यांनी दर वाढले\nसध्या महागाईच्या काळामध्ये सर्वच गोष्टींचे दर दिवसागणिक वाढू लागले आहेत. मसाल्याच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. बीडमध्ये सध्या सर्वच मसाल्यांच्या दरात तेजी असल्यामुळे सर्वसामान्यांना मसाला खाणे कठीण झाले आहे. मागील तीन महिन्यांत मसाल्याच्या भावामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nधने पूर्वी 120 रुपये किलो होते आता 160 रुपये दर आहे आणि मिरची बनवण्यासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे रामपत्री पूर्वी, 800 रुपये किलो होता आता 1000 रुपये किलो झाला आहे. यासह अनेक मसाला बनवणाऱ्यांच्या घटकांमध्ये वाढ झाली आहे.\nPune : स्वस्तात मस्त पर्स मिळण्याची जागा, तरुणींसाठी आहे हक्काचं ठिकाण\nकाळ्या मसाल्याचेही दर वाढले\nलाल तिखट 220 ते 260 रुपये किलो होते मात्र याचा दर आता 370 रुपये प्रति किलो झाला आहे. काळ्या मसाल्याच्या भावामध्ये देखील मोठी वाढ झाली असून पूर्वी 380 ते 450 प्रति किलोचे दर आता 500 ते 600 प्रतिकिलो झाले आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/tag/central-railway-recruitment/", "date_download": "2023-02-04T02:57:08Z", "digest": "sha1:5QU4TTMI42XTEAQGB6UMGLDNS5HL5BN2", "length": 5445, "nlines": 67, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "central railway recruitment Archives - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nCentral Railway Recruitment मध्य रेल्वे जुनिअर टेक्निकल असोसिएट मुंबई मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू\nCentral Railway Recruitment मध्य रेल्वे मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जागा ज्युनिअर टेक्निकल असोसिएट या पदासाठी निघालेल्या आहेत. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे पदाचे नाव: ज्युनिअर टेक्निकल असोसिएट रिक्त पदे : 50 आहेत नोकरीचे ठिकाण : मुंबई …\nCentral Railway Recruitment मध्य रेल्वे जुनिअर टेक्निकल असोसिएट मुंबई मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू Read More »\nNorth Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे याची जाहिरात निघाली असून पद भरती जाहीर करण्यात आली असून खाली पद भरती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. North Western Railway Recruitment 2023 चला सविस्तर जाहिरात समजून घेऊया. उत्तर पश्चिम रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता- उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये ‘Apprentice’ पदा …\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (41) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/an-increase-of-74-thousand-470-in-the-number-of-79-lakh-51-thousand-420-voters-in-pune-district/", "date_download": "2023-02-04T02:25:57Z", "digest": "sha1:HAWCVLDO7X5QOSD5DDOSNEEG47NDH7ZK", "length": 13517, "nlines": 66, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुणे जिल्ह्यात ७९ लाख ५१ हजार ४२० मतदारमतदार संख्येत ७४ हजार ४७० ची वाढ | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ���थलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider पुणे जिल्ह्यात ७९ लाख ५१ हजार ४२० मतदारमतदार संख्येत ७४ हजार ४७० ची वाढ\nपुणे जिल्ह्यात ७९ लाख ५१ हजार ४२० मतदारमतदार संख्येत ७४ हजार ४७० ची वाढ\nपुणे, दि. ६: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी गुरुवारी (५ जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून यादीत ७४ हजार ४७० मतदारसंख्येची भर पडली आहे.\nभारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.\nविशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.\nया अंतिम मतदार यादीमध्ये एकुण ७४ हजार ४७० इतक्या मतदारांची वाढ झालेली असून त्यात पुरुष मतदार संख्या ३५ हजार ५९८ इतकी, महिला मतदार संख्या ३८ हजार ७२१ इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या १५१ ने वाढलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये २१ विधानसभा मतदार संघात एकूण ७९ लाख ५१ ह���ार ४२० इतके मतदार समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४१ लाख ६६ हजार २६५, महिला मतदारांची संख्या ३७ लाख ८४ हजार ६६० व तृतीय पंथी मतददारांची संख्या ४९५ इतकी आहे.\nअंतिम मतदार यादी पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन दिलेली असल्याने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. तसेच https://www.nvsp.in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.\nमतदार यादीत अद्यापही नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी https://www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावे किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म नं.६ भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही डॉ. देशमुख यांनी कळवले आहे.\nमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा शुभहस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण\nश्री सम्मेद शिखरजी प्रश्नी झारखंड सरकारने लवकर निर्णय घ्यावा-शरद पवार यांची मुख्यमंत्री सोरेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/category/people-society-in-marathi/health-in-marathi/", "date_download": "2023-02-04T01:59:34Z", "digest": "sha1:UNCE2P5TKX75KC6OPASBEBO7KJBZSINJ", "length": 6773, "nlines": 151, "source_domain": "readinmarathi.com", "title": "Health Archives - Read In Marathi - वाचा मराठी मध्ये", "raw_content": "\nबडीशेप खाण्याचे फायदे आणि तोटे\nबडीशेप हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. सर्व घरांमध्ये वापरली जाणारी बडीशेप जिऱ्यासारखी दिसते. बडीशेपचे औषधी गुणधर्म खूप वेगळे आहेत. बडीशेप…\nतुम्हाला दातदुखी असल्यास, तुमच्या अस्वस्थतेचे मूळ काय आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे. तिथून, आपण कोणत्याही वेदना, सूज किंवा इतर लक्षणांपासून…\nGiloy/Gulvel/Guduchi: Meaning, Benefits, Uses, Side Effects In Marathi म्हणजे गुळवेल किंवा गिलोय विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये मी येथे तुम्हाला…\nChia Seeds Information (meaning, benefits, uses, side effects) In Marathi म्हणजे चिया बियाण्यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये तुम्हाला उपलब्ध करून…\nअजवाइन (Ajwain), ओवा, Carom seeds: Information, Meaning In Marathi | अजवाइन किंवा ओवा खाण्याचे फायदे व नुकसान विषयी संपूर्ण माहिती\n जवस: फायदे, दुष्परिणाम, सेवन करण्याचे प्रकार\nआज, आमच्या शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी आपल्या आहारातील, वयस्कर जुन्या औषधांवर, वनस्पती इत्यादींच्या संशोधनातून शोधले आहे की flax seeds म्हणजेच जवसाचे…\nकांदा चिरताना आपल्या डोळयांतुन पाणी येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय\nकांदा हा एक असा पदार्थ आहे ज्याचा वापर आपण रोज भाजी बनवण्यासाठी म्हणजेच भाजीत टाकण्यासाठी तसेच खिचडीत टाकण्यासाठी अशा विविध…\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://readinmarathi.com/teachers-day-speech-in-marathi/", "date_download": "2023-02-04T02:17:52Z", "digest": "sha1:OJ3JX5GBABOS3Q4AN75FP3FWKBBUP7R7", "length": 36982, "nlines": 199, "source_domain": "readinmarathi.com", "title": "Teachers Day Speech In Marathi | शिक्षक दिनाचे भाषण", "raw_content": "\nTeachers Day Speech In Marathi म्हणजे शिक्षक दिनाचे भाषण नमुना ५ प्रकार चे भाषण मराठी मध्ये इथे उपलब्ध करून देत आहे.\n 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी नमुना 3\nभारतामध्ये 5 सप्टेंबर रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. ते आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि एक महान शिक्षक तसेच तत्वज्ञानी होते. या लेखात, आम्ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिनाच्या विविध भाषणांची चर्चा केली आहे. शिक्षक दिनासाठी भाषणाची तयारी करताना तुम्ही या भाषणांचा संदर्भ घेऊ शकता. आमच्याकडे भाषणाचे अनेक नमुने आहेत जे तुम्हाला तुमचे पुढील शिक्षक दिनाचे भाषण तयार करण्यास/प्रेरित करण्यात मदत करतील.\nशिक्षक दिन साजरा करण्याची सुरुवात 1962 मध्ये झाली आणि तेव्हापासून ही आपल्या देशाची मानाची परंपरा बनली आहे. आपल्या समाजातील शिक्षकांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनेक शाळा आणि संस्थांमध्ये हा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो आणि विद्यार्थी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.\nआदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना खूप खूप शुभेच्छा\nआज शिक्षक दिनानिमित्त येथे उभे राहून आमच्या प्रतिष्ठित शिक्षकांचे स्वागत करण्यात मला सन्मान वाटतो. कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षक किती महत्त्वाची भूमिका बजावतात याचे वर्णन करायला सुरुवात केली तेव्हा शब्द कमी पडतात. आपले वेद देखील आपल्याला तेच शिकवतात तेच मी सांगू शकतो\n“गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु, गुरुर् देवो महेश्वरः |\nगुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ||”\nयाचा अर्थ शिक्षक हा स्वतःमध्ये सर्व देवांचा समावेश असतो आणि म्हणूनच आपल्या समाजात शिक्षकाचे स्थान देवापेक्षा वरचे मानले जाते. आपल्या इतिहासात शिक्षकाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे कारण मातेचा गर्भ मानवी शरीराला आकार देतो, परंतु शिक्षक मानवी मूल्यांना आकार देतो ज्यामुळे आपला समाज मानवता म्हणून अधिक मजबूत होतो आण�� प्रगतीशील होण्यास मदत होते. एक शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनात चांगल्या मार्गावर नेण्यासाठी हजारो संधींची खिडकी उघडतो.\nविद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते कुंभार आणि मातीसारखे असते. कुंभार चिकणमाती गुठळ्या नाहीत याची खात्री करण्यासाठी चिकणमाती करतो आणि नंतर ते एका सुंदर कला रचनेत तयार करतो. त्याचप्रमाणे, एखादा शिक्षक कधीकधी आपल्यासाठी कठीण असू शकतो परंतु शेवटी, आपण स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती व्हावी अशी त्यांची इच्छा असते.\nप्रिय शिक्षकांनो, तुम्ही आम्हाला ज्ञान, मुलभूत मूल्ये आणि दृढनिश्चय यासह रुजवले आहेत. तुम्ही आम्हाला जीवनातील समस्यांना धैर्याने आणि खंबीर मनाने आणि मनाने कसे तोंड द्यावे हे शिकवता. तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली आहे की मानवी जीवन केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चांगले बनवण्याच्या अनंत शक्यता आहेत. धन्यवाद म्हणण्यासाठी मी आज ही संधी घेईन मला माहित आहे की तुमच्या आशीर्वादाची परतफेड करणे कधीही पुरेसे होणार नाही परंतु आम्ही आज तुम्हाला खात्री देतो की तुम्ही आम्हाला दाखवलेल्या सत्मार्गावर आम्ही नेहमीच राहू आणि या जगाच्या सद्भावनेसाठी आम्ही आमच्या ज्ञानाचा मोठा वाटा देऊ.\nआमच्या शिक्षकांच्या प्रयत्नांना साजरी करण्यासाठी, आम्ही हा दिवस तुम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय बनवण्याची योजना आखली आहे. अनेक मुलांनी तुमच्यासाठी वेगवेगळे परफॉर्मन्स तयार केले आहेत. मला आशा आहे की आम्ही दिवसभर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकू.\nशेवटी, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि पुढचा दिवस चांगला जावो. धन्यवाद\nआदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक, प्रिय मित्र आणि सहकारी विद्यार्थी. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभ सकाळ\nसर्वप्रथम, येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व प्रिय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या समाजाची ही मौल्यवान परंपरा पुढे चालवता आल्याने मला खूप धन्य वाटत आहे. आपल्या कष्टाळू शिक्षकांना समर्पित असलेला दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. हा दिवस डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो जे आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती तसेच एक महान शिक्षक होते. राधाकृष्णनजींच्या मते “खरे शिक्षक ते आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात.” शिक्षक हा समा��ाच्या जडणघडणीत पाठीचा कणा असतो. तो भोळ्या मुलाचे त्याच्या ज्ञानाने आणि अनुभवाने पालनपोषण करतो आणि त्याला प्रामाणिक, ज्ञानी, जबाबदार मनुष्य बनवतो.\nशिक्षक हा एका मेणबत्तीसारखा असतो जो संपूर्ण जगाला उजळण्यासाठी स्वतःला जाळून घेतो. जेव्हा आपण दिशाहीन असतो तेव्हा तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. आपल्या समाजाला शिक्षित करण्यात आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यात शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपला इतिहासही दाखवतो की आपण आपल्या शिक्षकांना संपूर्ण जगात श्रेष्ठ मानले आहे. एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची कथा आपण सर्वांनी ऐकली आहे. एकलव्याने आपला उजवा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्य जींना दुसरा विचार न करता दिला. असे गुरु नानक देवजी म्हणाले\n“गुरु गोविंद डोहू खडे, कागे लागो पे |\nबलिहारी गुरु आपल्या, गोविंद दियो बताय ||”\nयाचा अर्थ जर एखाद्या दिवशी देव आणि शिक्षक दोघे एकत्र उभे राहिले तर मी प्रथम माझ्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करेन कारण माझ्या गुरूंनी मला देवाबद्दल शिकवले आहे. आणि हे कितपत खरे आहे एक शिक्षक नि:स्वार्थीपणे एक कच्चे बीज योग्य दिशेने फुलण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. शिक्षक हा कोणीही असू शकतो जो आपल्याला जीवनातील विविध टप्पे शिकवतो. आई, वडील, भावंड किंवा इतर कोणतीही व्यक्ती जी आपल्याला ज्ञान देते आणि आपल्याला योग्य मार्गाने मार्गदर्शन करते.\nशेवटी, मी असे म्हणेन की शिक्षक दिन हा केवळ आपल्या शिक्षकांना साजरे करणे नाही तर त्यांची मूल्ये रुजवणे आणि त्यांची शिकवण येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेणे हा आहे.\n 5 सप्टेंबर शिक्षक दिन भाषण मराठी नमुना 3\nआदरणीय प्राचार्य महोदय, उपप्राचार्य महोदय, शिक्षक आणि माझ्या प्रिय सहकारी मित्रांनो; सर्वांना सुप्रभात\nआम्ही सर्वजण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत आणि या दिवशी आमच्या प्रतिष्ठित शिक्षकांचे स्वागत करू शकलो याचा मला अभिमान वाटतो. मी तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आशा करतो की हा दिवस तुम्हाला आनंद आणि आनंद घेऊन येईल.\nभारत ही नेहमीच महान शिक्षकांची भूमी राहिली आहे. आर्यभट्ट ते डॉ अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेक महान शिक्षकांनी चांगल्या शिक्षकाचे महत्त्व सांगितले आहे. डॉ अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, “शिक्षक हा कोणत्��ाही देशाचा कणा असतो, तो आधारस्तंभ ज्याच्या आधारे सर्व आकांक्षा वास्तवात बदलतात.” डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन असेही म्हणाले की, “शिक्षक हे आपल्या देशातील सर्वोत्तम विचारसरणी असले पाहिजेत”. येणाऱ्या पिढीच्या उत्कर्षात आणि त्यांना भावी नेते होण्यासाठी तयार करण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते.\nआज मी आमच्या सर्व शिक्षकांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला सर्वोत्तम ज्ञान दिले आणि जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये आम्हाला मार्गदर्शन केले. तुम्ही आम्हाला केवळ शैक्षणिक कामगिरीतच नव्हे तर एखाद्या व्यक्तीची मूलभूत मूल्ये आणि मजबूत चारित्र्य विकसित करण्यातही मदत केली आहे. आपण आपल्या जीवनात कोठेही असू, आपण आपल्या राष्ट्राला आणि जगाला मानवता जिवंत ठेवण्यासाठी मदत करू. तुम्ही आम्हाला दिलेल्या ज्ञानाने आम्ही आमच्या प्रगतीशील राष्ट्रासाठी नक्कीच योगदान देऊ. आम्‍हाला तुम्‍हाला अभिमान वाटेल आणि विद्यार्थ्‍याने त्‍याच्‍या शिक्षकाला दिलेली ही सर्वोत्तम भेट आहे.\nप्रिय शिक्षकांनो, आम्ही खरोखर तुमची परतफेड कधीही करू शकत नाही आणि तुमचे आमच्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल. पण हा दिवस साजरा करण्यासाठी, आमच्या सहकारी सोबत्यांनी तुमच्या सर्वांसाठी वेगवेगळे परफॉर्मन्स आणि उपक्रम तयार केले आहेत. मला आशा आहे की तुम्ही सर्व त्या परफॉर्मन्सचा आनंद घ्याल आणि विविध मजेदार क्रियाकलापांमध्ये देखील सहभागी व्हाल. आम्ही आशा करतो की हा दिवस तुमच्या आनंदी आठवणींमध्ये कायम राहील. शेवटी, मी हे बोलून माझे भाषण संपवतो:\nत्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव \nत्वमेव विद्या द्रविमान त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव ॥\n तुझा दिवस छान असो.\nआदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक, प्रिय मित्र आणि सहकारी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभ सकाळ.\nमला आशा आहे की तुम्ही सर्व चांगले करत आहात. जगाच्या विकासात शिक्षकांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आज आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करत आहोत. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ते आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि एक महान शिक्षक तसेच तत्वज्ञानी होते. त्यांनी नेहमीच शिक्षण आणि चांगले शिक्षक यांचे महत्त्व सांगितले. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा असा विश्���ास होता की देशाला चांगले राष्ट्र निर्माण करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची गरज आहे आणि 1962 मध्ये त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आणि तेव्हापासून ही आपल्या देशात परंपरा बनली आहे.\nआम्ही आमचे आणखी एक राष्ट्रपती पाहिले आहेत जे एक महान शिक्षक देखील होते, डॉ एपीजे कलाम. त्यांनी दर्जेदार शिक्षणावर प्रकाश टाकला आणि प्रगतीभिमुख शिक्षणासाठी काम केले. ते म्हणाले की, “शिक्षक हा कोणत्याही देशाचा कणा असतो, तो आधारस्तंभ ज्याच्या आधारे सर्व आकांक्षा वास्तवात बदलतात.”\nशिक्षकाचा अर्थ नेहमीच तुम्हाला शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवणारा असा नसतो तर जो तुम्हाला मानवी जीवनातील मूलभूत मूल्ये आणि श्रद्धा शिकवतो. आई ही मुलाची पहिली गुरू मानली जाते कारण ती तुम्हाला जीवन जगण्याची शिकवण देते. शिक्षक आणि विद्यार्थी हे सोन्या-सोन्यासारखे असतात. सोनाराच्या आगीतून आणि जिगरमधूनही सोने जाते पण तेच त्याच्या चमकदार आणि सुंदर वास्तूचे कारण बनते. त्याचप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांना शिक्षा करतात किंवा त्यांना फटकारतात पण केवळ त्यांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर काढण्यासाठी.\nआपला देश पौराणिक कथांनी भरलेला आहे. आणि प्रत्येक कथेत, शिक्षक हे सर्वोच्च स्थान आणि सर्वात आदरणीय पद मानले जाते. त्या कथांमध्ये शिक्षकांना देव समान मानले जाते. आपल्या संस्कृतीने आपल्याला नेहमीच आपल्या शिक्षकांना देवासमोर ठेवण्यास शिकवले आहे. एक सुंदर संस्कृत श्लोक आहे:\nगुकारस्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज उच्यते \nअन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते ॥\nयाचा अर्थ असा की, शिक्षक ज्ञानाच्या प्रकाशाने अंधाराचा पराभव करू शकतो. आमचे शिक्षक आमच्यात कठोर परिश्रम आणि संयम निर्माण करतात. पडल्यानंतर कसे उठायचे आणि यशाच्या शिखरावरही कसे स्थिर राहायचे हे ते शिकवतात. झाड जितके मोठे होईल तितकी मुळे खोलवर जातात आणि आम्हाला खूप आनंद होतो की आमची मुळे आमच्या अद्भुत शिक्षकांसोबत आहेत.\nशेवटी, शिक्षक दिन हा केवळ एका दिवसाचा नाही, असे सांगून मी माझे भाषण संपवतो. त्यांनी आपल्यामध्ये घातलेल्या शिकवणींचा उत्सव साजरा करणे आणि ज्ञानाच्या बुद्धीने ती मूल्ये आणि शिकवण पुढे नेणे हे अधिक आहे.\n तुमचा दिवस चांगला जावो.\nआदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना खूप खूप शुभ सकाळ आशा आहे की तुम्ही दिवसाचा आनंद घेत असाल.\nसर्वप्रथम, येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व प्रिय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. आज शिक्षक दिनानिमित्त आपल्या आदरणीय आणि प्रतिष्ठित शिक्षकांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. सर्व वेळ अद्भूत शिक्षक राहिल्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आमच्या संपूर्ण शिक्षक कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि तुमच्या पावलांचे ठसे अनुसरण करतो. तुमची शिकवण आम्हाला जीवनात सदैव नीतिमान मार्गावर नेईल.\nआपण सर्वांनी आपल्या प्राचीन इतिहासातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. भारतात शिक्षकाला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. चांगला शिक्षक हा प्रगतीशील देशाचा पाया आहे. म्हणूनच अध्यापन हा जगातील सर्वात उदात्त व्यवसाय आहे. शिक्षक हे मुलांच्या दुसऱ्या पालकांसारखे असतात जे त्यांना जीवनातील संकटांना कसे जगायचे आणि सर्व शहाणपण नसतानाही कसे जगायचे हे शिकवतात.\nस्वामी विवेकानंदजींनी एकदा म्हटले होते की, “जनतेला शिक्षित करा आणि वाढवा, आणि त्यामुळेच एक राष्ट्र शक्य आहे”. शिक्षणाशिवाय राष्ट्र टिकू शकत नाही. म्हणूनच जगातील अनेक महान व्यक्तींनी उत्तम शिक्षक आणि दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिक्षक हा प्रकाशाच्या स्त्रोतासारखा असतो जो शहाणपणाचे ज्ञान उत्सर्जित करतो आणि अंधारात योग्य मार्ग दाखवतो.\nप्रिय शिक्षकांनो, आम्हाला आशा आहे की एक दिवस जेव्हा आम्ही आमच्या संबंधित जीवनाच्या मार्गावर जाऊ तेव्हा तुमचे शिक्षण आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करेल. आम्ही हे ज्ञान जगाला एक चांगले ठिकाण आणि अधिक सुसंस्कृत समाज बनवण्यासाठी शेअर करू. आम्ही तुमचे आभार मानू शकत नाही पण आज आमच्या सहकारी मित्रांनी तुमच्यासाठी काही परफॉर्मन्स तयार केले आहेत. मला आशा आहे की तुम्ही त्यांचा आनंद घ्याल आणि मजा कराल. दिवसभर तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणे हा एक सन्मान असेल.\n पुढचा दिवस चांगला आणि आनंददायी जावो.\nआशा आहे की आम्ही दिलेल्या शिक्षक दिनाचे भाषण माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.\nआपल्याला या Teachers Day Speech In Marathi माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.\nनमस्कार, माझे नाव समीक्षा पवार आहे आणि मी Read In Marathi या मराठी ब्लॉग ची संस्थापक आहे, जिथे मी मराठी संबंधित लेख लिहिते आणि मराठी वाचकांना मार्गदर्शन करते.\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nRepublic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये\n[30+ घरगुती व्यवसाय यादी] 2023 मध्ये घरबसल्या करता येणारे घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business Ideas For Ladies In Marathi\nमकर संक्रांतीची माहिती 2023- Makar Sankranti (मकर संक्रांती) 2023 In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shuniktech.com/latest-jobs-in-chandrapur/", "date_download": "2023-02-04T01:59:59Z", "digest": "sha1:YSQWNTYV56VMMVSUIACKWYZXJCPQSD6T", "length": 13297, "nlines": 155, "source_domain": "shuniktech.com", "title": "Latest Jobs In Chandrapur 2022 | चंद्रपूर येथील जॉब जाहिराती(August) - ShunikTech", "raw_content": "\n📚 शैषणिक पात्रते नुसार भरती\n📝अधिक पात्रते नुसार भरती\n🏢कॉलेज आणि युनीवरसिटी भरती\n🏥आरोग्य विभाग मेगा भरती\n🐮पशु सुवर्धन विभाग भरती\nचंद्रपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मेट्रो परिसरात सुमारे 3.61 लाख लोकसंख्या आहे. हे शहर सुपर थर्मल पॉवर स्टेशन आणि वर्धा व्हॅली कोलफिल्डमधील कोळशाच्या विशाल साठ्यासाठी देखील ओळखले जाते.\nअमरावतीची मोठी अर्थव्यवस्था कोल खाणकाम आणि त्याला आधार देणार्‍या उद्योगांवर अवलंबून आहे. गेल्या दशकभरात चंद्रपूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था दरवर्षी 1.15% दराने वाढत आहे.\nचंद्रपूरमधील काही लोकप्रिय नोकरी क्षेत्रे म्हणजे बँकिंग, आयटी आणि शिक्षण आणि बरेच काही. तुम्हाला उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातही नोकरीच्या संधी मिळू शकतात. येथे आम्ही सर्व नवीनतम, चालू आणि आगामी नोकर्‍या अपडेट करतो त्यामुळे आमच्या वेबसाइट Shuniktech.com ला दररोज भेट द्यायला विसरू नका.\nअकोल्यातील महिला विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्या विविध आहेत आणि नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी आहेत. महिला विद्यार्थ्यांना कॅफे, रेस्टॉरंट, कॉल सेंटर, शाळा आणि इतर लहान व्यवसायांमध्ये काम करण्याच्या संधी आहेत.\nमहिलांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व नोकऱ्या वरील यादीमध्ये नमूद केल्या आहेत.\nSchool Jobs / शाडेतील जॉब्स\nचंद्रपूर जिल्ह्यात वर नमूद केलेल्या नोकऱ्या सर्वात सामान्य आहेत. भविष्यात आणखी अनेक प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. सर्व नोकर्‍या वर नमूद केलेल्या यादीमध्ये सूचीबद्ध केल्या जातील त्यामुळे आमच्या वेबसाइट ShunikTech.com ला भेट देत रहा.\nअशा प्रकारची किमान पात्रता नाही पण होय तुमची पात्रता विशिष्ट नोकरीशी जुळू शकते. तसेच नोकरीसाठी किमान पात्रता ही स्थिती, कंपनी आणि उद्योग यावर अवलंबून असते. नोकऱ्यांसाठी काही सामान्य किमान पात्रतेमध्ये हायस्कूल डिप्लोमा किंवा समतुल्य, इच्छित पदावरील अनुभव आणि वैध चालक परवाना यांचा समावेश होतो.\nतुमच्या पात्रतेशी जुळणाऱ्या नोकऱ्यांसाठी नेहमी अर्ज करा.\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा\nबुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली\nजळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई सिटी मुंबई सबअर्बन\nनागपूर नांदेड नंदुरबार नाशिक ओस्मानाबाद पालघर\nपरभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा\nसिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशीम यवतमाळ\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे(PCMC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन 407 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nDelivery Boy Jobs for 10th Pass Candidates : 10वी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी बॉय नोकऱ्या – १७,००० मिळणार पगार\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा नवीन 23 रिक्त पदांची भरती 2022 विविध रिक्त पदांसाठी.\nGrant Govt Medical College Mumbai मध्ये “शिपाई डेटा एंट्री व ऑपरेटर” पदांसाठी जाहिराती २०२२.\nडिप्लोमाधारकांसाठी नागपुर महाबीज मध्ये नोकरीची उत्तम संधी २022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00866.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/news/sports-important-for-physical-mental-health-sub-district-magistrate-kalyan-pandey/", "date_download": "2023-02-04T03:26:43Z", "digest": "sha1:HRILAMYYVTAKH32VCM5JPQVPPGUJREMM", "length": 12193, "nlines": 66, "source_domain": "mymarathi.net", "title": "शारिरीक, मा��सिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचे -उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचे -उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे\nशारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचे -उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे\nमुंबई दि. ३०: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी आज येथे केले.\nमहाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या जनजागृतीसाठी क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून श्री. पांढरे यांच्या हस्ते झाला. क्रीडा ज्योत रॅली बृहन्मुंबई महापालिकेनजीकच्या सेल्फी पॉइंट पर्यंत काढण्यात आली.\nगेट वे ऑफ इंडिया येथे क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे, मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मथ्युकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण आदींची उपस्थिती होती.\nश्री. पांढरे म्हणाले की, प्रत्येकाने कुठलातरी खेळ खेळला पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी होऊन यश संपादन करावे. जेणेकरून मुं��ईचा लौकिक वाढेल.\nमहाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व जळगाव येथे ३९ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरात ४ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बास्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. दि.१० ते १४ जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.\nरॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, जिन्मॅस्टिक, तायक्वांदो, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, फेन्सिंग, बॉक्सिंग, थ्रो बॉल, शूटिंग, किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, क्रीडा अधिकारी, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.\nराष्ट्रभक्ती कोणत्याही धर्माशी निगडीत नाही-अ‍ॅड. नंदू फडके\nअल्पसंख्याक शाळांमधील पदभरती शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी – मंत्री दीपक केसरकर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00867.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/politician/uddhav-thackerays-demand-in-the-legislative-council-to-make-maharashtra-a-union-territory-occupied-by-karnataka/", "date_download": "2023-02-04T02:46:58Z", "digest": "sha1:XELL6S2SZTNS6EWMEEXXZV53A4MHVSCM", "length": 13624, "nlines": 73, "source_domain": "mymarathi.net", "title": "कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा-उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा-उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी\nकर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा-उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही, तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, असा ठराव विधानपरिषदेने मंजूर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.\nविधानसभा व विधानपरिषदेत एकमताने सीमावादाबाबत असा ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारला राज्य सरकारने पाठवावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.\nग्रामपंच���यती बरखास्त करणार का\nविधानपरिषदेत आज उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर आपली भूमिका मांडली. यावेळी सीमाभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे, अशा ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका\nसीमावादावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहे. अधिवेशन सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज काय दिल्लीत गेले असले तरी सीमाप्रश्नी महाराष्ट्राला या भेटीचा काही फायदा होईल काय दिल्लीत गेले असले तरी सीमाप्रश्नी महाराष्ट्राला या भेटीचा काही फायदा होईल काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, सीमाप्रश्नी आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, सीमाप्रश्नी आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण मात्र, सीमावादावरुन मराठी माणसाने आजही लाठ्याच खायच्या काय मात्र, सीमावादावरुन मराठी माणसाने आजही लाठ्याच खायच्या काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.\nकर्नाटकविरोधात साधा ‘ब्र’ बोलत नाही\nतसेच, तेव्हा लाठ्या खाल्ल्या म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प आहेत का एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्रविरोधी भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तोंडून कर्नाटकविरोधात साधा ब्रदेखील निघत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.\nआपल्याकडे मराठी पाट्यांना विरोध\nउद्धव ठाकरे म्हणाले, बेळगाव, कारवार, निपाणी हा खरे तर कर्नाटकव्यापत महाराष्ट्र आहे. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सीमावादावर कर्नाटकात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची एकजूट आहे. हे खरे तर आपण शिकण्यासारखे आहे. मात्र, महाराष्ट्रात उलटे चित्र आहे. आपण राज्यात दुकानांवर मराठी पाट्या बंधनकार केल्या की, त्याला आपल्याच लोकांकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले जाते. या विरोधीभासाला काय म्हणायचे\nठाकरेंकडून सभागृहात पेन ड्राईव्ह\nयावेळी उद्धव ठाकरेंनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर केला. त्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील ‘केस फॉर जस्टीस’ हा चित्रपट होता. हा चित्रपट सर्वांनी पाहावा. या चित्रपटात कर्नाटकातील मराठी भाषिकांवर कसे अत्याचार केले जातात, हे दाखवले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nCBIची ICICI बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी कारवाई:उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना अटक\nअजित पवार कडाडले- अब्दुल सत्तार राजीनामा द्या, महिला खासदाराला शिवीगाळ हा निर्लज्जपणाचा कळस\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00867.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beyondarman.blogspot.com/", "date_download": "2023-02-04T03:29:39Z", "digest": "sha1:GLGNCRWHAU4INUPBCO2IE6COYDLTF4NV", "length": 103461, "nlines": 249, "source_domain": "beyondarman.blogspot.com", "title": "मी शोधतो किनारा...", "raw_content": "\nएक धडपड, जाणिवेला शब्दरुप देण्याची\n\"माझे नाव सतिश वसंत गावडे. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांवकोंड\" आपल्या बोलण��यात \"अशुद्ध\" शब्द येणार नाही याची काळजी घेत मी वर्गाला माझी ओळख करुन दिली.\nशाळेचा पहिला दिवस. गोरेगांवच्या ना. म. जोशी विद्याभवनचा इयत्ता पाचवी ब चा वर्ग. गोरेगांव तसं शहरवजा खेडेगांव. आजूबाजूच्या पंधरा-वीस खेडेगावांचे बाजार हाट करण्याचे ठिकाण. शाळा पुर्ण जिल्ह्यात नावाजलेली. अगदी माणगांव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार चार तालुक्यांच्या ठिकाणांहून मुलं ना. म. जोशीला शिकायला यायची. आजही येतात. असा शाळेचा नावलौकिक.\nआमचं गाव वडगांवकोंड गोरेगांवपासून तीन किमी अंतरावर. गावातील जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंतच. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ना. म. जोशीलाच प्रवेश घ्यावा लागे. तेव्हा गोरेगांव ते वडगांवकोंड रस्ता कच्चा होता. बस सेवेचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे गोरेगांवला जाण्यासाठी पायी चालत जाणे, सायकलने जाणे, बैलगाडीने जाणे किंवा स्वतःच्या वाहनाने जाणे हेच पर्याय होते. शेवटचा पर्याय उपलब्ध असणारे भाग्यवान पुर्ण गावात हाताच्या बोटावर मोजण्याईतके कमी होते. रस्त्यात वाटेत एक ओढा लागतो. पावसाळ्यात गावाशेजारून वाहणार्‍या काळ नदीला पूर आला की रस्ता पाण्याखाली जातो. आम्हा शाळकरी मुलांसाठी शाळेत पायी चालत जाणे हा एकमेव पर्याय होता तेव्हा.\nना. म. जोशीत तेव्हा नविन प्रवेश देताना तुकडी कशी ठरवत असत याची मला काही कल्पना नाही. मात्र पाचवीच्या तेव्हा अ पासून अगदी ग पर्यंत तुकड्या होत्या. सर्वात हुशार मुलं अ वर्गात तर सर्वात ढ, नापास झालेली मुलं ग वर्गात असा काहीसा मामला होता. मी खेडयातला असलो तरी त्यातल्या त्यात हुषार असल्याने मला ब वर्ग मिळाला असावा.\nपहिल्या तासाला वर्गशिक्षिकेने दिलेल्या वेळापत्रकानूसार तो हिंदीचा तास असावा. एक उंच शिडशीडीत काळे सावळे सर वर्गावर आले होते. वय पन्नाशीचं किंवा थोडंफार कमी असावं. नाकावर जाड भिंगाचा चष्मा. करारी आणि खर्जातला आवाज. पाहताक्षणी दरारा वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव शेख सर हे नंतर वरच्या वर्गात शिकणार्‍या मुलांकडून कळलं. शेख सर हिंदी आणि पी. टी. चे तास घ्यायचे. खो खो हा बहूधा त्यांचा आवडता खेळ असावा. मुलांचा खोखोचा खेळ चालू असला की सर त्या मुलांना मार्गदर्शन करताना त्यांच्यातील एक होऊन जायचे.\nसर हिंदीही खुप छान शिकवायचे. वर्गात शिकवतानाही ते खेळाच्या मैदानाईतकेच रंगू��� जायचे. मग ती \"मेरा छाता\" सारखी कविता असो किंवा \"मामा की ऐनक\" सारखा धडा असो, सर आवाजात चढ उतार आणून नाट्यमयता निर्माण करायचे. मुलं अगदी रंगून जायची. त्यातूनच एखाद्या मुलाचं लक्ष नसलं ते आवाज वाढवायचे. हातातील डस्टर त्या विद्यार्थ्यावर फेकल्याचा अभिनय करायचे. मात्र तो डस्टर ते हाताच्या मागे हळूच पाडायचे. मुलं खळाळून हसत. सर हिंदीचे व्याकरण शिकवायचे तेव्हा तर धमाल असायची. ते \"यह गमला हैं, वह गमले हैं\" मुलं त्यांच्या मागोमाग एका सुरात म्हणायची.\nमला तिमाही परीक्षेत सार्‍याच विषयांत चांगले मार्क्स मिळालेले सरांना कळलं. त्यानंतर सर माझी विचारपूस करु लागले. माझ्यावर विशेष लक्ष देऊ लागले. त्यांनी एकदा मला माझ्या घरच्यांबद्दल विचारले असता आम्हा दोघांमधला वेगळाच ऋणानुबंध समोर आला. माझे बाबाही सरांचे विद्यार्थी होते. ते कळल्यानंतर सर माझ्या बाबांकडेही माझ्या अभ्यासाची चौकशी करु लागले.\nपाचवीची परीक्षा झाली. निकाल लागला. मी पाचवी ब वर्गात पहिला आलो होतो. पुढचा वर्ग सहावी ब. यावेळी सर आमच्या वर्गाला कोणताच विषय शिकवायला नव्हते. शाळा सुरु होऊन दोन तीन दिवस गेले. एके दिवशी ते आमच्या वर्गाच्या बाहेर आले. सरांबद्दल इतर शिक्षकांमध्ये खुप आदर होता. वर्गावर शिकवणारे शिक्षक बाहेर गेले. त्यांचे सरांशी काही बोलणे झाले.\n\"गावडे, तुला शेख सरांनी बाहेर बोलावलं आहे.\" त्या शिक्षकांनी आत येताच मला सांगितले. मला कळेना. मी सरांचा तसा लाडका विद्यार्थी जरी झालो होतो तरी मला सरांची तितकीच भीतीही वाटायची.\n\"ऐक, उद्यापासून तू अ वर्गात बस. मी प्राचार्यांशी तुझी तुकडी बदलण्याबद्दल बोललोय. त्यांनी परवानगी दिली आहे.\"\nमाझीही खुप ईच्छा होती अ वर्गात बसण्याची. कारण अ वर्ग तेव्हा हुषार मुलांचा वर्ग मानला जायचा आणि मला त्या वर्गात बसायचे होते. माझी ही ईच्छा अगदी अनपेक्षितपणे पुर्ण झाली होती. शेख सरांनी माझ्याही नकळत माझ्यासाठी प्राचार्यांकडे शब्द टाकला होता. मात्र त्याक्षणी मला अचानक रडू कोसळले. ब वर्गातून अ वर्गात जाताना आपले गावातील सर्व मित्र ब वर्गातच राहणार आहेत हे मला अचानक आठवले. सारे मित्र मागे टाकून अ वर्गातील शहरी मुलांमध्ये जाण्याच्या कल्पनेचा मी आधी विचारच केला नव्हता. आणि याक्षणी मला ते सुचले. सरांनी मला शांत केले. माझ्या रडण्याचे कारण विचारले. मी ��ी निरागसपणे कारण सांगितले. त्यांनी मला ब वर्गातील माझ्या सर्वात जवळच्या दोन मित्रांची नावे विचारली. मी ती सांगितली. सरांनी त्या दोघांनाही बाहेर बोलावले. \"उद्यापासून तुम्ही दोघे सतिशसोबत अ वर्गात बसा\".\nसर सहावी अ ला हिंदी शिकवायला होते. मी पुन्हा एकदा सरांच्या नजरेसमोर आलो.\nआमच्या घरी तेव्हा गाई म्हशी होत्या. मी सकाळी शाळेत जायच्या आधी तीन चार तास गुरं चरायला नेत असे. गुरांच्या पाठी अनवाणी माळरानांवर, काट्याकुट्यांमधून वारं प्यायल्यागत हुंदडत असे. एके दिवशी कसा कोण जाणे, गुरांकडे गेलो असताना बाभळीचा काटा पायात अगदी खोलवर रुतला. पायावर भांबूर्डीचा पाला चोळून रक्त थांबवले. लंगडत लंगडत घरी आलो. घरी आल्यावर आईने काटा काढला खरा पण खोलवर गेलेले काट्याचे टोक आतच राहीले. एक एक दिवस जाऊ लागला आणि माझा पाय अधिक अधिक सुजायला लागला. पायात पू झाला. चालता येईनासे झाले. दोन तीन दिवस शाळा बुडाली. शेवटी डॉक्टरकडे जाऊन इलाज करुन घेतला.\nशाळेत पुन्हा जाऊ लागताच सरांनी माझी शाळेत का येत नव्हतो म्हणून विचारपूस केली. मी जे घडले होते ते सांगितले. सरांनी बाबांना शाळेत बोलावून घेतले. माझ्या पायात चप्पल का नसते म्हणून बाबांची खरडपट्टी काढली. त्याच दिवशी संध्याकाळी बाबांनी माझ्यासाठी स्लिपर्स घेतले.\nकेव्हातरी बोलताना सरांनी मला अशफाकबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल सांगितले. तो केमिकल इंजिनीयर झाला होता आणि आय आय टी मद्रास मधून तेव्हा एम टेक करत होता. \"इंजिनीयर\" या शब्दाशी सरांनी माझी ओळख करुन दिली. सर अशफाकबद्दल भरभरुन बोलायचे माझ्याशी. त्या प्रेमळ बापाला आपल्या हुषार लेकराचे किती कौतुक करु आणि किती नको असे होऊन जायचे. मात्र तेव्हा सर माझ्याही नकळत मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवत होते हे मला खुप उशिरा कळले.\nसर पाचवी ते सातवी या वर्गांना शिकवायचे. मी आठवीला गेल्यावर त्यांच्याशी माझे प्रत्यक्ष बोलणे कमी झाले. आठवीचा रिझल्ट लागला. सर रिझल्टच्या दिवशी माझ्या वर्गाच्या बाहेर उभे होते. पुन्हा एकदा सहावी ब ला असताना जसे घडले होते तसेच घडले. मुलांचे रिझल्ट देता देता वर्गशिक्षिका सरांना भेटायला बाहेर गेल्या.\n\"गावडे, तुला शेख सर बाहेर बोलावत आहेत\", मॅडमनी आत येताच मला सांगितले.\n\"ऐक, तुला बाटू माहिती आहे का\", मी बाहेर जाताच सरांनी मला विचारले.\n\"बाटू बद्दल मी फक्त ऐकलंय. जास्त काही माहिती नाही मला\"\n\"बाटू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी. आपल्या लोणेरेला आहे. तिथे इंजिनीयरींगचे शिक्षण मिळते.\" सरांनी मला समजेल अशा शब्दांत सांगितले.\n\"बाटूला दहा दिवसांचे निवासी शिबीर आहे आठवी ते दहावीच्या मुलांसाठी. दहा दिवस तिथेच राहायचे. जेवण वगैरे तिथेच मिळेल. तिथे कॉम्पुटर शिकवणार आहेत. कारखान्यांना भेट द्यायला नेणार आहेत. मी तुझे नाव दिले आहे आपल्या शाळेकडून जाणार्‍या मुलांमध्ये. खुप शिकायला मिलेल तुला. तुझ्या बाबाला सांगतो मी तुला या शिबिराला पाठवायला.\"\nसरांनी जर माझे नाव दिले नसते तर माझ्यासारख्या खेड्यातील मुलाचा कुणी कधी विचारही केला नसता तसल्या शिबिरासाठी.\nपुढे चार वर्षांनी बारावीनंतर मी याच बाटूला इंजिनीयरींगला प्रवेश घेतला. नव्हे, सरांनी अप्रत्यक्षपणे माझे बोट धरुन मला तिथवर नेले होते.\nमी इंजिनीयरींगला तिसर्‍या वर्षाला असताना एक गंमतीदार प्रसंग घडला. एके दिवशी संध्याकाळी बाबांनी मला \"तुला शेख सरांनी भेटायला बोलावले आहे\" म्हणून सांगितले. सर माझ्यासाठी निरोप द्यायला बाबांच्या ऑफिसला गेले होते. मी सरांना भेटलो.\n\"अरे माझी मुलगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी कॉम्पुटर करत आहे. तिला एक कॉम्पुटर प्रोग्रामिंगची असाईनमेंट मिळाली आहे. तिला काही ते जमत नाही. मी माझ्या ओळखीतल्या खुप जणांना विचारले. सगळेच आम्हाला नाही जमणार म्हणत आहेत. आपल्या गोरेगांवचा एक मुलगा बाटूला तुला एक विषय शिकवायला आहे. त्याने कदाचित तू हे करु शकशील असे मला सांगितले\", सरांनी मला बोलावण्याचे कारण सांगितले.\nसरांनी असाईनमेंटचा पेपर दाखवला. कॉम्पुटर ग्राफिक्स संदर्भातील ती प्रश्नावली होती. संगणकाला सांख्यिकी विदा पुरवायचा आणि त्या विदापासून विविध प्रकारचे आलेख स्क्रीनवर दाखवायचे अशा आशयाचे प्रश्न होते सारे. मी होतो ईलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनीयरींगचा विद्यार्थी. इंजिनीयरींच्या पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा एक विषय असतो. मात्र त्यातून मिळणारे कॉम्पुटर प्रोग्रामिंगचे ज्ञान खुपच जुजबी असते. दुसर्‍या वर्षापासून आयटी आणि कॉम्प्युटर वगळता बाकीच्या शाखांचे विद्यार्थी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा नाद सोडून देतात. मी मात्र य�� विषयाचा मनापासून अभ्यास केला. पुढच्या दोन वर्षात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग बर्‍यापैकी येणारा मुलगा अशी माझी कॉलेजमध्ये ख्याती झाली होती. आणि यातूनच शेख सरांपर्यंत माझे नाव गेले होते.\nआता यातील ग्यानबाची मेख अशी होती की मला आकडेमोड किंवा तार्किक बाबींचे प्रोग्रामींग जमायचे सी प्रोग्रामींग ही भाषा वापरुन. सरांच्या मुलीची असाईनमेंट ग्राफिक्स प्रोग्रामींगमधील होती. मला त्यातले ओ की ठो कळत नव्हते. मात्र मी सरांना तसे सांगितले नाही. ज्या गुरुंनी आजवर माझे बोट पकडून मला मार्ग दाखवला त्या गुरुंनी आज पहिल्यांदा माझ्याकडे काही मागितले होते. माझी गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली होती.\nमी सरांकडून आठवड्याचा अवधी मागून घेतला. पुढच्या तीन चार दिवसांत कॉलेजच्या वाचनालयातील \"ग्राफिक्स प्रोग्रामिंग\" संबंधीच्या पुस्तकांचा फडशा पाडला. प्रकरण मी समजलो होतो तितके अवघड नव्हते. मला जमण्यातला प्रकार होता. आणि जमलेही. मी तयार केलेल्या प्रोग्राम्सच्या प्रिंटस काढून घेऊन ते प्रोग्राम्स सरांच्या मुलीला समजावून सांगितले. तिला स्वतः समजून घेऊन लिहून काढण्यास, स्वतः पुन्हा बनवण्यास सांगितले.\nत्या असाईनमेंटला तिला खुप चांगला शेरा मिळाला. सरांनी मला त्यांच्या घरी बोलावले. कोकणातील खेडयात वाढलेल्या मुलांमध्ये मुस्लीम घरांबद्दल ज्या काही चित्र विचित्र कल्पना असतात तशा माझ्याही होत्या. मुख्य वस्तीपासून काहीसे वेगळे असलेले मुस्लीम मोहल्ले त्यात अधिक भर टाकतात. सरांचे घर तसे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर होते. तरीही मी जरा बिचकत बिचकत सरांच्या घरी गेलो.\nसरांनी माझे त्या असाईनमेंटबद्दल कौतुक केले. माझ्या पाठीवरुन हात फिरवला. त्यांच्या नजरेत कृतकृत्य झाल्याचे भाव होते. त्यांनी रुजवलेलं ज्ञानाचं रोपटं आज त्यांच्या पुढ्यात तरारुन उभं होतं. मी मनातील सारे किंतू झटकून देऊन सरांच्या घरुन चहा नाश्ता करुन सरांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो.\nमी आज जो कोणी आहे तो माझ्या इंजिनीयरींगच्या पदवीमुळे आहे. मात्र ही पदवी माझी एकट्याची कमाई नव्हे. माझ्या आई वडीलांच्या जोडीने अनेक ज्ञात अज्ञात हातांनी मला मदत केली. शेख सरांनी माझ्या मनात इंजिनीयरींगच्या शिक्षणाचं बीज रुजवलं, त्यांच्या मुलाबद्दल वेळोवेळी सांगून माझ्या मनात रुजवलेल्या त्या बीजाला ���ाणी घातलं. आठवी संपतानाच एका शिबिराच्या निमित्ताने मला माझ्या भविष्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दारात नेऊन सोडलं.\nमाझ्यासारखा अनवाणी पायांनी गुरं राखणारा, भातशेतीमध्ये कंबरडं मोडेपर्यंत लावणी, कापणी करणारा मुलगा जेव्हा शिक्षण संपल्यानंतर फक्त अडीच वर्ष भारतात काम केल्यानंतर पुढचे दिड वर्ष जेव्हा अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून काम करतो तेव्हा त्यामागे शेख सरांसारख्या आपल्या शिष्याच्या हिताचा कायम विचार करणार्‍या प्रेमळ गुरुंची पुण्याई उभी असते.\nमाझ्या या गुरुने मी जवळपास अजाण वयाचा असताना मला माझं ध्येय काय आहे हे सांगितलं नसतं, वेळोवेळी मला तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवला नसता तर न जाणो मी आज काय असतो, कुठे असतो.\nजगदगुरु महर्षी व्यासांचे शब्द उसने घेऊन मला माझ्या या गुरुला वंदन करताना म्हणावेसे वाटते,\nचक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||\nत्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता |\nसंसारप्रतिबोधार्थं तस्मै श्रीगुरवे नमः ||\nप्रस्तुतकर्ता : Satish Gawde वेळ 12:13 PM 3 अभिप्राय\nतो हा नाथसंकेतीचा दंशु\nपिण्डे पिंडाचा ग्रासु | तो हा नाथसंकेतीचा दंशु | परि दाऊनि गेला उद्देशु | महाविष्णु ||ज्ञा. ६-२९१||\nआपेगांवच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांच्या वाडयासमोर उभे राहून त्या कानफाटया जोग्याने आवाज दिला. दाढीजटा वाढवलेल्या, कमरेपासून छातीपर्यंत गुंडाळलेली मेखला, जानव्यासारखी शोभणारी शैली, हरणाच्या शिंगाची शॄंगी, पुंगी, कर्णकुंडले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात त्रिशूल, काखेत झोळी, पायात खडावा अशा काहीशा आदरयुक्त भीतीदायक वेशात तो जोगी घरातून भिक्षा येण्याची वाट पाहत होता. चेहर्‍यावरील सुरकुत्या जरी वय वाढल्याचे सांगत होत्या तरी चेहर्‍यावरील तेज लोपले नव्हते.\nगोविंदपंतांनी बाहेरचा आवाज ओळखला. डोळे लकाकले, चेहर्‍यावर स्मित फुलले. त्यांनी माजघराकराडे आवाज दिला.\n लवकर बाहेर या. नाथबाबा आलेत.\"\nगोविंदपंत लगबगीने वाडयाच्या दारावर आले. गहीवरुन जोग्याच्या चरणी लोटांगण घातले. पाठोपाठ गोविंदपंतांच्या पत्नी निराबाई आणि मुलगा विठ्ठल बाहेर आले आणि जोग्याच्या चरणी लागले.\n\"अलख निरंजन\", जोग्याने पुन्हा एकदा खणखणीत आवाजात नमनाचा उच्चार केला.\n\"आदेश\", गोविंदपंत, निराबाई आणि विठ्ठलाने नमनाला उत्तर दिले.\n\"उठा गोविंदपंत. आपेगांवाच्या कुलकर्ण्यांना एका जोगडयाच्या पायी असं झोकून देणं शोभत नाही.\" जोग्याने हसतच गोविंदपंताच्या दंडांना पकडून उठवले.\n\"उठ माऊली, विठ्ठला, ऊठ बाळा\"\n\"नाथबाबा, असे नका बोलू. आपेगांवच काय, आपेगांवसारख्या दहा गावांचं कुलकर्णीपण तुमच्या पायी वाहीन मी.\" गोविंदपंतांचा स्वर व्याकुळ झाला होता.\n\"या गोरखनाथांच्या शिष्याला, या गहिनीनाथाला काय करायचं आहे तुमचं कुलकर्णीपण. मुक्त संचार करणारा जोगी मी. तुमच्यासारखा संसारी असा मायेच्या पाशात अडकवायला पाहतो आणि आम्हीही मग आमची पावले आपेगांवाकडे वळवतो. काय विठ्ठला, बरोबर ना रे\" त्या जोग्याने, गहिनीनाथांनी विठ्ठलाच्या पाठीवर मायेनं हात फिरवला. विठ्ठलाला अगदी बालपण सरल्यानंतर आईच पुन्हा एकदा पाठीवरून हात फिरवत आहे असं वाटलं.\nगोविंदपंतांनी गहिनीनाथांचा हात धरुन वाडयात आणले. बसावयास घोंगडी अंथरली.\n कसे चालू आहे सारे\n\"काय सांगू नाथबाबा. वय झालं आता माझं. शरीर साथ देत नाही. पैलतीर साद घालत आहे. कुलकर्णीपण निभावत नाही. देवानं हे एक लेकरु पदरात घातलं. बुद्धीमान निघालं. अगदी पंचक्रोशीतील ब्रम्हवृदांना हेवा वाटावा असं हे ज्ञानी लेकरु आहे. पण चित्त संसारात नाही. विवाहाचं वय केव्हाच उलटून गेलं आहे मात्र विवाहाचं मनावर घेत नाही. सदा न कदा तिर्थयात्रेला जाण्याची भाषा. घरी असला तर कुलकर्णीपणाचं काही शिकून घे म्हणावं तर ते ही नाही. सतत त्या पोथ्यांमध्ये डोकं खुपसून बसतो. आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण त्याच्या जोडीनं प्रपंच पाहायला नको का नाथबाबा, तुम्ही तरी त्याला समजवा.\"\nगोविंदपंत क्षणभर थांबले. पुढे बोलते झाले, \"नाथबाबा, अजून एक मागणे आहे तुमच्या पायी\"\n\"गोविंदपंत, मी कानफाटा जोगी तुम्हाला काय देणार\n\"नाथबाबा, विठ्ठलाला तुमच्या चरणी ठाव दया\"\n\"गोविंदपंत, तुमच्या पिताश्रींना, त्र्यंबकपंतांना गोरखबाबांचा अनुग्रह होता. देवगिरीच्या यादवांच्या सेवेत असूनही त्र्यंबकपंतांना अवधूत पंथाचा ओढा होता. गोरखबाबांनी त्यांची तळमळ ओळखली आणि त्यांना अनुग्रह दिला. तीच गत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. तुम्ही माझ्याकडून अनुग्रह घेतलात. तुमच्या धाकट्या बंधूराजांचं, हरिपंतांचंही तेच. यादवांच्या चाकरीत असताना लढाईत काळाने त्यांच्यावर घाला घातला नसता तर त्यांनीही अवधूतमार्ग अनुसरलाच असता. वि��्ठलाचे तसे नाही. हा मुक्त पक्षी आहे गोविंदपंत. त्याचा अवधूत मार्गाकडे ओढा नाही. त्याची ईच्छा नसताना मला त्याच्या अंगावर जोग्याची वस्त्रे चढवायची नाहीत.\"\nनिराबाईंनी आणलेली भिक्षा गहिनीनाथांनी आपल्या झोळीत घेतली. गोविंदपंतांचे हात हाती घेतले. मायेच्या नजरेने एकवार गोविंदपंतांकडे पाहीले.\n\"पंत, आदिनाथावर श्रद्धा ठेवा. सारे ठीक होईल. येतो मी. अलख निरंजन.\"\nज्या विठ्ठलाला गहिनीनाथांनी अनुग्रह देण्यास नकार दिला, त्याच विठ्ठलाची दोन मुलं पुढे अवधूत मार्गाची पताका जगी फडकवणार होती. आणि ते सुद्धा गहिनीनाथांकडूनच अनुग्रह घेऊन.\nसकाळची कोवळी उन्हे घेत ती मंडळी ब्रम्हगिरीच्या भोवती असलेल्या पायवाटेनं चालली होती. माता, पिता आणि चार लेकरं असा तो लवाजमा अगदी रमत गमत चालला होता. सर्वात पुढे विठ्ठलपंत, त्यांच्या खांद्यावर चिमुरडी मुक्ता, त्या पाठोपाठ सोपान आणि रुक्मिणीबाई, त्या मागे ज्ञानदेव आणि सर्वात शेवटी निवृत्ती. खुप आनंदात होती सारी मंडळी. मुलं तर भलतीच खुश होती. बाबांनी त्यांना गौतम मुनींची गोष्ट सांगितल्यापासून मुलांना कधी एकदा ब्रम्हगिरी पाहू असे झाले होते. आणि आज तो योग आला होता.\n\"बाबा, मला गौतम मुनींची गोष्ट ऐकायची आहे\" छोटया मुक्तेनं म्हटलं.\n\"ए मुक्ते, किती वेळा बाबांना तीच तीच गोष्ट सांगायला लावतेसस, छोटया सोपानाने मुक्तेला हटकले.\n\"मला पुन्हा ऐकायची आहे ना रे सोपानदादा\"\n\"मुक्ते, या वेळी मी सांगू का ती गोष्ट तुला\nज्ञानदेव चालता चालता गौतम मुनींची गोष्ट सांगू लागला.\n\"खुप खुप वर्षांपूर्वी या ब्रम्हगिरी पर्वतावर गौतम नावाचे एक ऋषी आपली पत्नी अहिल्या हिच्यासह राहत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन वरुण देवतेने त्यांना एक अक्षय पात्र दिले होते. या पात्रातून त्यांना अखंड धान्य मिळत असे. हे सहन न होऊन इतर ऋषींनी एक दिवस एक मायावी गाय गौतम मुनींच्या आश्रमात पाठवली. तिला हाकलण्यासाठी म्हणून गौतम मुनींनी दर्भाच्या काही काडया गायीच्या दिशेने फेकल्या. ती मायावी गाय गतप्राण झाली. गौतम मुनींच्या माथी गोहत्येचे पातक आले. या पातकातून मुक्त होण्यासाठी गंगास्नान आवश्यक होते. गंगेला आपल्या आश्रमात आणावी म्हणून गौतम मुनींनी शिवाची तपश्चर्या सुरु केली.\"\nज्ञानदेवाची कथा अगदी रंगात आली होती. सोपान, मुक्ता अगदी रंगून गेले होते कथ���त. आपल्या लेकराचे कथा रंगवण्याचं कसब विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई कौतुकाने पाहत पुढे चालत होते. थोरला निवृत्ती मात्र जरा मागेच रेंगाळत चालत होता. बाकीचे सारे आणि निवृत्ती यांच्यामध्ये जरासे अंतर पडले होते. इतक्यात मागे झाडीत कसलासा मोठा आवाज झाला आणि पाठोपाठ वाघाची डरकाळी ऐकू आली. विठ्ठलपंत आपल्या सार्‍या कुटुंबाला घेऊन जीवाच्या भयाने पळत जाऊन दुरवर एका शिळेच्या आडोशाला जाऊन लपले. बराच वेळ आपल्यासोबत निवृत्ती नाही हे त्यांच्या ध्यानीच आले नाही. मात्र जेव्हा निवृत्ती सोबत नाही हे त्यांना कळले सार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले. सारे निवृत्तीला साद घालू लागले.\n\"दादा रे, कुठे आहेस\nनिवृत्तीला घातलेली साद ब्रम्हगिरीच्या कडयांवरुन घुमू लागली. मात्र निवृत्ती काही ओ देईना. सारे कासाविस झाले. सोपान आणि मुक्ता धाय मोकलून रडू लागले. ज्ञानदेवाच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. तशातही तो निवृत्तीला साद घालत होता.\n\"दादा रे, कुठे आहेस रे\" सादेच्या प्रतिध्वनीनंतर निरव शांतता.\nसारे रान पालथे घातले. निवृत्ती कुठे दिसेना. येणार्‍या जाणार्‍या वाटसरुंना विचारले. कुणीच निवृत्तीला पाहीले नव्हते. मध्यान्ह झाली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. धाकट्या लेकरांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसले. सोबत आणलेल्या शिदोरीचे चार घास छोटया मुक्तेला भरवले. इतरांच्या गळी काही घास उतरेना. दिवस कलताच पुन्हा निवृत्तीचा शोध सुरु केला. मात्र कुठेच निवृत्ती सापडेना. संध्याकाळचा प्रहर असाच गेला. विठ्ठलपंतांना काय करावे सुचत नव्हते. सूर्य मावळतीला गेला होता. अंधार पडून लागला. नाईलाजाने जड पावलांनी ते कुटुंब त्र्यंब्यकेश्वराच्या दिशेने उतरु लागले.\n\"आई, बाबा, मोठा दादा कधी येईल\" मुक्तेच्या या प्रश्नाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईकडे उत्तर नव्हते.\nवाघाची डरकाळी ऐकू येईपर्यंत निवृत्ती भानावर नव्हता. पाय जरी पायवाटेने चालत होते डोक्यात भगवद्गीतेमधील श्लोकांची आवर्तने चालू होती. आपले आई बाबा आणि धाकटी भावंडं आपल्यापासून बरीच पुढे निघून गेली आहेत याचे भान त्याला नव्हते. इतक्यात गगन भेदून टाकेल अशी वाघाची डरकाळी झाली आणि निवृत्ती भानावर आला. त्याला क्षणभर काय करावे हे सुचेना. समोरच मुख्य पायवाट��हून दूर जाणारी एक छोटीशी पायवाट त्याला दिसली. काहीही विचार न करता तो त्या वाटेने पळत राहीला. किती वेळ पळत होता त्याचे त्यालाच कळले नाही. शेवटी धाप लागल्यामुळे थबकला तर समोर एक आश्रम दिसला. आश्रमासमोर काही जोगी ग्रंथपठण करताना दिसले. हे नाथपंथी म्हणजेच अवधूत मार्गी जोगी आहेत हे त्याने ओळखले. बाबांनी आपल्याला गोरक्षनाथांबद्दल आणि गहिनीनाथांबद्दल सांगितलेले सारे आठवले. निवृत्ती असा विचार करतो इतक्यात एका जोग्याने त्याला पाहीले. तो जोगी निवृत्तीच्या जवळ आला. निवृत्तीस हाती धरुन त्यास आश्रमात आणले. त्याला पाणी प्यायला दिले.\n\"काय नाव बाळा तुझे\"\n\"एव्हढा पळत का आलास तू हा रस्ता तुला कोणी दाखवला हा रस्ता तुला कोणी दाखवला\nनिवृत्तीने झालेला वृतांत त्या जोग्यास सांगितला.\n\"चल मी तुला आमच्या गुरुदेवांकडे नेतो\" तो जोगी निवृत्तीला आश्रमाच्या अंतर्भागात घेऊन गेला.\nसमोर एक मंद दिप तेवत होता. एक नाथजोगी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. बराच वृद्ध दिसत होता तो नाथजोगी. केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्यांनी भरुन गेला होता. काया थरथरत होती. या दोघांची चाहूल लागताच त्या वृद्ध नाथजोग्याने डोळे उघडले. समोर आश्रमातील एका शिष्यासोबत एक बारा तेरा वर्षांचा बालक उभा होता. वयाच्या मानाने चेहरा शांत आणि धीट होता.\nआश्रमातील शिष्याने आणि निवृत्तीने नमस्कार केला.\n\"नाव काय बाळ तुझं\nनिवृत्तीने आपण ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालत असताना अचानक वाघ आला आणि आपण पळत इथवर पोहचलो हे सांगितले.\n\"वडीलांचं नाव काय तुझ्या\n\"विठ्ठलपंत. बाबा मुळचे पैठणजवळील आपेगावचे. आजोबा गोविंदपंत तिथले कुलकर्णी होते. आम्ही सध्या आमच्या आजोळी आळंदीला राहतो\"\n\"होय. आपण ओळखता का माझ्या बाबांना आणि आजोबांना\n\"होय बाळा. आम्हा संन्याशांना संसाराचे पाश कधी अडवत नाहीत. मात्र तरीही जीव कुठेतरी गुंतू पाहतो. असाच मायेचा एक धागा तुझ्या आजी आजोबांशी आणि वडीलांशी जोडला गेला आहे.\"\n\"म्हणजे तुम्ही गहिनीबाबा आहात का\nबालसुलभ आश्चर्याने निवृत्तीचे डोळे लकाकले. आपल्या आजोबांचे गुरु आपल्या समोर आहेत या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसेना.\n\"ये इकडे. बस माझ्या बाजूला.\"\nनिवृत्तीने गहिनीनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवले. गहिनीनाथांच्या मनी विचार चमकला. अवधूत मार्गाला जनाभिमुख करण्याचा विचार गेली काही वर्��� त्यांच्या मनात रुंजी घालत होता. मात्र ते कसे करावे हे त्यांना कळत नव्हते. का कोण जाणे आज ती वेळ आली आहे असे त्यांना वाटले. त्यांच्याच शिष्याच्या या तल्लख बुद्धीच्या नातवाच्या रुपाने आज ती संधी आली आहे ही जाणिव त्यांना झाली.\nगहिनीनाथांनी निवृत्तीच्या मस्तकावर हात ठेवला.त्यांनी आदिनाथांचे, मच्छिंद्रनाथांचे आणि गोरखनाथांचे स्मरण केले.\nकापर्‍या आवाजात त्यांच्या तोंडून शब्द निघाले, \"अलख निरंजन\"\nक्षणभर निवृत्तीचे शरीर थरारले. त्याच्या तोंडून शब्द उमटले, \"आदेश\".\n\"उठा निवृत्तीनाथ. आजपासून मी नाथपंथाची ध्वजा तुमच्या हाती देत आहे. आजवर कडयाकपार्‍यांमधील आश्रमांमध्ये मोठा झालेला, कानफाट्या जोग्यांनी लोकांपासून अलिप्त ठेवलेला हा अवधूत मार्ग तुम्ही लोकांपर्यंत न्या. नाथ संप्रदायाला लोकाभिमुख करा. मच्छिंद्रबाबा, गोरखबाबा आणि मी तिघांनी आदिनाथ शिवाला वंदनीय मानले. तुम्ही भगवान श्रीकृष्णाला मस्तकी धरा. हरि गुण गा. आम्ही ज्ञानमार्ग अनुसरला. तुम्ही भक्तीमार्गाने जा. या जगाला समतेचा संदेश द्या. मानवतेचा संदेश द्या.\"\nनिवृत्तीनाथांना आश्रमात घेऊन आलेला गहिनीनाथांचा तरुण शिष्य हे सारे आश्चर्याने पाहत होता. आज अघटीत घडले होते. गुरुंच्या चेहर्‍यावर आज आगळेच तेज होते. आपल्या गुरुबंधूंच्या या एव्हढयाशा नातवाने जणू गुरुंवर मोहिनी घातली होती. भल्याभल्यांना अनुग्रह न देणार्‍या आपल्या गुरुंनी आज या एव्हढयाशा मुलास पहील्याच भेटीत आपला शिष्य केले होते. चमत्कार झाला होता आज.\nसांज ढळत होती. सूर्य मावळतीस चालला होता. गहिनीनाथांनी आपल्या दोन शिष्यांस निवृत्तीस त्याच्या आई वडीलांजवळ त्र्यंबकेश्वरी शिवमंदिरापाशी सोडण्यास सांगितले. निवृत्तीचे गुरु चरणांपासून मन निघेना. मात्र आपले आई वडील आपल्या चिंतेने कासावीस झाले असतील, ज्ञाना, सोपान आणि मुक्ता आपली काळजी करत असतील या विचारांनी तो परतण्यास तयार झाला. मात्र त्याने गहिनीनाथांकडून उद्या पुन्हा आपल्या आई वडील आणि भावंडांसह आश्रमात येण्याची आज्ञा घेतली.\nत्र्यंबकेश्वर मंदिरापाशी येताच दुरुनच निवृत्तीने आपले आई बाबा जिथे उतरले होते तिथे मिणमिण तेवणारा दिप पाहीला. निवृत्तीने दुरुनच आवाज दिला, \"आई बाबा, मी आलोय\"\nमंदिरासमोरील निरव शांततेचा भंग झाला. त्या दिव्याच्या उजेडात निवृत्त���स हालचाल जाणवली. आपल्या आई बाबांना त्याने पाहीले. धावत जाऊन त्याने आईला मिठी मारली. झोपी गेलेले सोपान, मुक्ता जागे झाले. विठ्ठलपंतांनी गहीवरुन निवृत्तीच्या पाठीवरुन हात फिरवला. ज्ञानदेवाने हलकेच निवृत्तीचा हात हाती घेऊन दाबला.\n\"कुठे गेला होता रे बाळा आम्हाला सोडून\", रुक्मिणीबाईंच्या डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या.\n\"दादा रे...\" म्हणत सोपान आणि मुक्ता निवृत्तीकडे झेपावले.\nविठ्ठलपंतांनी निवृत्तीस सोडावयास आलेल्या नाथजोग्यांची विचारपूस केली. त्या नाथजोग्यांनी विठ्ठलपंतांस निवृत्ती आश्रमात आल्यापासूनचा सारा वृत्तांत सांगितला. विठ्ठलपंत सद्गदित झाले. त्यांना काही वर्षांपूर्वी आपेगांवी घडलेला प्रसंग आठवला. आपल्या माता पित्यांची आपण गहिनीनाथांकडून अनुग्रह घ्यावा अशी ईच्छा असताना आपणास अवधूत मार्गाची ओढ नाही हे ओळखून गहिनीबाबांनी आपणास दिक्षा देण्यास नकार दिला होता हे सारे त्यांना आठवले. मात्र आज गहिनीबाबांनी आपल्या एव्हढ्याशा लेकराच्या मस्तकी आपला कृपाहस्त ठेवला. त्या महान जोग्याने आपल्या लेकरास आपल्या अनुग्रहाच्या योग्यतेचा मानले. विठ्ठलपंतांचे ह्रदय भरुन आले.\n\"निवृत्ती\", विठ्ठलपंतांनी कातर आवाजात आपल्या जवळ बोलावले.\nविठ्ठलपंतांनी निवृत्तीस मिठी मारली आणि म्हणाले, \"लेकरा, तू आज धन्य झालास.\"\nभावनावेग ओसरला. निवृत्तीस सोडावयास आलेले नाथजोगी ब्रम्हगिरीस निघून गेले. आपल्या आई वडीलांच्या डोळ्यातील समाधान पाहून निवृत्तीला खुप बरे वाटले. त्याला पुन्हा एकदा दुपारचा गहिनीनाथांनी त्याच्या मस्तकी हात ठेवल्याचा प्रसंग आठवू लागला. निवृत्तीच्या ओठी नकळत शब्द येऊन तो गाऊ लागला,\nआदिनाथ उमा बीज प्रकटिलें | मच्छिंद्रा लाधले सहजस्थिती ||\nतेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली | पूर्ण कृपा केली गयनिनाथा ||\nवैराग्ये तापला सप्रेमें निवाला | ठेवा जो लाधला शांतिसुख ||\nनिर्द्वंद्व नि:संग विचरता मही | सुखानंद ह्रदयी स्थिर झाला ||\nविरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख | देउनि सम्यक अनन्यता ||\nनिवृत्ती गयनी कृपा केली असे पूर्ण | कूळ हे पावन कृष्णनामे ||\nआज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय\nतसा मी इथे आहेच कुठे\nमी आता कोकणातच पोहचलो आहे,\nत्या हिरव्यागार डोंगर टेकडयांवर,\nदुथडी भरुन वाहणार्‍या ओढयांकाठी\nसर सर तीरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही\nअन तुमच्या पाठोपाठ मी\nकिती छान होतं ना आपलं आयुष्य\nफक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात\nफक्त तुम्ही आणि मी\nगाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं\nआज तुमच्या आठवणींनी मन व्याकुळ झालंय\nडोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी\nआजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे\nनाही तर मला थेट पावसातच जाऊन उभं राहावं लागलं असतं\nकुठे असाल तुम्ही सारे आता,\nखरं तर तुम्ही नसालच आता,\nगाई म्हशींना कुठे वीसेक वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असतं...\nगोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते.\"अष्टपुत्रा सौभाग्यवती भव\", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो.\n\" संन्याशी शांतपणे विचारतो.\n\"महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे.\"\nसंन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते.\n\"उठा सच्चिदानंद बाबा\", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो.\nआणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.\nही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.\nशके बाराशते बा���ोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें || सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला ||\nअजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले.\nत्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, \"हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं.\" हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते.\nमॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती.\nविज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे.\nविज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, \"ती भींत कुठे आहे हो\nप्रस्तुतकर्ता : Satish Gawde वेळ 1:49 PM 2 अभिप्राय\nमेघना आज एक वर्षाची झाली. मेघना मी एक वर्षापूर्वी घेतलेली कार. ह्युंदाई आय टेन मॅग्ना १.२ या तिच्या पुर्ण नावामधल्या फक्त मॅग्नाचं मराठीकरण करुन आम्ही तिचं नाव मेघना ठेवलं.\nगेल्या वर्षी साधारण सप्टेंबर मध्ये आयुष्य भयानक कंटाळवाणं झालं होतं. जे व्हायला हवं असं वाटत हो���ं ते होईल असं अजिबात वाटत नव्हतं आणि जे व्हायला नको असं वाटत होतं ते मात्र पिच्छा सोडायला तयार नव्हतं. यातलं एक म्हणजे माझं ऑफीसमधलं काम. मी वेब डेव्हलपर आहे या वाक्याचा भुतकाळ झाला होता. आता मी जगभरात तीन हजार युजर्स असलेल्या आणि रोज काही ना काही फाटणार्‍या वेबसाईटचा टेक्निकल लीड होतो, सोळा जणांच्या टीमचा टीम कॉर्डीनेटर होतो. पण हे दुरुन डोंगर साजरे त्यातला प्रकार होता. टेक्निकल लीड या नात्याने माझं काम काय वेबसाईटमध्ये काही फाटलं तर जोपर्यंत डेव्हलपर्स पॅच मारत नाहीत तोपर्यंत युजर्सना गंडवणं. डेव्हलपर्स टीम बिझी असल्यामुळे नविन युजर सेटप करणे, त्यांचे पासवर्ड रीसेट करणं ही असली बकवास कामे करावी लागायची. सगळ्यात अवघड काम काय तर वेबसाईटवर वापरलेला प्रोजेक्ट प्लानचा अ‍ॅक्टीवेक्स कन्ट्रोल लोड ब्राउजरमध्ये कसा लोड करायचा हे युजरला समजावणं.\nटीम कॉर्डीनेटरचं काम म्हणजे तर आनंदी आनंदच होता. आमची बेचाळीस जणांची टीम. महापे, पुणे, चेन्नई, ह्युस्टन आणि सॅन रॅमॉन अशा पाच ठीकाणी विखुरलेली. प्रोजेक्ट मॅनेजर महापे, नवी मुंबईला. बाकीच्या टीम त्या त्या ठिकाणचे टीम कॉर्डीनेटर सांभाळायचे. आणि इतकी खत्रुड कामे करावी लागायची की विचारु नका. टीम मध्ये नविन डेव्हलपर आला त्याच्या साठी मशिन शोधा. ते मशीन वरच्या किंवा खालच्या फ्लोअरवर असेल तर ती मशिन आपल्या फ्लोअरवर आणण्यासाठी रीक्वेस्ट टाका, तिचा फॉलोअप करा. नाईट शिफ्टच्या डेव्हलपर्सना रात्री नाश्ता नाही मिळाला, कँटीनमध्ये जा, तिकडे चौकशी करा आणि मग पीएम सोबत हे सगळं डिस्कस करा. भारीच.\nया अशा कंटाळवाण्या गोष्टींमुळे काहीतरी वेगळं करावसं वाटत होतं. ट्रेकींग वगैरे कधीतरी ठीक वाटायचं. आणि तसंही मला जय भवानी जय शिवाजी म्हणत उन्हातान्हात वणवण करत फीरण्यात काहीही रस नव्हता. हडपसरला ग्लायडींग सेंटर आहे असं ऐकलं होतं.त्याची माहिती काढली होती. पण प्रत्यक्ष जाणं मात्र होत नव्हतं. हे सगळं असं चालू असताना एका मित्राने सहज म्हटलं की ड्रायव्हींग शिक. कल्पना वाईट नव्हती. मला निखिलची आठवण आली. मी आणि निखिल महापेला असताना बेस्ट फ्रेंड होतो. पुढे तो अमेरिकेला गेला. दोन महिन्यांनी मीसुद्धा गेलो. दोघांची ऑफीसेस दोन वेगवेगळ्या शहरात होती. दोन शहरांमधलं अंतर कारने अर्धा तासाचं. तो म्हणे मी तुझ्यासोबत राहायला येतो, आपण दोघात कार घेऊ. म्हणजे मला तुझ्या तिकडून ऑफीसला येता येईल. मला काही प्रॉब्लेमच नव्हता. झालं. निखिल आला तो माझा शोफर बनुनच. मी काही कधी कारच्या व्हीलला हात लावला नाही.\nत्यामुळे आता मात्र ड्रायव्हींग शिकायला काही हरकत नव्हती. हो नाही करता करता एक दिवस पैसे भरुन टाकले आणि आमचा ड्रायव्हींगचा क्लास सुरु झाला. बिच्चारा ट्रेनर. अक्षरशः झेलत होता मला. माझ्याईतका मंद त्याला कधीच भेटला नसेल. आपला राग मोठया मुश्किलीने कंट्रोल करुन तो समजावायचा, अहो सर एव्हढा अर्जंट ब्रेक लावलात तर मागचा गाडीवाला येउन आपल्याला धडकणार नाही का. ट्रेनिंगचे पंधरा दिवस संपले. हळूहळू का होईना, ड्रायव्हींग हा प्रकार आवडायला लागला होता. आता गाडी विकत घ्यावी असं वाटू लागलं होतं. नाही म्हणायला युएसला असताना भारतात परत गेलो की एक सेकंड हँड अल्टो घ्यायची असं ठरवलं ही होतं. अधून मधून मारुतीची ट्रु व्हॅल्यू वेबसाईट पाहत होतो. परंतू भारतात आल्यावर मात्र तो विचार बारगळला होता.\nआता मात्र राहून राहून नवी कार घ्यावीशी वाटत होती. बाबांजवळ विषय काढला.\n\"अल्टो नको\", बाबांनी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात त्यांचं मत सांगितलं.\n\"खुप छोटी आहे. बसल्यावर असं वाटतं की आपण जमिनीवरुन सरपटत चाललो आहोत.\"\n\"तुम्ही हे ज्या कारबद्दल बोलत आहात ती अल्टो नसेल. एट हंड्रेड असेल. अल्टो इतकीही छोटी नाही.\"\nअल्टोचा ऑप्शन बाबांनी निकालात काढला. दुसरा ऑप्शन पुढे आला तो वॅगन आर. वेबसाईटवर जाऊन डीटेल्स काढले. मला आवडली. घरच्यांना फोटो दाखवले.\n\"ही टुरीस्ट कार वाटते रे.\"\nमी कपाळावर हात मारुन घेतला. एव्हाना मी कार घेतोय ही बातमी माझ्या मित्रमंडळीत पसरली होती. मी वॅगन आरचा विचार करतोय आणि ऑन रोड कॉस्ट फोर प्लस आहे हे सांगताच माझ्या बर्‍याच मित्रांनी \"देन व्हाय डोन्ट यू गो फॉर आय टेन\" असा प्रश्न मला केला होता.\nरस्त्यावर धावणार्‍या आय टेन पाहील्या आणि मी पाहता़क्षणीच त्या कारच्या प्रेमात पडलो. ऑन रोड पाचच्या आसपास जात होती. हरकत नव्हती. मी गाडी दिवाळीला हवीय म्हणून लगेच बुकिंग करुन टाकलं. ड्रायव्हींगचा क्लास लावणं ते गाडी बुक करणं हा जेमतेम महिन्याभराचा कालावधी होता. महिन्याभरात मी कार बुकसुद्धा केली होती. माझे डोळे भरुन आले. मन भुतकाळात गेलं...\nबारावी झाली. ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं. ज्यावर्षी म�� ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं त्याच वर्षी ईंजिनीयरींगच्या फ्री सिटची फी चार हजारांवरून दहा हजारावर गेली. बाबांना धक्काच बसला. कारण बाबांनी वर्षाला चार हजार रुपये फी गृहीत धरून माझ्या ईंजिनीयरींगच्या खर्चाचा हिशोब केला होता. माझ्या सुदैवाने एक गोष्ट चांगली होती. ईंजिनीयरींग कॉलेज माझ्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे मी घरुन रोज येऊन जाऊन कॉलेज करू शकणार होतो. माझा बाहेर राह्यचा खायचा खर्च वाचणार होता. झालं. हो नाही करता माझं ईंजिनीयरींग सुरु झालं. पाठच्या भावांमध्ये फक्त एकेक वर्षाचं अंतर असल्यामुळे आता एक बारावीला होता तर छोटा अकरावीला. खर्चाची थोडीफार ओढाताण सुरू झाली होती.कॉलेज थोडंसं आडवाटेला होतं त्यामुळे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या कमी एस टी बसेस कॉलेजला जायच्या. घरी बाबांची एक जुनी सायकल होती. मी सोयीचे पडेल म्हणून सायकलने कॉलेजला ये जा करण्याचा निर्णय घेतला. जायचे आठ किलोमीटर आणि यायचे आठ किलोमीटर. सोळा किलोमीटर तर होतं. आणि तसं त्या सायकल वर मी एक वर्ष काढलं सुदधा.\nदुसरं वर्ष सुरु झालं. भावाची बारावी संपली होती. पठठयाने मेडिकलची एंट्रन्स एग्झाम सुदधा क्लियर केली.\n\"बाबा त्याच्या मेडिकलच्या फीचं काय करणार आहात तुम्ही\n\"बघूया. त्याची या वर्षीची फी भरण्याइतके पैसे आहेत माझ्याकडे जमा. या वर्षीची फी भरुया आपण त्याची. पुढच्या वर्षीपासूनची फी भरण्यासाठी आपण बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज घेउया\"\n\"बाबा, त्याने फीचं भागेल. मेडीकल कॉलेज दापोलीला आहे. त्याला हॉस्टेलला राहावं लागेल. त्याच्या खर्चाचं काय\n\"होईल काहीतरी. तू काळजी करू नकोस.\" बाबा माझ्या खांदयावर थोपटत मला धीर देत होते.मी मान वर करुन बाबांच्या चेह-याकडे पाहीलं. बाबांचे डोळे अश्रूने डबडबले होते.\nमाझं सेकंड ईयर चालू होतं. भावाचं मेडीकल कॉलेज चालू झालं होतं. सर्वात छोटा भाऊ आता बारावीला होता. खर्चाचा ताण वाढला होता. गरीबी काय असते हे आता जाणवायला लागलं होतं. अशातच माझी सायकल आता रोज काहीबाही दुखणं काढू लागली होती. जुनीच सायकल ती. त्यात जवळ जवळ दिड वर्ष मी तिला रोज सोळा किलोमिटर दामटलेली. आज काय तर चेन तुटली. उदया काय तर पेडल तुटलं. असं रोज काहीतरी होऊ लागलं. राहून राहून वाटत होतं की नवी सायकल मिळाली तर. पण ते तितकं सोपं नव्हतं. नवी सायकल आणण्यासाठी पै��े कुठून येणार होते. नाही म्हणायला मी सायकलींच्या वेगवेगळ्या दुकांनांमध्ये मी मला हव्या तशा सायकलच्या किंमती काढल्या होत्या. साधारण सतराशे अठराशे पर्यंत चांगली सायकल मिळू शकत होती. पण एव्हढे पैसे आणणार कुठून. खुप विचित्र दिवस होते ते. माझे क्लासमेट ज्या दिवसांमध्ये चाळीस पन्नास हजारांच्या मोटार सायकल घेऊन कॉलेजला यायचे त्या दिवसांमध्ये मला सायकल घेण्यासाठी अठाराशे रुपये कुठून आणायचे किंवा तेव्हढे पैसे बाबांकडे कसे मागायचे हा प्रश्न मला पडला होता.\nशेवटी एक दिवस थोडं घाबरत घाबरतच मी बाबांसमोर विषय काढला.\n\"बाबा, हल्ली सायकल खुप काम काढते\"\n\"चालवून घे ना राजा\"\n\"नाही हो बाबा. मला खुप त्रास होतो. आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिची चेन इतक्या पडते की विचारू नका. जरा टाईट करून घेतली सायकलवाल्याकडून की मग सायकल चालवताना खुप जोर लावावा लागतो. आणि मग दम लागतो मला\"\n\"अरे पण नवी सायकल दोन हजाराच्या आत येणार नाही. तेव्हढी महाग सायकल नाही परवडणार आपल्याला\"\n\"बाबा, बघा ना थोडं\"\nबाबांचा नाईलाज आहे हे मलाही कळत होतं पण त्या जुन्या सायकलमुळे रोजचं सोळा किलोमीटरचं सायकलिंग करताना मलाही खुप त्रास व्हायचा. शेवटी बाबांनी पाचशे पाचशे रुपये जमेल तसे देईन असं एका ओळखीच्या सायकलवाल्याला सांगितलं आणि मला नवी सायकल मिळाली....\n\"ओ साबजी उठो. अगर सोनाही हैं तो घरपेही सो जाओ ना. यहापे क्या सोफापें एसीमें सोनेको आते हो क्या\nमी डोळे चोळत उठलो. नाईट शिफ्टच्या सिक्युरीटीला सॉरी म्हटलं. त्याचंही बरोबर होतं. मी सीडॅ़कच्या जुहू, मुंबई सेंटरच्या पार्टटाईम डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतलं होतं. विकडेजला ऑफीस. शनिवारी आणि रविवारी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कोर्सचे थेअरी क्लासेस असायचे. जॉबला असणार्‍यांसाठी विकडेजना रात्री प्रॅक्टीससाठी लॅब्ज ओपन असायच्या. मीही दिवसा ऑफीसला जाऊन संध्याकाळी गोरेगांवला रुमवर न जाता सरळ अंध्रेरीला उतरून जुहूला सीडॅकला जात असे. बरेच वेळा उशीर झाला की नउ साडे नउनंतर बस मिळायची नाही. मग अंधार्‍या जुहू गल्लीतून घाबरत घाबरत तंगडतोड मी कॉलेजला जात असे. दिवस ईतके वाईट होते की माझ्याजवळ इंजिनीयरींगची डीग्री होती, प्रोग्रामर म्हणून नोकरी होती. पण पगार होता साडेतीन हजार. आणि या साडेतीन हजारात मला माझं मुंबईतलं राह���ं, खाणं, प्रवास आणि माझी पीजीची फी हे सगळं भागवायचं होतं. परीस्थीती माझा अंत पाहत होती. पण माझ्या डोळ्यात आकाशात भरारी मारायची स्वप्नं होती. मला कुठल्याही परिस्थीतीत माघार घ्यायची नव्हती. त्यामुळे दिवसा ऑफीसला जायचं. संध्याकाळी ऑफीस सुटलं की सरळ जुहू गल्लीतून रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास अर्धा तास चालत सीडॅकला जायचं. रात्रीचं जेवण परवडणारं नव्हतं, त्यामुळे कॉलेजसमोरच्या एका वडापावच्या गाडीवर दोन वडापाव किंवा भजीपाव असं जे काही मिळेल ते खायचं. साडे अकरा बारा पर्यंत सी, सी प्लस प्लस आणि जावाच्या कोडींगची प्रॅक्टीस करायची. आणि मग सिक्युरीटीची नजर चुकवून तिथेच सोफ्यावर पायाचं मुटकुळं करुन झोपायचं. सकाळी सहाला उठायचं, गोरेगांवला रुमवर जायचं, आंघोळ वगैरे उरकून लगेच वेस्टर्न रेल्वेने धक्के खात चर्चगेटला, ऑफीसला...\nसहा वर्ष झाली या सार्‍याला. माझ्या लाईफस्टाईलमध्ये ड्रास्टीक ट्रान्स्फॉर्मेशन झाले आहेत. सुखं, समृद्धी, पैसा सारं काही आहे. पण सोबत त्या वडापाव खाऊन काढलेल्या रात्रींच्या आठवणीही सोबत आहेत. आणि का कोण जाणे येणार्‍या सुखांच्या जोडीने त्या आठवणीही येतात. आणि येताना एकटयाच न येता डोळ्यात पाणीही घेऊन येतात...\nप्रस्तुतकर्ता : Satish Gawde वेळ 11:21 AM 3 अभिप्राय\nआयुष्याचा कौल नेहमी आपल्या बाजूने लागतोच असे नाही\nयशाच्या क्षणांना आपण हसत सामोरे जातो\nमात्र जेव्हा अपयश येतं,\nतेव्हा मात्र मनाची अवस्था दोलायमान होते,\nजशी सागरात दिशा हरवून गेलेली नौका…\nआपली नजर चहूकडे भिरभिरते\nकधी मदतीचा हात सापडतो\nआपला किनारा आपल्यालाच शोधावा लागणार आहे,\nअशा वेळी आपण हलकेच निश्वास टाकतो,\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... झालो खरेच धन्य ऐकतो मराठी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live24x7media.com/2021/08/28/husband-to-wife-in-the-morning/", "date_download": "2023-02-04T01:53:26Z", "digest": "sha1:LWVIWFVY3W232LKKYY5MB5BTZ3AXQAXX", "length": 11481, "nlines": 97, "source_domain": "live24x7media.com", "title": "सकाळी बायकोला खुश करण्यासाठी नवऱ्याने... - Live 24x7 Media", "raw_content": "\nसकाळी बायकोला खुश करण्यासाठी नवऱ्याने…\nआजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.\nहिंदी टीचर : मैं तुम्हे विराम चिह्न के उदहारण बताती हूँ की किस तरह ये पुरे वाक्य को बदल सकता है ..\nऔर “रुको मत, जाओ\nStudent: ठीक है, समझ गया ..\nहिंदी टीचर : अब तुम एक उदहारण दो ..\nStudent: “चलो, पूजा करते है\n“चलो पूजा, करते है\nजोक 2 – एक बार एक पठान बड़ा दुखी होकर डॉक्टर के पास गया\nडॉक्टर: क्या हुआ, इतने दुखी क्यों हो\nपठान: डॉक्टर साहब, कोई सस्ता तरीका बताओ कि मेरी बीवी प्रे#ग्नेंट ना हो\nडॉक्टर: तुम न#स#बं#दी करवा लो\nपठान: नहीं महंगा है\nडॉक्टर: बीवी को i#Pill ले दो\nपठान: नहीं यह भी महंगा है\nडॉक्टर: तो सबसे सस्ता है कि कं#डो#म ले लो\nपठान: नहीं कं#डो#म भी महंगा है\nडॉक्टर: तो साले बीवी को C#ho#दना बंद कर\nपठान: यह तरीका तो 5 साल से इस्तेमाल कर रहा हूँ फिर भी बीवी प्रे#ग्नें#ट हो जाती है\nजोक 3 – नवरा – “मी रात्री स्वप्न पाहिलं ”\nनवरा – ” मी पाहिलं कि समुद्रात तू आणि मी एका जहाजवर आहोत इतक्यात एक भयंकर वा#द#ळं येत आणि मी समुद्रात पडतो.\nबुडायला लागतो तोच तू मला वाचवते.\nमग तू बोलते कि मी साता-जन्मा पर्यंत तुम्हाला साथ देईल ”\nनवरा – हे एकटाच मी समुद्रात उडी मारली\nजोक 4 – पप्पू ने मैडमको सवाल किया, “एक पार्क में एक बेन्च पर बैठी हुई तीन महिलाएं सॉफ्टी (कोन वाली आइसक्रीम) खा रही हैं… एक कोन को जीभ से चाट रही है, …….दूसरी उसको दांतों से कुतर रही है, और तीसरी उसको मुंह में लेकर चूस रही है… अब आप बताइए, उन तीनों महिलाओं में से शादीशुदा कौन है…\nसवाल सुनकर मैडम झेंप गई, शर्म से लाल हो गई, लेकिन सारी क्लास के सामने बेवकूफ साबित होने से बचने के लिए काफी देर सोचने के बाद बोलीं, “जो कोन को मुंह में लेकर चूस रही है,\nपप्पू मुस्कुराया, और तपाक से बोला,”नहीं मैडम, शादीशुदा वह है,जिसकी मांग में सिंदूर है, लेकिन आपका सोचने का तरीका मुझे पसंद आया\nजोक 5 – गण्याची बायको Tours & Travels मैगज़ीन वाचता वाचता बोललंय\nबायको – अहो २ ह#नि#मू#न#ला साठी GREECE कस राहील \n तेल मध्ये काय प्रॉब्लेम आहे \nजोक 6 – सत्तर वर्ष की उम्र पूरी करने के बाद एक बुड्ढा, प्रत्येक एक वर्ष बीतने पर, अपनी ही पत्नी से शादी करता था…..\nबिना किसी रोक-टोक के सारा कार्यक्रम सम्पन्न हो जाता,\nऔर फिर अगले वर्ष सब कुछ वैसे ही दोहराया जाता…….\nपूरे गाँव में ये बात कौतुहल का विषय बन गयी……\nआखिर में जब एक व्यक्ति से नहीं रहा गया तो उसने पूछ ही लिया:—\nबुढ़ऊ….ये क्या बात हूंई, की तुम हर साल ब्याह करते हो….\nहर साल फेरे लेते हो……\nबुड्ढा बोला :— “बस एक ही शब्द” सुनने की खातिर…….\nवहीं जब पंडित जी कहते हैं कि……..लड़के को बुलाओ “बस……कसम से मजा आ जाता है…….\nजोक 7 – सकाळी सकाळी बायकोला खुश करण्यासाठी नवऱ्याने दूधाच पटेल काढलं आणि गॅसवर ठेवलं\nपण अर्धा तास झाला तरी दूधला उकळ आली नाही\nतेव्हा त्याने ते चाटून पाहिलं तर समजलं कि ते इडलीच पीठ होत\nसकाळ पासून नवरा फरार आहे…\nआजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.\nबा य को नवऱ्याला विचारते…\nन’सबंदी करणारी टीम एका गावामध्ये…\nरात्री वहिनी आणि बंड्या गप्पा मारत होते…\nहळदीत नवरी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्याने सि’गरेटचे पॅकेट विकत घेतले…\nनवरीला बघून लग्नातील सर्व लोक रडली….\n2 कॉ’ल गर्ल चा-वट गप्पा मारत होत्या…\nहळदीत नवरदेव नवरी खूप नाचले…\n“कानबाई माता उत्सवात” वहिनी ताईनीं केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nनवरी ताईला बघून रडू आले…\nबंड्या मेडिकलवर कं’डम घ्यायला गेला…\nनवरी सासरी जाताना खूप रडली…\nसुहा’गरात्रीच्या दिवशी नवरा येतो…\nसासरी जाताना नवरी ताई खूप रडली…\nपप्पू चा’वट बा’ई कडे गेला…\nगोपाळराव लग्नाच्या पहिल्या रात्री…\nवहिनी ताईचां खूपच सुंदर डान्स…\nशाळेतील पोरींना केला सुंदर डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mmarathi.peepingmoon.com/entertainment-news/news/18086/gashmeer-mahajani-to-play-the-role-of-a-dashing-and-brave-cop-in-chhori-2.html", "date_download": "2023-02-04T02:32:15Z", "digest": "sha1:QYHPVTKH27Z3JCJKDIHMWUG4RFP2KPVS", "length": 5672, "nlines": 89, "source_domain": "mmarathi.peepingmoon.com", "title": "मराठमोळ्या गश्मिरची बॉलिवूड एन्ट्री,या अभिनेत्रीसोबत ���रतोेय स्क्रीन शेयर", "raw_content": "\nद मार्क मॅन्युअल इंटरव्ह्यू\nHomeLatest Marathi NewsMarathi Entertainment Newsमराठमोळ्या गश्मिरची बॉलिवूड एन्ट्री,या अभिनेत्रीसोबत करतोेय स्क्रीन शेयर\nमराठमोळ्या गश्मिरची बॉलिवूड एन्ट्री,या अभिनेत्रीसोबत करतोेय स्क्रीन शेयर\nमराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा अटकेपार उमटवणा-या कलाकारांच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे, ते म्हणजे अभिनेता गश्मिर महाजनीचं. मराठीतला हा हॅण्डसम हंक गश्मिर लवकरच बॉलिवूडच्या सिनेमात झळकतेय. मराठी सिेनेमातली त्याच्या अभिनयाची जादू सर्वांनाच माहितीय. अभिनयासोबत तो उत्तम डान्सरही आहे. नुकताच तो डान्स महाराष्ट्र डान्सच्या परिक्षकपदी विराजमान होता. तसंच झलक दिखला जा’ या शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. आपल्या नृत्य कौशल्याची छाप सर्वांवर पाडतो या चित्रपटाच्या फिनालेपर्यंत पोहोचला. त्याच्या डान्सचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं. या शोमुळे त्याचा चाहता वर्ग आणखीनच वाढला. आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे.\nगश्मीरच्या या पहिल्या बॉलीवूड सिनेमाचं नाव आहे ‘छोरी २.’ यात तो अभिनेत्री नुसरत भरूचाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा एक स्त्रीप्रधान आणि सस्पेन्स सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता.\nछोरीच्या दुस-या भागात गश्मिर महाजनी आपल्या अभिनयाची काय जादू दाखवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nही भूमिका मिळायला बरीच वर्षे वाट पाहायला लागली : मानसी नाईक\n‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली लग्नबंधनात\nहळद लागली हळद लागली वनिता-सुमितवर चढला हळदीचा रंग\nअवधूत गुप्तेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र\nआमदार बाईंपेक्षा एकदम कडक भूमिकेत दिसणार बिग बॉस फेम तेजस्विनी लोणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?m=20200118", "date_download": "2023-02-04T02:09:53Z", "digest": "sha1:Z23MYTZPEPHKUGOQUS4ZD3RBPYF2KAAN", "length": 8732, "nlines": 158, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "January 18, 2020", "raw_content": "\nमहाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सन 2019 चे ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर\nदिनांक 17 मे रोजी पोंभुर्ले येथे पुरस्कारांचे वितरण शबनम न्यूज :फलटण (दि. १८ जानेवारी २०२०)\nपोलिसांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशबनम न्यूज : पुणे (दि. १८ जानेवा���ी २०२०) – नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम\nजाणता राजा प्रतिष्ठान वतीने छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक सोहळा संपन्न\nशबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. १८ जानेवारी २०२०) – छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा\nविकासकामे प्राधान्य क्रमाने वेळेत पूर्ण करावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार\nशबनम न्यूज : बारामती (दि. १८ जानेवारी २०२०) – सध्या सुरु असलेली विकासकामे करताना ‍\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ २४जानेवारीला होणार जगभरात प्रदर्शित\nशबनम न्यूज : फिल्मी दुनिया (दि. १८ जानेवारी २०२०) – ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट\nसंजय राऊतांच्या वक्तव्याबद्दल भाजपाचे निषेध आंदोलन\nशबनम न्यूज : पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२०) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी वंशज\n‘मेगा भरतीचा निर्णय कोअर कमिटीचा, एकट्याचा नाही’;- चंद्रकांत पाटील\nचंद्रकांत पाटलांचा यू-टर्न ‘जुन्यांना डावलले असे नाही, 27 तिकीटं नव्या लोकांना दिली’ शबनम न्यूज :\n‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’ – अजित पवार\nशबनम न्यूज : पुणे (दि. १८ जानेवारी २०२०) – सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून फडणवीस\nकार अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी\nशबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. १८ जानेवारी २०२०) – सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या\nमांडूळ या दुर्मीळ प्रजातीच्या सर्पाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक\nशबनम न्यूज : ठाणे (दि. १८ जानेवारी २०२०) – मांडूळ या दुर्मीळ प्रजातीच्या सर्पाची तस्करी\nप्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना” ; मनपा वतीने लाभ घेण्याचे आवाहन\nपुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिबवेवाडी राज्य बीमा निगम रुग्णालय अधिग्रहित -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\n“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी स्वत:हुन पुढाकार घ्यावा : आमदार लक्ष्मण जगताप\nआमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ\nपत्ता – काळेवाडी फाटा ,पिंपरी चिंचवड, पुणे -33\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?p=35564", "date_download": "2023-02-04T03:07:18Z", "digest": "sha1:Z44HOEK3CE4FQ7P2BROYEMGJQ56DAIET", "length": 10501, "nlines": 137, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "#PIMPRI : कै. अण्णासाहेब ��ाटील पुतळा स्थलांतरण करुन सुशोभीकरण | शबनम न्यूज", "raw_content": "\nशाळा-महाविद्यालयांना केंद्राची 15 ऑक्‍टोबरपासून परवानगी\nदहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी ; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर\nपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, गरिबांना आणखी 5 महिने धान्य मोफत मिळणार\n#HINDI NEWS : 12 महीने की अवधि के लिए प्रधानमंत्री मुद्रा…\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण…\n#PUNE : अनुसूचित जातीच्या शेतक-यांसाठी मृद व जलसंधारणाच्या योजनांसाठी 80 लाख…\n#PUNE : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे…\n#PUNE : उद्योगपती शंकरदत्त ज महाशब्दे यांचे दुःखद निधन\n#PUNE : गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ‘मोफत अन्नदान सेवा’…\nनगर सेविका अश्विनी जाधव यांच्या हस्ते विठाई दूध डेअरी चे उदघाटन\nकेंद्र सरकारच्या राजभाषा समितीच्या कार्यकारी संयोजक पदी खासदार श्रीरंग बारणे\nशेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेच लागतील…..डॉ. कैलास कदम\nHINJEWADI NEWS : ठेकेदाराचा खून करणाऱ्यास अटक\n#PUNE : गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ‘मोफत अन्नदान सेवा’…\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण…\nशेतकरी कष्टकरी कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत – जयंत…\nहा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं…\nआघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे मानले आभार..\nHome आपलं पुणे #PIMPRI : कै. अण्णासाहेब पाटील पुतळा स्थलांतरण करुन सुशोभीकरण\n#PIMPRI : कै. अण्णासाहेब पाटील पुतळा स्थलांतरण करुन सुशोभीकरण\nपिंपरी / शबनम न्यूज\nKSB चौकातील कै. अण्णासाहेब पाटील पुतळा हा बीआरटी रस्ता मार्गात येत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या नजिकच्या जागेत पुतळ्याचे स्थलांतरण करुन तेथे सुशोभिकरण करण्यात येत आहे. सदर कामासाठी साधारण १ कोटी ७२ लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन दिला असून सुशोभिकरणामुळे KSB चौकच्या सौंदर्यात भर पडणार आहे. याचे भूमिपूजन आज गुरुवार दि. २९ , ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता नरेंद्र अण्णासाहेब पाटील अध्यक्ष अण्णसाहेब पाटील महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, याप्रसंगी महापौर माई ढोरे पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार जी हिंगे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे नगरसेविका मंगलाताई कदम, नगरसेवक केशव घोळवे कामगार नेते यशवंत भोसले, मा भैय्या लांडगे ,कामगार नेते मा कैलास जी कदम, श्री अनुप मोरे, शिवसेना शहर अध्यक्ष योगेश बाबर, श्री दातीर पाटील, मनपा अधिकारी श्री सवने परेश मोरे, प्रविण जाधव, सर्जेराव कचरे,पांडुरंग कदम,सतीश कंठाळे,गोरक्ष दुबाले, आबा मांढरे तसेच अनेक कामगार व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ पार पडला.\nPrevious article#PIMPRI : महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार\nNext articleकिर्लोस्कर इंडस्ट्रीज कडून२७५ कोटींची फसवणूक :\nमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज २६ इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा\nPIMPRI NEWS : मनपा कल्याणकारी अर्ज स्वीकृत इस 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ\nनगर सेविका अश्विनी जाधव यांच्या हस्ते विठाई दूध डेअरी चे उदघाटन\nशबनम न्यूज फेसबुक पेज\nअखेर आठवडाभरानंतर मा.राज्यमंत्री भेगडे यांनी स्विकारले आ.शेळके यांचे लेखी पत्र\nआमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश,; लवकरच पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या सात गावांचा...\n#धक्कादायक : भोसरीत सुलभ शौचालयाच्या हौदात आढळले मानवी कवटी आणि हाडं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/bhishm/", "date_download": "2023-02-04T01:56:18Z", "digest": "sha1:3ERNB44TEWZSOQNMCBYMQAYNFQSCBSW6", "length": 1686, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "bhishm - DOMKAWLA", "raw_content": "\nStory of Bhishma Pitamah आठ मुले गंगा नदीत विसर्जित करणारी देवी..\nStory of Bhishma Pitamah भारताच्या इतिहासामध्ये महाभारत हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. महा-भारतामध्ये एक…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/mayor-wrestling-cup-tournament-fall-in-controversy-1313747/lite/", "date_download": "2023-02-04T03:19:04Z", "digest": "sha1:OZ37RNBGXVTIUB6XIKNR6IWOUYVVWIZD", "length": 15720, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "क्रीडा स्पर्धेपेक्षा अन्य बाबींवरच कोटय़वधींची खैरात | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nक्रीडा स्पर���धेपेक्षा अन्य बाबींवरच कोटय़वधींची खैरात\n५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे खराडी येथे आयोजन करण्यात आले आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे.\nमहापौर चषक कुस्ती स्पर्धा वादात\nपुणे महापालिकेच्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठीच्या जेवणावळी आणि अन्य बाबींसाठीच कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांसाठी अवघे ४७ लाख तर खेळाडू, पंच यांचा निवास, भोजन, प्रवास, मानधन, छायाचित्रणासह व्हिडिओ शूटिंग, मंडप आणि जाहिरातीवरच तब्बल एक कोटी ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर या स्पर्धेसाठी पथ विभागाकडील ७५ लाखांची रक्कमही वर्गीकरणासाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे महापौर चषक कुस्ती स्पर्धा वादात सापडण्याची शक्यता आहे.\nRohit Pawar: ‘…म्हणून शिवसेनेला तोडण्यात आलं’; पदवीधर निवडणुकांच्या निकालांवर पवारांची प्रतिक्रिया\n“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान\n‘मी वकील आहे…’; मुंबई लोकलमधील ‘या’ तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी का भडकले एकदा पाहाच\nनिवडणूक जिंकली, आता पुढे काय सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला… सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…\nमहापालिकेच्या वतीने येत्या ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे खराडी येथे आयोजन करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय तालीम संघाच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.\nकुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या मैदानात अनुषंगिक सर्व सोयी उपलब्ध असातनाही मंडप, गॅलरी, पोडियम यासाठी तब्बल १२ लाख ६१ हजार ७०० रुपयांच्या खर्चाचा घाट घालण्यात आला आहे, तर एलईडी दिवे, फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगसाठी ११ लाख ८६ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. लाईट व्यवस्थेसाठी १५ लाख ५१ हजार ५०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर खेळाडूंसाठी निवास आणि प्रवासासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.\nदरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी न करून घेण्याची उपसूचनाही स्थायीमध्ये मान्य करण्यात आली.\nया स्पर्धेत १९ देशातील खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती स्थायीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसर्वच थकबाकीदारांना पैसे भरावे लागणार\nUnion Budget 2023 Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला\nBudget 2023: “..याचा विचार करायला सरकारकडे वेळ कुठे आहे” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल नीरव मोदी-माल्ल्याचा केला उल्लेख\n‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज\nअर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो ब्रिटिश पद्धत स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी मोडली\nBudget 2023: १२ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार; याआधी ७ विमानतळांचा ताबा अदाणी समूहाकडे\nGold-Silver Price on 1 February 2023: सोने खरेदीची सुवर्णसंधी, बजेट पूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर\nPM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार काय सांगते मोदींची कुंडली\nरस्त्यावरील प्रत्येक अपघातास सरकारला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय\nनागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास\nदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून शैलेश टिळक यांची भेट; बंद दरवाज्या आड चर्चेने तर्कवितर्कांना उधाण\nनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करणार – देवेंद्र फडणवीस\nपुणे : अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो – देवेंद्र फडणवीस\nपुणे : ‘ससून’च्या प्रत्येक विभागामध्ये पाच खाटांचा अतिदक्षता विभाग\nपुणे : मोक्कातील आरोपी नाना गायकवाडवर कारागृहात हल्ला\nपुणे : ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुलेची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात; कसबा पोटनिवडणुकीसाठी घेतला उमेदवारी अर्ज\nप्रभात रस्त्यावर विचित्र अपघात; तीन जखमी; पाच वाहनांचे नुकसान\nनाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना; नाट्यसंस्थांना अनुदान मिळण्��ाचा मार्ग खुला\nपुणे छावणी परिसराचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी बंद\nचिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवार देणारच अजित पवार ठाम, उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/marathiyoutubers", "date_download": "2023-02-04T03:08:14Z", "digest": "sha1:DCN6D7EQZASAAX45LUSNT5YHNCGA36WF", "length": 4099, "nlines": 78, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Marathi YouTubers Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nमधुराज रेसेपी ठरलं दहा लाख सबस्क्रायबर्स असलेलं पहिलं मराठी यूट्यूब चॅनल\nमधुराज रेसेपी मराठी या विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपींबद्दल असलेल्या मधुरा बाचल यांच्या मराठी चॅनलचे यूट्यूबवर नुकतेच जुलै ऑगस्ट दरम्यान दहा लाख (1 Million) ...\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00868.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://englishlamp.com/before-starting-the-course/", "date_download": "2023-02-04T03:11:09Z", "digest": "sha1:W6RS2JYYYRVNBQZGZX2TUK5XJHPBPQ4D", "length": 5094, "nlines": 89, "source_domain": "englishlamp.com", "title": "Before Starting the Course | EnglishLamp", "raw_content": "\nप्रत्येक पाठ सुरु करण्यापूर्वी आपण खालील सूचनांचे पालन केले पाहिजे.\nवाक्याच्या समोर असलेल्या ऑडिओ बटनावर क्लिक करुन वाक्य काळजीपूर्वक ऐका.\nउच्चारण सुधारण्यासाठी आपण अनेकदा ऐकू शकता.\nशब्दसंग्रह विभागात नियमितपणे सर्व शब्द शिका व पाठ करा.\nचर्चा धडे काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा सराव करा.\nशेवटी, आपण जे शिकलात ते पुन्हा आठवा जेणेकरून आपण काय शिकलात ते विसरू नये आणि आठवत नसेल तर पुन्हा ते धडे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. इंग्रजी सुधरल्याचा अनुभव घ्या.\nलक्षात ठेवा- कोणतीही गोष्ट अवघड ���सते फक्त शिकण्याची इच्छाशक्ती असावी लागते. मला हे जमणार नाही असे म्हणण्या ऐवजी मला हे का जमत नाही असे म्हणा. मला ही मेंदू आहे मी तो वापरेन असा विचार करा. बघा तूम्ही किती सहजतेने हा अभ्यासक्रम पूर्ण कराल. फक्त शिकण्यासाठी वेळ द्या व स्वत:ला समर्पित करा.\nतुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी खुप शुभेच्छा\nआता आपल्या अभ्यासक्रमावर जा.\nखाली दिलेल्या दुव्यांवर क्लिक करा. प्रथम कनिष्ठ पासून सुरवात करा.\nइंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम - (Junior) कनिष्ठ\nइंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम –(Intermediate) मध्य\nइंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम -(Advanced) प्रगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/implement-presidential-rule-in-the-state-says-narayan-rane-after-meeting-with-maharashtra-governor/", "date_download": "2023-02-04T02:28:31Z", "digest": "sha1:BT75FHXJEBTQMFPQ34PA4HBSQX6FIOXC", "length": 6769, "nlines": 98, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! राज्यपालांच्या भेटीनंतर नारायण राणेंची मागणी | Hello Maharashtra", "raw_content": "\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा राज्यपालांच्या भेटीनंतर नारायण राणेंची मागणी\n गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांचा राजभवनाला भेटी देण्याचा सिलसिला सुरुच आहे. आज सकाळची शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी नारायण राणेंनी राजभवनाला हजेरी लावली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून नारायण राणे थेट प्रसार माध्यमांना सामोरे गेले. यावेळी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.\nमुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय सेवा, रूग्णालय लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत नारायण राणे यांनी मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. राज्यपालांनी परिस्थिती हाताळण्यासाठी सूचना द्याव्यात. राज्यातील सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट राज्यात ला��ू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.\nराज्यात अनेकांनी उपासमार होत नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सरकारला हाताळता आलेली नाही, असा आरोप नारायण राणेंनी केला. राज्याला आतापर्यंत केंद्र सरकारने भरपूर मदत केली. मात्र तरीही राज्यातील नेते केंद्र सरकारवर नुसती टीका करत आहेत. सरकारी यंत्रणा कशी हाताळावी हे ज्यांना कळतं त्यांनी करावं, मात्र तसं केलं जात नाही. नाचता येईना, अंगण वाकडे अशी महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती आहे, असा टोला नारायण राणेंनी लगावला.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/lpg-gas-cylinder-price-hike-again-by-rs-25-know-latest-mumbai-lpg-cylinder-rate-mhkb-526483.html", "date_download": "2023-02-04T03:08:55Z", "digest": "sha1:2NAL26V7WJJTKOSJI3EGQUWRQD3WI2VU", "length": 8476, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LPG Gas Cylinder: सामान्यांना मोठा फटका, पुन्हा दरात वाढ; 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nLPG Gas Cylinder: सामान्यांना मोठा फटका, पुन्हा दरात वाढ; 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर\nLPG Gas Cylinder: सामान्यांना मोठा फटका, पुन्हा दरात वाढ; 3 महिन्यात 200 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर\nवाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG cylinder Price Hike) वाढल्या आहेत. LPG cylinder च्या किंमतीत सोमवारी 25 रुपयांची वाढ झाली आहे.\nवाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG cylinder Price Hike) वाढल्या आहेत. LPG cylinder च्या किंमतीत सोमवारी 25 रुपयांची वाढ झाली आहे.\nलग्नासाठी सोन्याचे दागिने करायचे, पाहा कोणत्या जिल्ह्यात मिळतंय स्वस्त सोनं\nबजेटनंतर सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, लवकरच पोहोचू शकते 60 हजारांच्या वर\nGold Rate Today : बजेटच्या दिवशी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या किती रुपयांनी झाल\nPetrol Diesel LPG Price: अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल, डिजेल, LPG चे नवे रेट जारी..\nनवी दिल्ली, 1 मार्च : वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG cylinder Price Hike) वाढल्या आहेत. LPG cylinder च्या किंमतीत सोमवारी 25 रुपयांची वाढ झाली आहे. आठवडाभरात दोन वेळा घरगुती ग���सच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी 4 तारखेला 25 रुपये, 14 तारखेला 50 रुपयांची वाढ झाली होती. तर 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅसच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे.\nगेल्या एका महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. केवळ तीन दिवसांत आधीच्या किंमतीच्या 25 रुपये वाढले आहेत. डिसेंबरमध्ये 50 रुपये अशी दोन वेळा वाढ करण्यात आली होती. म्हणजेच डिसेंबरपासून आतापर्यंत LPG cylinder चे दर जवळपास 200 रुपयांपर्यंत महागले आहेत.\n14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी (non-subsidized LPG) आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत. वाढत्या किंमतीसह दिल्लीत आता घरगुती गॅस सिंलेडर 794 वरून 819 रुपये इतका झाला आहे.\n>>दिल्लीत गॅस सिलेंडरच्या नव्या किंमती 819 रुपये\n>>मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर 819 रुपये\nLPG गॅसच्या किंमती गेल्या दोन महिन्यांपासून सतत वाढत्या आहेत. जानेवारीमध्ये ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नव्हते. डिसेंबरमध्ये 50 रुपये अशी दोन वेळा वाढ करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली. एकट्या फेब्रुवारी महिन्यात एकूण 100 रुपये गॅस सिंलेडर वाढ झाली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/explained-davinder-bambiha-gang-has-announced-to-avenge-the-murder-of-sidhu-moosewala-abn-97-2951988/lite/", "date_download": "2023-02-04T01:43:43Z", "digest": "sha1:QCLJ42OKBQAI5O37SA5DT4N57PU4L2SG", "length": 24045, "nlines": 273, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सूड घेण्याची घोषणा केलेली बंबिहा गॅंग कोणाची आहे? | Explained Davinder Bambiha gang has announced to avenge the murder of Sidhu Moosewala abn 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nविश्लेषण : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सूड घेण्याची घोषणा केलेली बंबिहा गॅंग कोणाची आहे\nबिश्नोई गॅंगची कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या बंबिहा गॅंगने सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n(फोटो सौजन्य – फेसबुक)\nबिश्नोई टोळीच्या लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने रविवारी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या ह���्येची जबाबदारी स्वीकारल्याने, बिश्नोई टोळीचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या बंबिहा टोळीने सर्वाचे लक्ष वेधले आहे. बंबिहा टोळीशी घनिष्ठ संबंध असलेल्या आणखी एका टोळीने फेसबुक पोस्टद्वारे सूड उगवण्याची धमकी दिली आहे. बंबिहा टोळी चालवणारा दविंदर सिंग बंबिहा २०१६ मध्ये चकमकीत मारला गेला होता. इंडियन एक्स्प्रेसने बंबिहा टोळीच्या कारवाईचा खुलासा केला आहे.\nखेळाच्या मैदानापासून गुन्हेगारीच्या जगापर्यंत\nRohit Pawar: ‘…म्हणून शिवसेनेला तोडण्यात आलं’; पदवीधर निवडणुकांच्या निकालांवर पवारांची प्रतिक्रिया\n“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान\n‘मी वकील आहे…’; मुंबई लोकलमधील ‘या’ तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी का भडकले एकदा पाहाच\nनिवडणूक जिंकली, आता पुढे काय सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला… सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…\nमोगा जिल्ह्यातील बंबिहा गावात जन्मलेल्या दविंदर बंबिहा यांचे खरे नाव दविंदर सिंग सिद्धू होते. गुन्हेगारीच्या जगात येण्यापूर्वी तो लोकप्रिय कबड्डीपटू होता. शेतकरी कुटुंबातील दविंदर अभ्यासातही हुशार होता. २०१० मध्ये, तो महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना, त्याचे नाव एका खुनाच्या प्रकरणात आले होते. गावात दोन गटात झालेल्या हाणामारीत हा खून झाला होता. खून प्रकरणात त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे तो अनेक गुंडांच्या संपर्कात आला आणि नंतर तो शार्प शूटर बनला.\n“मला चुकीचे समजू नका…”, सिद्धू मुसेवाला यांची शेवटची पोस्ट चर्चेत\nदविंदर बंबिहाने वयाच्या २१ व्या वर्षी तुरुंगातून पळ काढला आणि स्वतःची टोळी तयार केली. सुमारे अर्धा डझन खून प्रकरणात त्याचे नाव होते. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, चेन स्नॅचिंग आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दविंदरची भीती २०१२ ते २०१६ पर्यंत कायम होती आणि मृत्यूपर्यंत तो राज्यातील मोस्ट वाँटेड गुंडांपैकी एक होता. दविंदर सोशल मीडियावर त्याच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती असे. त्याने पंजाब पोलिसांना अनेकदा आव्हानही दिले होते. ९ सप्टेंबर २०१६ रोजी भटिंडा जिल्ह्यातील रामपुराजवळील गिल कलान येथे झालेल्या चकमकीत पंजाब पोलिसांनी २६ वर्षीय दविंदर बंबिहाला ठ���र केले.\nबंबिहा गेला पण टोळी अजूनही सक्रिय\n२०१६ मध्ये बंबिहा ठार झाल्यानंतर पोलिसांना वाटले की, आता ही टोळी नेस्तनाबूत झाली आहे. मात्र बंबिहा याचे अर्धा डझनहून अधिक सहकारी आणि मित्र होते ज्यांनी त्याची टोळी सक्रिय ठेवली होती. या टोळीशी संबंधित काही आरोपी विदेशात आहेत तर काही पंजाबच्या तुरुंगात आहेत. बंबिहाप्रमाणेच ते सोशल मीडियावर वेळोवेळी आपल्या गुन्ह्यांची माहिती देत ​​असतात. याशिवाय बंबिहा गँग हरियाणातील कौशल चौधरी गँगच्या अगदी जवळची मानली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील टोळ्या अनेक वेळा हरियाणातील टोळ्यांच्या मदतीने गुन्हे करतात.\nबंबिहा गॅंग कोण चालवत आहे\nबंबिहा गॅंग चालवणाऱ्यांमध्ये लकी गौरव पटियाल हा प्रमुख असून, तो आधी तुरुंगात गेला होता आणि नंतर अर्मेनियाला पळून गेला होता. तर दुसरा सुखप्रीत सिंग बुडा हा मोगा जिल्ह्यातील कुसा गावचा रहिवासी असून तो अजूनही संगरूर तुरुंगात आहे. काही महिन्यांपूर्वी जालंधरमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल अंबिया यांची हत्याही बंबिहा टोळीनेच घडवून आणली होती.\nSidhu Moosewala Top Songs : ‘या’ ५ सुपरहिट गाण्यांमुळे सिद्धू मूसेवाला यांचं बदललं नशिब\nदरम्यान, पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की बिश्नोई आणि बंबिहा टोळ्यांमध्ये शत्रुत्व आहे. ते एकमेकांच्या सदस्यांना तसेच त्यांच्याशी संबंधित लोकांना मारतात. गायक देखील संगीत व्यवसायात वर्चस्वाच्या लढाईत गुंतलेले आहेत. संगीत व्यवसायाशी संबंधित अकाली नेता विकी मिद्दुखेरा यांची गेल्या वर्षी मोहालीमध्ये हत्या झाली होती, तेव्हा मूसवालाचे व्यवस्थापक शगुनप्रीतचे नाव चौकशीत समोर आले होते. बिश्नोई टोळीने मिद्दुखेरा यांच्या हत्येमध्ये मूसेवालाचा हात असल्याचा आरोप केला होता. बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी मूसेवाला यांची हत्या केली माहिती समोर आली आहे. आता बिश्नोई टोळीची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली बंबिहा गँग आणि बंबिहा टोळीशी जवळचा संबंध असलेला गौंडर बंधूंचा गट (मृत गँगस्टर विकी गौंडरचा समर्थक) यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी मूसवाला यांना मारायला नको होते. मूसेवाला यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही, पण त्यांचे नाव त्यांच्यासोबत जोडले गेले होते. त्याच्या हत्येचा बद���ा घेणार आहोत.\n“पंजाबी असल्याची लाज वाटते…” सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर मीका सिंगचं वक्तव्य चर्चेत\nबंबिहा गँगने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिले\nबंबिहा गँगच्या कथित सोशल मीडिया पोस्टमध्ये, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूमागे गायक मनकिरत औलख असल्याचा दावा केला जात आहे, ज्यामध्ये मनकिरतने सर्व गायकांकडून पैसे उकळल्याचे म्हटले आहे. बंबिहा गँगच्या कथित फेसबुक पोस्टमध्ये गायक मनकिरत औलख हा बिश्नोई गँगला मूसवाला यांच्या सुरक्षा कवचाची माहिती देत ​​असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याच वेळी, दिल्ली एनसीआरच्या नीरज बवाना टोळीने, एका कथित फेसबुक पोस्टमध्ये, मुसेवालाच्या हत्येचा निषेध केला आणि त्याला (सिद्धू मुसेवाला) त्यांचा भाऊ म्हटले. या हल्ल्याला दोन दिवसांत प्रत्युत्तर देऊ, अशी उघड धमकी त्यांनी दिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये टिल्लू ताज पुरिया गँग, कौशल गुडगाव गँग आणि दविंदर बंबिहा गँगचीही नावे आहेत.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : पर्यटन व्यवसायात तमिळनाडू सरस का\nUnion Budget 2023 Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला\nBudget 2023: “..याचा विचार करायला सरकारकडे वेळ कुठे आहे” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल नीरव मोदी-माल्ल्याचा केला उल्लेख\n‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज\nअर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो ब्रिटिश पद्धत स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी मोडली\nBudget 2023: १२ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार; याआधी ७ विमानतळांचा ताबा अदाणी समूहाकडे\nGold-Silver Price on 1 February 2023: सोने खरेदीची सुवर्णसंधी, बजेट पूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर\nPM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार काय सांगते मोदींची कुंडली\nरस्त्यावरील प्रत्येक अपघातास सरकारला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय\nनागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्य���ला पंधरा वर्षे कारावास\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : दहशतवादाचा भस्मासुर पाकिस्तानची राख करणार\nविश्लेषण: विधान परिषद निवडणुकीत धक्के… सुशिक्षितांची नाराजी भाजपला भोवली\nविश्लेषण : पाकिस्तानच्या शंदाना गुलजार कोण आहेत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला\nविश्लेषण: करोना संपलेला नाही हरणांमुळे पूर्ण जगावर पुन्हा येऊ शकते कोविडचे संकट, नवा अभ्यास काय सांगतो\nविश्लेषण: दोषसिद्धीसाठी न्यायवैद्यक पुरावा का महत्त्वाचा असतो\nविश्लेषण: ऑस्ट्रेलियाने चलनी नोटांवरून महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र का हटविले\nविश्लेषण: शुभमन गिल भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरणार का\nविश्लेषण : कर्नाटकच्या सेक्स सीडीचं प्रकरण पुन्हा का चर्चेत आलं आहे\nविश्लेषण: वकिलाच्या चुकीमुळे अशीलाचा मंजूर जामीन न्यायालयानं केला रद्द; केरळमधल्या प्रकरणाची देशभर चर्चा\nविश्लेषण: आंध्र प्रदेशच्या दोन आमदारांनी त्यांच्याच सरकारवर फोन टॅप केल्याचा आरोप का केला\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.shihongxingboiler.com/mr/electrical-heating-steam-boiler-product/", "date_download": "2023-02-04T03:21:05Z", "digest": "sha1:ZUNFPZROX5UNTP6KI2DHEE5B2HWJ2YMI", "length": 15516, "nlines": 253, "source_domain": "www.shihongxingboiler.com", "title": "चीन इलेक्ट्रिकल हीटिंग स्टीम बॉयलर कारखाना आणि उत्पादक |शिहोंग्जिंग", "raw_content": "\nनैसर्गिक वायू आणि तेल स्टीम बॉयलर\nइलेक्ट्रिक हीटिंग स्टीम बॉयलर\nस्वयंचलित कोळसा आणि बायोमास स्टीम बॉयलर\nमॅन्युअल कोळसा आणि बायोमास स्टीम बॉयलर\nनैसर्गिक वायू आणि तेल गरम पाण्याचे बॉयलर\nस्वयंचलित कोळसा आणि बायोमास गरम पाण्याचा बॉयलर\nनैसर्गिक वायू आणि तेल थर्मल तेल बॉयलर\nइलेक्ट्रिक हीटिंग थर्मल ऑइल बॉयलर\nस्वयंचलित कोळसा आणि बायोमास थर्मल ऑइल बॉयलर\nमॅन्युअल कोळसा आणि बायोमास थर्मल ऑइल बॉयलर\nस्किड आरोहित थर्मल ऑइल बॉयलर\nबॉयलर कोळसा कन्व्हेयर आणि स्लॅग रिमूव्हर\nइकॉनॉमायझर आणि कंडेनसर आणि कचरा उष्णता बॉयलर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nइलेक्ट्रिक हीटिंग स्टीम बॉयलर\nनैसर्गिक वायू आणि तेल स्टीम बॉयलर\nइलेक्ट्रिक हीटिंग स्टीम बॉयलर\nस्वयंचलित कोळसा आणि बायोमास स्टीम बॉयलर\nमॅन्युअल कोळसा आणि बायोमास स्टीम बॉयलर\nनैसर्गिक वायू आणि तेल गरम पाण्याचे बॉयलर\nस्वयंचलित कोळसा आणि बायोमास ��रम पाण्याचा बॉयलर\nनैसर्गिक वायू आणि तेल थर्मल तेल बॉयलर\nइलेक्ट्रिक हीटिंग थर्मल ऑइल बॉयलर\nस्वयंचलित कोळसा आणि बायोमास थर्मल ऑइल बॉयलर\nमॅन्युअल कोळसा आणि बायोमास थर्मल ऑइल बॉयलर\nस्किड आरोहित थर्मल ऑइल बॉयलर\nस्वयंचलित कोळसा आणि बायोमा...\nमॅन्युअल कोळसा आणि बायोमास ...\nनैसर्गिक वायू आणि तेल...\nSKID आरोहित थर्मल तेल बो...\nइलेक्ट्रिकल हीटिंग स्टीम बो...\nइलेक्ट्रिकल हीटिंग स्टीम बॉयलर\n1.गळतीचे संरक्षण: जेव्हा बॉयलर गळते तेव्हा वैयक्तिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गळती सर्किट ब्रेकरद्वारे वीज पुरवठा वेळेत खंडित केला जाईल.2.पाण्याची कमतरता संरक्षण: जेव्हा बॉयलरमध्ये पाण्याची कमतरता असते, तेव्हा हीटिंग ट्यूब कंट्रोल सर्किट वेळेत कापून टाका जेणेकरून कोरड्या बर्निंगमुळे हीटिंग ट्यूब खराब होऊ नये.त्याच वेळी, नियंत्रक पाण्याच्या कमतरतेचा अलार्म पाठवतो.3.स्टीम ओव्हरप्रेशर संरक्षण: जेव्हा बॉयलर स्टीम प्रेशर सेट अपर लिमिट प्रेशरपेक्षा जास्त असतो, तेव्हा दबाव कमी करण्यासाठी स्टीम सोडण्यासाठी सेफ्टी व्हॉल्व्ह सक्रिय केला जातो.4.ओव्हर-करंट संरक्षण: जेव्हा बॉयलर ओव्हरलोड होतो (व्होल्टेज खूप जास्त असते), तेव्हा गळती सर्किट ब्रेकर आपोआप उघडेल.5.पॉवर संरक्षण: प्रगत इलेक्ट्रॉनिक सर्किट्सच्या मदतीने ओव्हर-व्होल्टेज, अंडर-व्होल्टेज आणि व्यत्यय दोष परिस्थिती शोधल्यानंतर विश्वसनीय पॉवर-ऑफ संरक्षण केले जाते.\nपीएलसी मायक्रो कॉम्प्युटर प्रोग्रामेबल कंट्रोल आणि डिस्प्ले स्क्रीन, मॅन-मशीन इंटरफेसद्वारे तापमान सेटिंग आणि आउटलेट पाण्याच्या तापमानाचे स्वयंचलित नियंत्रण लक्षात येण्यासाठी, डिस्प्ले स्क्रीन उपकरणे चालू स्थिती आणि मशीन अपयशी अलार्म प्रदर्शित करू शकते.\nपूर्णपणे स्वयंचलित बुद्धिमान नियंत्रण तंत्रज्ञान, कर्तव्यावर असण्याची आवश्यकता नाही, लवचिक कार्य मोड, मॅन्युअल किंवा स्वयंचलित मोडवर सेट केले जाऊ शकते\nयात गळती संरक्षण, पाण्याची कमतरता संरक्षण, ग्राउंडिंग संरक्षण, स्टीम ओव्हरप्रेशर प्रोटेक्शन, पॉवर प्रोटेक्शन आणि इतर बॉयलर ऑटोमॅटिक प्रोटेक्शन सिस्टम यासह अनेक संरक्षण कार्यांचा संपूर्ण संच आहे.\nविद्युत उर्जेचा वाजवी आणि प्रभावीपणे वापर करण्यासाठी, हीटिंग पॉवर अनेक विभागांमध्ये विभागली गेली आहे आणि वास्तव���क गरजांनुसार कंट्रोलर स्वयंचलितपणे हीटिंग पॉवर चालू (कट ऑफ) करतो.वापरकर्त्याने वास्तविक गरजांनुसार हीटिंग पॉवर निर्धारित केल्यानंतर, त्याला फक्त संबंधित लीकेज सर्किट ब्रेकर बंद करणे आवश्यक आहे (किंवा संबंधित स्विच दाबा).स्विच).हीटिंग ट्यूब टप्प्याटप्प्याने चालू आणि बंद केली जाते, ज्यामुळे ऑपरेशन दरम्यान पॉवर ग्रिडवर बॉयलरचा प्रभाव कमी होतो.फर्नेस बॉडी इलेक्ट्रिक कंट्रोल कॅबिनेट वेगळे आहे, जे थर्मल एजिंग, आवाज नाही, प्रदूषण नाही आणि उच्च थर्मल कार्यक्षमता यामुळे इलेक्ट्रिकल घटकांचे सेवा आयुष्य टाळते.बॉयलर बॉडी उच्च-गुणवत्तेची आणि कार्यक्षम इन्सुलेशन सामग्रीचा अवलंब करते आणि उष्णता कमी होते.\n①बॉयलर बॉडीला आर्गॉन आर्क वेल्डिंगचा आधार दिला जातो आणि कव्हर मॅन्युअली वेल्डेड केले जाते आणि एक्स-रे दोष शोधून त्याची काटेकोरपणे तपासणी केली जाते.\n②बॉयलर स्टील मटेरियल वापरतो, ज्याची निवड उत्पादन मानकांनुसार काटेकोरपणे केली जाते.\n③बॉयलर अॅक्सेसरीज देशांतर्गत आणि परदेशी उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांमधून निवडल्या जातात आणि बॉयलरचे दीर्घकालीन सामान्य ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी बॉयलरद्वारे चाचणी केली गेली आहे.\nइलेक्ट्रिक हीटिंग स्टीम बॉयलरचे फायदे आणि तोटे\n1. बॉयलर वाफेचे उत्पादन करण्यासाठी थेट गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक हीटिंग ट्यूबचा अवलंब करतो आणि उपकरणे ऑपरेट करणे सोपे आहे.\n2. इलेक्ट्रिक हीटिंग बॉयलर भरपूर वीज वापरतात (एक टन स्टीम हायवे प्रति तास 700kw पेक्षा जास्त वापरतो), त्यामुळे ऑपरेटिंग खर्च तुलनेने जास्त आहे आणि सपोर्टिंग पॉवर उपकरणांसाठी आवश्यकता तुलनेने जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक हीटिंग बॉयलरचे बाष्पीभवन तुलनेने लहान.\nमागील: नैसर्गिक वायू आणि तेलाने गरम पाण्याचा बॉयलर\nपुढे: SKID आरोहित थर्मल ऑइल बॉयलर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nएरिक सन ~~ बॉयलर उत्पादन...\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00869.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ebharti.in/ntpc-recruitment-2020-2/", "date_download": "2023-02-04T02:59:08Z", "digest": "sha1:QQPIICGWQRFOQMOBTCHDR4JXYXVKZIS3", "length": 4418, "nlines": 66, "source_domain": "ebharti.in", "title": "NTPC Recruitment 2020 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 123 जागांसाठी भरती", "raw_content": "\nNTPC Recruitment 2020 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 123 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी\n65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र)\nवयाची अट: 06 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2020\nपदाचे नाव: इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी\nअ.क्र. शाखा/विषय पद संख्या\nMMRDA Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांसाठी मेगा भरती\nUPSC NDA 2020 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांसाठी भरती\nPost Bank Bharti 2022 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 650 जागांसाठी भरती\nIARI Recruitment 2022 | भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 जागांसाठी भरती\nMaharashtra Post Office Bharti 2022 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026…\nSSC MTS 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती\nMHT CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://globalnewsmarathi.com/bhoomiputra-mangesh-chivte-of-solapur-as-the-head-of-chief-ministers-support-cell/", "date_download": "2023-02-04T02:30:39Z", "digest": "sha1:JOE7PQ2L4D47ZN6MCBB3NQBOA6BEVK2T", "length": 7277, "nlines": 73, "source_domain": "globalnewsmarathi.com", "title": "मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या प्रमुखपदी सोलापूरचे भूमिपुत्र मंगेश चिवटे -", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहायता कक्षाच्या प्रमुखपदी सोलापूरचे भूमिपुत्र मंगेश चिवटे\nby ग्लोबल न्युज नेटवर्क\nमुख्यमंत्री सहायता कक्षाच्या प्रमुखपदी सोलापूरचे भूमिपुत्र मंगेश चिवटे\nमुंबई: राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यालयातील महत्वाच्या नेमणुका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे यांची निवड केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंदावलेले कक्षाचे काम, पुन्हा एकदा गतीने सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.\nमुळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचें असणारे मंगेश चिवटे यांनी अनेक वर्षे पत्रकारितेत काम केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करण्यासाठी तत्कालीन मुख्यम��त्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनीच पाठपुरावा केला होता. १३ मार्च २०१५ रोजी या कक्षाची स्थापना झाली होती. भाजप – शिवसेना युती काळामध्ये कक्षाच्या माध्यमातून तीन वर्षात २८ हजार रुग्णांना ३०२ कोटींची मदत केली, तसेच ४५० धर्मादाय रुग्णालयांच्या १० टक्के राखीव खाटांमधून ६०० कोटींचे उपचार करण्यात आले.\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाचे काम सुरु होते, मात्र अनेक जाचक अटींमुळे त्याचा लाभ गरजू रुग्णांना होऊ शकला नाही. ठाकरे यांनी केवळ सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. तसेच १० गंभीर आजारांसाठी मदत करण्याची अट घालण्यात आल्याने मदतीसाठीच्या अर्ज संख्येत घट पहायला मिळाली.\nमंगेश चिवटे हे सध्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चालणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो रुग्णांना मदत करण्यात आली आहे. कोल्हापूर सांगलीतील महापूर असो कि केरळमधील पूरस्थिती चिवटे यांच्या टीमने मदतकार्यात महत्वाची भूमिका निभावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते.\nTags: मंगेश चिवटेमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष\nचंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया,\nमालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण\nईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nशुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट\nव्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा\nकसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/tag/national-law-university-nagpur/", "date_download": "2023-02-04T01:49:51Z", "digest": "sha1:G4D7XDMWVQPVX3QNZCNIJOSDBZN7GGCX", "length": 4092, "nlines": 58, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "national law university nagpur Archives - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nNational Law University महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर भरती.\nNational Law University महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर येथे नवीन जागांसाठी पदभरती जाहीर केलेली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पदभरती प्रक्रिया सुरु होणार आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लि��� करा प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नोकरी च्या शोधात आहात का जर तुमचा होकार असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला खालील लेखात शैक्षणिक पात्रता, निवड …\nNational Law University महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर भरती. Read More »\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nIndia Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये 2508 पदांची भरती दहावी पास साठी सुवर्णसंधी\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (40) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T02:39:50Z", "digest": "sha1:6PQFLHUEQXMIKQOYMCFVHAZEMRVEUPFS", "length": 4871, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पोलंडमधील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"पोलंडमधील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/08/14/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2023-02-04T03:22:14Z", "digest": "sha1:KUB4A7CO5RA4SZPX7ZLYRDBMMLCTCPTF", "length": 8975, "nlines": 85, "source_domain": "onlinenews15.com", "title": "मालदीव मध्ये ‘जान्हवी कपूर’ ने केला बिकिनी घालून हॉट फोटोशूट’ फोटो पाहून चाहते म्हणाले – सगळेच कप’डे का’ढा’य’चे ना तेव्हडेच का घातले.. – Epic Marathi News", "raw_content": "\nमालदीव मध्ये ‘जान्हवी कपूर’ ने केला बिकिनी घा��ून हॉट फोटोशूट’ फोटो पाहून चाहते म्हणाले – सगळेच कप’डे का’ढा’य’चे ना तेव्हडेच का घातले..\nमालदीव मध्ये ‘जान्हवी कपूर’ ने केला बिकिनी घालून हॉट फोटोशूट’ फोटो पाहून चाहते म्हणाले – सगळेच कप’डे का’ढा’य’चे ना तेव्हडेच का घातले..\nAugust 14, 2022 Nikita ShrivastavLeave a Comment on मालदीव मध्ये ‘जान्हवी कपूर’ ने केला बिकिनी घालून हॉट फोटोशूट’ फोटो पाहून चाहते म्हणाले – सगळेच कप’डे का’ढा’य’चे ना तेव्हडेच का घातले..\nजान्हवी कपूरला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक उगवती स्टार म्हणून पाहिले जाते, जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये धडक या चित्रपटाद्वारे पदार्पण केले, जो चित्रपट लोकांना खूप आवडला होता, मुख्य म्हणजे त्या चित्रपटाची कथा लोकांना आवडली होती. ही कथा आजच्या जगाशी जोडलेली होती.\nआणि त्याचवेळी जान्हवी कपूरची स्टाइल देखील लोकांना खूप आवडली होती. जान्हवी कपूर ही बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आहे, जान्हवी कपूर सुरुवातीपासूनच तिच्या आईसारखी बनण्याचा प्रयत्न करत होती.आणि सुरुवातीपासूनच तिला फिल्मी दुनियेत स्वत:चे नाव कमवायचे होते.\nआणि आज जान्हवी कपूरचे स्वप्न साकार झाले आहे. तिने बॉलिवुडमध्ये पदार्पण करून लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे.जान्हवी कपूरने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये जान्हवी कपूर मालदीवमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.\nआणि या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. आणि त्यात आणखी एक खास गोष्ट आहे,या फोटोमध्ये जान्हवीने जो हॉटनेस जोडला आहे तो काही औरच आहे, जान्हवी कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, तुम्हीही फोटो पाहू शकता.\nदिनेश कार्तिक’ सहित या 3 क्रिकेटपटूंची पत्नीकडून झाली फ’स’व’णूक, अशा प्रकारे तोंड दाखवायला सुद्धा नाही ठेवली त्यांना जागा..\nकरणच्या शोमध्ये ‘विद्या बालन’ ने सोडली ला’ज , ‘तिला बेड वर कसे खूश करावे’ हे सांगताना म्हणाली – माझ्या या बॉडी पा’र्ट’ला ट’च…\nकियारा अडवाणी ने केला मोठा खुलासा, म्हणाली – हा सिन करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली, मी स्वतः अगोदर वा’य’ब्रे’टर चा वापर करून.. आणि\nअसे सेलेब्रिटी ज्यांनी स्वतःच्या बहिणींना देखील सोडले नाही, स्वतःच्या बहिणींसोबतच करून बसले लग्न, एकाच नाव ऐकून पायाखा��ची जमीन सरकेल पहा…”\nनर्गिस’ने केला रेखाच्या चा’रि’त्र्यावर प्रश्न, म्हणाली – रेखाला एक मजबूत पुरुष हवा असतो जो तिला पुरेपूर आनंद देईल..\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2023-02-04T02:04:26Z", "digest": "sha1:SWC4DAOJGI3WF4BRTUUMH64JXDRJ3LEQ", "length": 1972, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "काही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र मिळाले - DOMKAWLA", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र मिळाले\nमुंबई पोलिसांनी केली सलीम आणि सलमान खानची चौकशी, काही दिवसांपूर्वी धमकीचं पत्र आलं होतं\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM मुंबई पोलिसांनी सलमान खानची चौकशी केली हायलाइट्स सलमान खान आणि सलीम खान…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00870.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/47678/", "date_download": "2023-02-04T03:12:44Z", "digest": "sha1:DBUGIOEJFUINVPGWWSYSG2VSMKICL4GL", "length": 8490, "nlines": 123, "source_domain": "mnews.esy.es", "title": "यूपी निवडणुकीत योगींना दुसऱ्यांदा संधी मिळणार? काय म्हणतात नागरिक… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra यूपी निवडणुकीत योगींना दुसऱ्यांदा संधी मिळणार\nयूपी निवडणुकीत योगींना दुसऱ्यांदा सं��ी मिळणार\nलखनौ: च्या रणधुमाळीला सुरूवात झालीय. निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही महिने उरले असताना ‘एबीपी न्यूज चॅनल’ आणि ”कडून संयुक्तपणे नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.\nउत्तर प्रदेशातील सर्व्हेचं गणित\nसमाजवादी बाजू ३२ टक्के\nबहुजन समाज पक्ष १५ टक्के\nउत्तर प्रदेशात नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपला पसंती दिली तरी पक्षाला जागांचं नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे. सर्व्हेनुसार, २०१७ च्या तुलनेत २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काही जागा गमवाव्या लागतील.\nकाँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशावर जोर दिल्यानंतरही सर्व्हेत काँग्रेसला फारसा फायदा होताना दिसून येत नाही. पक्षाला केवळ ६ टक्के लोकांनी पसंती दिल्याचं सर्व्हेचा निष्कर्ष आहे.\nकुणाला किती जागा मिळणार (एकूण जागा : ४०३)\nपार्टी विधानसभा जागे झाली\nभाजप २४१ – २४९ जागा\nसमाजवादी बाजू १३० – १३८ जागा\nबहुजन समाज पक्ष १५ – १९ जागा\nकाँग्रेस ३ – ७ जागा\nइतर ० – ४ जागा\nसर्व्हेच्या निष्कर्षानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. तसंच मुख्यमंत्री म्हणून सद्य मुख्यमंत्री यांची कामगिरी नागरिकांना समाधानकारक वाटतेय. जवळपास ४१ टक्के नागरिकांनी योगी आदित्यनाथ यांना आगामी निवडणुकीतही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंती दिलीय.\nसपा प्रमुख यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा जवळपास ३१ टक्के लोकांनी व्यक्त केलीय. तर बसपा अध्यक्ष यांना १७ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.\nमुख्यमंत्री म्हणून नागरिकांची कुणाला पसंती\nयोगी आदित्यनाथ ४१ टक्के\nअखिलेश यादव ३१ टक्के\nप्रियांका गांधी ४ टक्के\nजयंत चौधरी २ टक्के\nPrevious articleउपवासामुळे वाढलेले वजन कमी करायचे ट्राय करा या हेल्दी डिश\n हाइड करू शकता तुमचे सिक्रेट चॅट्‌स\ncrime news today karad maharashtra, जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा – new threads in the crime...\nlakhimpur viral video: लखीमपूर हिंसा : बेफामपणे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा व्हिडिओ समोर – lakhimpur kheri...\nफुटबॉलने क्रिकेट खेळतोय हा खेळाडू; मारला षटकार\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्�� भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/84-percent-voting-in-39-gram-panchayat-elections-in-ambad-taluka-130698788.html", "date_download": "2023-02-04T01:32:05Z", "digest": "sha1:2L3A2LOWXFH54OT4Y7A2KE7K4BPQ6GSY", "length": 4552, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अंबड तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणुकीत 84 टक्के मतदान | 84 percent voting in 39 gram panchayat elections in Ambad taluka - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमतदान:अंबड तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणुकीत 84 टक्के मतदान\nतालुक्यात ग्रामपंचातीची निवडणुकीतील ३९ सरपंच आणि ३०५ सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान झाले होते तर दुपारी दीड वाजेला ५७ टक्के मतदान झाले होते. साडेतीन वाजेपर्यंत ७१ टक्के एवढे मतदान झाले आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८४.४५ टक्के मतदान झाले. सरपंच पदाकरिता ११९, तर सदस्यांसाठी ७७५ उमेदवार रिंगणात होते. ५८ हजार ६०० मतदारांपैकी अंबड तालुक्यातील १२६ मतदान केंद्रावर ६२० प्रभागात ४९ हजार ४९० एवढ्या मतदारांनी मतदान केले.\nनिवडणूक प्रक्रियेचे काम रात्री उशिरापर्यंत तहसीलदार गौरव खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आ. मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून मतदारास उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. निवडणुकीत उभे असलेल्या दोन्हीकडील उमेदवारांनी आम्हीच निवडून येणार असल्याचे दावा केला आहे. यामध्ये धनगर पिंपरी, चिंचखेड, जामखेड, मार्डी, पागीरवाडी, डोमेगाव, हस्तपोखरी, अंतरवाली सराटी, नालेवाडी, भांबेरी, झिरपी, वडी लासुरा, पानेगाव या ग्रामपंचायतीत चुरशीची लढत झाली. दरम्यान, काही ग्रामपंचायतमध्ये दोन गटात बाचाबाची झाल्याच्या घटना घडल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/mla-eknath-khadse-was-prevented-from-speaking-by-bjp-mlas-130699746.html", "date_download": "2023-02-04T02:05:02Z", "digest": "sha1:UZLJXAQZZDSUBZ4EYNCUPA3WCLQNZW6X", "length": 6024, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आमदार एकनाथ खडसे यांना भाजप आमदारांनी बोलण्यापासून रोखले | MLA Eknath Khadse was prevented from speaking by BJP MLAs - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाथाभाऊ अन् देवेनभाऊंमध्ये शह-काटशह:आमदार एकनाथ खडसे यांना भाजप आमदारांनी बोलण्यापासून रोखले\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे या भाजपच्या एकेकाळच्या घनिष्ठ सहकाऱ्यांमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शह-काटशहाचे डाव रंगले. भाजप आमदारांनी नाथाभाऊंना सभागृह कामकाजाच्या नियमांचे तांत्रिक कारण पुढे करत बोलण्यापासून रोखले. फडणवीस अन् खडसे या कट्टर विरोधकांमधील शीतयुद्ध संपलेले नाही, हे सभागृहात आज स्पष्ट झाले. पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत बेळगाव सीमाप्रश्नी काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर दानवे, काँग्रेसचे अभिजित वंजारी, शेकापचे भाई जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी विचार मांडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन करण्यास उभे राहिले. विरोधी बाकावर पहिल्या रांगेत बसलेले एकनाथ खडसे उठले आणि मला अर्धा मिनिट बोलायचे आहे असे म्हणत उभे राहिले. भाऊ उठल्याने फडणवीस वैतागून खाली बसले. त्यांच्या मागे बसलेले भाजप आमदार प्रवीण दरेकर उठले आणि खडसे यांना बोलू दिल्यास आमच्याकडून ४ जण बोलतील, असा इशारा उपसभापतींना दिला. खडसे उभे होते. ते बोलू देण्याची उपसभापती यांना मागणी करत होते. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील उभे राहिले, सभापती महोदय..दोघे बोलणार हे आपले ठरले हाेते. तुम्ही चार लोकांना संधी दिली. परत नाथाभाऊंना बोलू देत आहात, काय चालले आहे त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कठोर भूमिका घेत, नाथाभाऊ तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, खाली बसा, अशी विनंती केली. मला पॉइंट आॅफ इन्फर्मेशन मांडायचा आहे, देत नसाल तर बसतो म्हणत ते बसले. त्यानंतर सभागृहात विधेयके, अध्यादेश मांडण्यात आली. त्यावर नाथाभाऊ परत उठले अन् म्हणाले, मला अध्यादेशची प्रत मिळेल काय त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कठोर भूमिका घेत, नाथाभाऊ तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, खाली बसा, अशी विनंती केली. मला पॉइंट आॅफ इन्फर्मेशन मांडायचा आहे, देत नसाल तर बसतो म्हणत ते बसले. त्यानंतर सभागृहात विधेयके, अध्यादेश मांडण्यात आली. त्यावर नाथाभाऊ परत उठले अन् म्हणाले, मला अध्यादेशची प्रत मिळेल काय त्यावर बंदरे मंत्री दादा भुसे गडबडले. लगेच फडणवीस उठले आणि म्हणाले, भाऊ, विधेयकाची प्रत सभागृहात दिली जाते. पण, अध्यादेश प्रख्यापित (जाहीर) असताे. तो दिला जात नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2/budh-venus-rashibhavishya-4-44575/", "date_download": "2023-02-04T03:11:00Z", "digest": "sha1:7R4XT4HHU7KVNXUGGBKJQZMZOBSH43ML", "length": 7667, "nlines": 53, "source_domain": "enews30.com", "title": "धन बुद्धीचा कारक बुध ग्रह अस्त होणार, या राशींची होणार प्रगती आणि ह्या राशींना येणार टेन्शन? - enews 30", "raw_content": "\nधन बुद्धीचा कारक बुध ग्रह अस्त होणार, या राशींची होणार प्रगती आणि ह्या राशींना येणार टेन्शन\nज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या राशींमध्ये होणाऱ्या बदलांव्यतिरिक्त, त्यांच्या स्थितीतील थोडासा बदल देखील सर्व राशींवर परिणाम करतो. त्यावर ग्रह असणे ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानले जाते.\nजानेवारीमध्ये बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह मावळत आहे. ते 18 जानेवारी रोजी सेट करतील आणि 30 जानेवारीपर्यंत या पदावर राहतील. सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होईल.\nज्याप्रमाणे सूर्य पूर्वेकडून उदय होतो आणि पश्चिमेला अस्त, त्याचप्रमाणे इतर ग्रहही उदय आणि अस्त होतात. जेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा तो कमजोर होतो.\nबुध ग्रह प्रेम, आनंद आणि संपत्तीचा, वाणी आणि बुद्धीचे कारक ग्रहही आहेत. जेव्हा तो अस्त होतो, तेव्हा तो या राशींमध्ये अशुभ परिणाम देऊ लागते.\nबुध ग्रहाच्या अस्ताचा करिअर-व्यवसायावर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय बोलण्यावरही त्याचा परिणाम होतो. याचा सर्व राशींवर परिणाम होईल.\nबुधाच्या अस्तामुळे अनेक लोकांच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होईल. याशिवाय व्यवहारात नुकसान आणि गुंतवणुकीत नुकसान होईल. वृषभ, कर्क, तूळ, कुंभ आणि मकर राशीवर बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव पडेल.\nविशेषत: या राशीच्या लोक जे मीडिया, वकिली किंवा व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. याशिवाय धनहानी आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे.\nबुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी माँ दुर्गेची पूजा आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने या लोकांना आराम मिळेल. याशिवाय गणेशाला दुर्बा अर्पण करणे, गाईला हिरवे गवत खाऊ घालणे यानेही फायदा होईल.\nया राशींवर परिणाम होणार नाही : दुसरीकडे, मेष, सिंह, कन्या, मिथुन, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांवर बुधाच्या अस्ताचा विशेष प्रभाव पडणार नाही.\n“B” Letter Name Personality: “B” अक्षरवाले लोक खूप महत्वकांक्षी आणि भावनिक असतात\n“A” Letter Name Personality: “A” अक्षराने ज्यांचे नाव सुरु होते, त्या व्यक्ती मेहनती आणि धैर्यवान असतात\nAstrology : भगवान विष्णूच्या कृपेने या 3 राशींच्या लोकांना नेहमी होतो धन लाभ, जाणून घ्या काय म्हणते ज्योतिषशास्त्र\nमंदिरात प्रसाद म्हणून दिलेला नारळ, जेवणात वापरता येईल का\nशनिदेव 2023 : मध्ये या 3 राशींच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता, शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/rules-issued-to-celebrate-shivswarajya-din-in-local-self-governing-bodies-on-june-6-in-the-state/", "date_download": "2023-02-04T03:02:53Z", "digest": "sha1:HI5FQQ3A5TMZ6NFXN247LTCSJKIWU7RZ", "length": 7000, "nlines": 93, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राज्यात 6 जूनला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यासाठी नियमावली जारी | Hello Maharashtra", "raw_content": "\nराज्यात 6 जूनला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यासाठी नियमावली जारी\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. आजही हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात सहा जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालय यांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.\n‘शिवस्वराज्य दिना’ची क���य आहे नियमावली\n— भगवा स्वराज्य ध्वज, संहिता ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटिन असलेली भगवी जरी पताका असावी. हा ध्वज तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा. म्हणजेच लांबी रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघ नखे या शिवरायांच्या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत असावा.\n— शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सहिता शिवशक राज्य दंडाचे प्रतीक म्हणून कमीत कमी पंधरा फूट उंचीचा वाचा किंवा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान पाच ते सहा फुटाचा आधार द्यावा.\n— 6 जून सकाळी नऊ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्य ध्वज बांधून घ्यावा. छत्रपती शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख-समृद्धी, समता या स्वातंत्र्याने भरली. म्हणून शिवशक राज्य दंडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्णकलश बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी हे अष्टगंधा ने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार गाठी, आंब्याची डहाळी बांधावी शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून सांगता करावी.\n— सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्य गुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्य ध्वज व्यवस्थित घडी करून ठेवून द्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/trump-india-visit-ganga-water-released-in-yamuna-to-maintain-ecological-flow", "date_download": "2023-02-04T02:58:23Z", "digest": "sha1:MAEIYEYHOJ6BWVKEXOEAHLIKSDSNQ24Y", "length": 8380, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ट्रम्पना यमुना स्वच्छ दिसावी म्हणून गंगेचे पाणी सोडणार - द वायर मराठी", "raw_content": "\nट्रम्पना यमुना स्वच्छ दिसावी म्हणून गंगेचे पाणी सोडणार\nनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेस भारत चकाचक दिसावा म्हणून मोदी सरकारने सर्व प्रयत्नांची शिकस्त सुरू केली असून आग्रा भेटीत यमुनेचे अस्वच्छ, दुर्गंधयुक्त प्रदूषणयुक्त पाणी ट्रम्प यांच्या नजरेस पडू नये, म्हणून त्यामध्ये गंगेचे ५०० क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय उ. प्रदेश जलसिंचन खात्याने घेतला आहे. हे पाणी येत्या तीन दिवसांत मथुरा व नंतर २१ फेब्रुवारी रोजी आग्र्या��� दुपारी पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा भारतदौरा २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी असा आहे.\nआग्रा येथील ताजमहालाजवळून यमुना नदी वाहते. ही नदी गेली दोन दशके प्रदूषणग्रस्त असल्याने तिच्या स्वच्छतेबाबत अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. पण या योजनांमुळे यमुना प्रदूषणमुक्त झालेली नाही. मथुरेकडून येणाऱ्या गंगा नदीचे पाणी यमुनेत सोडल्याने यमुनेच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल असे सांगितले जात आहे व त्याने पाण्याला येणारी दुर्गंधी कमी होईल असा दावा केला जात आहे.\nअहमदाबाद विमानतळानजीकच्या तीन पानपट्‌ट्यांना नोटीसा\nट्रम्प अहमदाबाद भेटीवर येत असल्याने अहमदाबाद विमानतळ सर्कलनजीकच्या तीन पानपट्‌ट्यांना तेथून हटवण्याच्या नोटीसा महानगरपालिकेने पाठवल्या आहेत. ट्रम्प यांच्या नजरेस सिगारेट, विड्यांचे थोटकं, पान खाऊन थुंकलेले डाग दिसू नये ही खबरदारी पालिकेचे कर्मचारी घेताना दिसत आहेत.\nया अगोदर अहमदाबाद पालिकेने ट्रम्प यांना झोपडपट्‌टी दिसून नये म्हणून मोठी भिंत बांधली होती नंतर मंगळवारी पालिकेने सुमारे ४५ झोपडपट्‌टी कुटुंबांना झोपड्या खाली करण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या निशाण्यावर पानपट्‌ट्या आल्या आहेत.\nट्रम्प अहमदाबादला भेट देणार म्हणून संपूर्ण शहराची साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अहमदाबाद पालिकेचे या स्वच्छतेसाठी सुमारे एक कोटी २० लाख रु. खर्चाचे बजेट आहे. त्यापैकी अर्धी रक्कम ही सुरक्षा व्यवस्थेवर खर्च केली जाणार आहे.\nकाश्मीरमधील पंचायत पोटनिवडणुका अनिश्चित काळ स्थगित\n२०० वर्ष जुने मंदिर हिंदूंना परत; पाक सरकारची माफी\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T01:42:11Z", "digest": "sha1:7DIOR4UBLF2E7LQJB6WUPQPIUC25VIBY", "length": 3927, "nlines": 94, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वसई तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवसई तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nपंचायत समिती वसई तालुका\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nवसई तालुक्यातील गावेसंपादन करा\nवसई तालुक्यात खालील गावे आहेत.\nवसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका\nशेवटचा बदल १८ मार्च २०२२ तारखेला २१:५६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/role-of-people-in-development/", "date_download": "2023-02-04T02:05:28Z", "digest": "sha1:DSNZ3H55V2JXPRIBCSTXJVFTKWD2FUBH", "length": 22039, "nlines": 98, "source_domain": "udyojak.org", "title": "विकासाचा मूलमंत्र 'लोकसहभाग' - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nलोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. त्यात लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी एकत्र येऊन केलेली कार्य म्हणजेच ‘लोकसहभागातून विकास’. आधुनिक जगाच्या सद्यस्थितीचा विचार केला तर स्मार्ट शेती ही गवर्नन्स, ऊर्जा, पर्यावरण, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, इमारती या घटकांशिवाय स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट गव्हर्नन्स म्हणणे चुकीचे होईल.\nजेव्हा गावात व शहरात लोकांना शोषणासाठी शुद्ध हवा पिण्यासाठी शुद्ध पाणी सोडण्यासाठी स्वच्छ रस्ते व फूटपाथ चांगली मोबाईल कनेक्टिव्हिटी नेटवर्कपूरक वीजपुरवठा, व्यापक ब्रॉडबँड इंटरनेट, सुरक्षित रस्ते, वसाहती उच्चतम शिक्षण, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, फेरफटका मारण्यासाठी मोकळी जागा व आरोग्य स्वास्थासाठी मनोरंजनासाठी मुबलक साधने व सकस अन्न पुरवठा अशा सर्व सोयी उपलब्ध असतील तर अर्थातच तंत्रज्ञांच्या तरी मुलाची बहुत भर घालू शकत असले तरी लोकसहभागाशिवाय सर्व प्रयत्न करणे म्हणजे केवळ प्रयोगच ठरतील.\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट ��द्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\nस्मार्ट शहर, स्मार्ट गावे उपक्रमाचा उद्देश आहे तो म्हणजे स्थानिक नागरिकांचे एकूणच जीवनमान उंचावणे. त्यामुळे स्मार्ट शहर विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचा सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कचरा व्यवस्थापनातून ऊर्जा व इंधन तसेच खतनिर्मिती, अक्षय ऊर्जेची साधने पर्याय व त्यांची देखभाल ई-गव्हर्नन्सद्वारे सार्वजनिक माहिती सुरक्षिततेच्या उपाययोजना व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व्हिडिओ क्राईम मॉनिटरिंग यासोबतच नागरिकांचे कान-डोळे यांची मदत होईल.\nस्मार्ट मीटर पाणी पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी पाणी व्यवस्थापन तसेच सांडपाण्याचे नियोजन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकतम वापर स्मार्ट पार्किंग तसेच डेली मेडिसिन्स डिजिटल शिक्षण अशा अनेक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानासोबत लोकसहभाग निर्णायक ठरणार आहे. जगातील सरकारी तेथील स्थानिक नागरिकांना स्मार्ट सिटी प्रक्रियेतील मुख्य भागीदार स्टेक होल्डर्स या नात्याने प्रक्रियेच्या आरंभीपासूनच समाविष्ट करून घेण्यात येतात.\nकारण शेवटी स्मार्ट सिटी हा नागरी हक्कांसाठी असणार आहे त्यामुळे त्यांना काय हवे नको त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यावर त्यांना काय उपाय योजना अपेक्षित आहेत हे प्रत्यक्ष नागरिकांपेक्षा अधिक चांगले कोणीच सांगू शकणार नाही.\nशहर विकासासाठी लोकांकडूनच वेगवेगळ्या सूचना वागविणे नव-नवीन कल्पना मागविणे अनेक महत्त्वाच्या धोरणावर नागरिकांची मते जाणून घेऊन हरकती मागवणे कला,उपक्रम, आर्ट प्रेसेंटेशन,छायाचित्र, स्पर्धा डिझाईन, संशोधन स्पर्धा व परिषदा भरवून अशा काही उपक्रमांमधून लोकसहभाग खास प्रोत्साहन देणे असे अनेक प्रयोग जगभरात ठिकठिकाणी राबविले जाऊ लागले आहेत.\nखरंच लोकसभा गमवावी प्रशासनालाच अधिक फायदा होतो सक्रीय सहभागामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक मालमत्ताविषय मालकी मालकी त्याची भावना निर्माण होते. शिवाय उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी व भविष्यातील देखभालीसाठी ही नागरिकांचे सहकार्य प्राप्त होते शहराच्या विकासाकरता पुरेसा भांडवलासाठी नवनवीन उपाय शोधणे गरजेचे आहे कल्पक विचार महत्त्वाचे आहेत.\nश्री सिद्धगिरी मठात होणारी देशी गाय केंद्रित सेंद्रिय शेती\nजाणून घ्या काय आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीची संकल्पना\nआयुष्याचा उद्देश माहीत असायलाच हवा का\nव्यापक लोकसहभागातून हे सगळे शक्य होते त्याचप्रमाणे शरीरातील उपलब्ध संसाधने मध्ये फार तोडफोड करावी लागत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे साऊथ कोरियाची राजधानी सोले हे शहर प्रशासनाने वाहतूक संदर्भातील माहिती जमा करण्यासाठी सुरुवातीला इमारती व रस्त्यावर न्यानो सेन्सर बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीदेखील तंतोतंत माहिती नव्याने केलेल्या प्रचंड खर्चाच्या काहीही उपयोग झाला नाही.\nशेवटी त्यांनी लोकांना पटवून रस्त्यावर धावण्याचा २५ हजीर टॅक्सीमध्ये जीपीएस पेमेंट सिस्टम बस वाहतुकीची प्रत्यक्षदर्शी माहिती मिळाल्यावर ती कशी लोकसहभागाची जगभरात अनेक उत्तम उदाहरणे देता येतील आणि वाणी प्रसंगी उपयोगात येणारे अमेरिकेतील ३-१-१ सेवा स्थानिक तक्रार नोंदणीसाठी फिन्लंडची फोरम वहीरीयम हेलसिंकी सेवा ऑस्ट्रेलियाची बुथ टेलिग्राफ, कॅनडा स्थित स्प्रिंग टाईड ही संस्था तेथील प्रशासनासोबत सरकारी धोरण निश्चित करण्यास मदत करतात व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी राजकारणाचे नवीन आदर्श ठेवत आहेत.\nअमेरिकेतील बस प्रोजेक्ट हा डावे व उजवे असे राजकारण न करता फक्त भविष्यवेधी अमेरिका घडवण्यासाठी नेतृत्व तयार करत आहेत सिटीजन इन्वेस्टर ही संस्था सामाजिक प्रकल्पांमध्ये लोकसहभागातून गुंतवणूक करते. अमेरिकेतील ओपन टाऊन हॉल ही अशीच एक संकल्पना आहे. जिथे नागरिक सरकारी धोरणावर बेधडक टीका टिप्पणी करू शकतात. ब्रिटनमध्ये फिक्स माय स्ट्रीट योजना नागरिक म्हणजेच नागरिक त्यांचा पोस्टल कोड टाकून सरकारकडे रस्ता दुरुस्तीची मागणी करतात.\nक्रिएट फ्रँकफर्ट नेदरलँडचे स्मार्ट,सिटीझन, न्यूझीलंडची सेंसिंग सिटी इटलीची मॉनिटरिंग मॅरेथॉन अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. खूप दूर जाण्याची गरज नाही अगदी आपल्या शहरातील नाशिक महापालिकेनेदेखील लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविले आहेत. घरपट्टी पाणीपट्टी भरण्यापासून तक्रार मोबाईलवर नोंदवण्याच्या सुविधा नाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nसकारात्मक लोकसहभागाची आणखी एक चांगले उदा. म्हणजे कुंभ मेळ्यातील अनेक अडचणी सोडवण्यासाठी शहरातील शाळा महाविद्यालये तंत्रज्ञ आणि नागरिकांना एकत्रित घेतलेला पुढाकार स���वत:च्या परिसरात स्वच्छता व सुरक्षितता यासाठी काम करणारा सुजाण नागरिक मंच रोटरी लायन्स क्लब असे अनेक उपक्रम आपल्या आसपास कार्यरत असतात. जे आपण स्मार्ट शहरांकडे खुश करण्यासाठी सरकारच्या सोबत असल्याचे दर्शवतात.\nबर्‍याचदा आपल्याकडे मानसिकता अशी असते की सगळं काही सरकारने केले पाहिजे. प्रत्येक सोयी-सुविधांसाठी नागरिक जर सरकारवर अवलंबून राहिले तर स्थानिक उद्योजकांनी हे लक्षात घ्यायला हवे की यामुळे ते मोठे व्यावसायिक संधी गमावून बसतात.\nनिवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सगळं काही सोपं हातात हात बांधत व्यवस्थेला नावे ठेवणे योग्य नाही. तसेच फक्त कर भरला म्हणजे आपली जबाबदारी आता सरकारची झाली असे समजत नाही चुकीचे मुळात आपण एकंदरीत व्यवस्थेचा एक मुख्य भाग आहोत आणि सरकारसोबतच आपली आपलीही तितकीच जबाबदारी ही आहे हे लक्षात घ्यायला हवे.\nएक नागरिक म्हणून आपण बरेच काही करू शकतो रस्त्यावरील खड्डे,कचरा,अपघाती ठिकाणी सुरक्षित जागा, अस्वच्छ शौचालय, बेधुंद धावणारी वाहने वाहनचोरी, पाणीचोरी, पाणीगळती, अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार अशा घटना व स्थळांची सचित्र माहिती, नागरिक मोबाईलचा वापर करून प्रशासनास कळवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेल्या अतिरिक्त संसाधने सरकारला चांगल्या कामासाठी देऊ शकतो; जसे अतिरिक्त वीज, जमीन, पाणी इ. उपक्रमात नागरिकदेखील व्यवसायाचे भागीदार होऊ शकतात.\nवर्ष २०५० पर्यंत जगातील ७५ टक्के लोकसंख्या ही शहरवासी असणार आहे. त्यामुळे व्यवसायाच्या नानाविविध संधी देऊ करणारी स्मार्ट शहर विकास प्रक्रियेच्या उभरत्या अर्थव्यवस्थेवर नागरिकांनी वेळीच रूढ होणे शहाणपणाचं. खरेतर स्मार्ट शहर व तंत्रज्ञान या विषयावर लिहिण्यासाठी खूप काही आहे.\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\nPrevious Post इमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी\nNext Post महाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nस्टोरीटेलवर जयेश मेस्त्री, श्रीपाद जोशी आणि आस्ताद काळे या त्रिकूटाची आणखी एक रहस्य कथा\nby स्मार्ट उद्योजक June 2, 2022\nशिक्षण : स्वावलंबनाचे की स्वावलंबनाने\nहे आठ सेलिब्रेटी आहेत एकमेकांचे बिझनेस पार्टनर्स\nby स्मार्ट उद्योजक January 18, 2022\nएका मसालेदार चविष्ट औद्योगिक वटवृक्षाची कहाणी\nby प्रशांत असलेकर August 1, 2021\nहे दोन भाऊ उभा करत आहेत गारमेंट क्षेत्रात मराठी ब्रॅण्ड\nby प्रतिभा राजपूत March 23, 2018\nयशस्वी होण्यासाठी रतन टाटांनी सांगितलेल्या ११ महत्त्वाच्या गोष्टी\nby स्मार्ट उद्योजक May 4, 2020\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%88/", "date_download": "2023-02-04T03:24:14Z", "digest": "sha1:VCNUUONHHVRUOEB3QZVG7NPGW7EPWSEV", "length": 3819, "nlines": 111, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "मराठी कविता आई – मराठी सुविचार", "raw_content": "\nMarathi Kavita सुंदर मराठी कविता\nMarathi Kavita on Life School Question Paper – मराठी कविता शाळेत सोडवलेली दिल एक है एक है जान हमारी हिंदुस्तान\nMarathi Kavita सुंदर मराठी कविता\nMarathi Kavita सुंदर मराठी कविता\nJanmala Aala To Sundar Marathi kavita जन्माला आला तो, नक्की वाचा मराठी कविता\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00871.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/tag/maha-metro-recruitment-nagpur/", "date_download": "2023-02-04T03:34:24Z", "digest": "sha1:IPB7HQXXZGKMFVGL57I7I6FKZ2MSY2RQ", "length": 4007, "nlines": 58, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "maha metro recruitment nagpur Archives - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nMAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर\nMAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नागपुर, नवी मुंबई, आणि पुणे येथे विविध पदांच्या भरती करण्यात येणार आहे,. या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी, 2023 आहे. जाहिरात व ऑनलाईन अर्ज साठी येथे क्लिक करा एकूण जागा: 1 8 …\nMAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर Read More »\nNCCS Recruitment नॅशनल क्लायमेट चेंज सेल पुणे येथे भरती\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (42) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00872.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/06/chandrapur.html", "date_download": "2023-02-04T02:58:24Z", "digest": "sha1:EE372HNS5E3MA3TOCQAE55DEHYHX7IAX", "length": 6474, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "रस्त्यावर थुंकणाऱ्या ऑटोचालकांना आयुक्तांनी ठोठावला दंड", "raw_content": "\nHomeचंद्रपूररस्त्यावर थुंकणाऱ्या ऑटोचालकांना आयुक्तांनी ठोठावला दंड\nरस्त्यावर थुंकणाऱ्या ऑटोचालकांना आयुक्तांनी ठोठावला दंड\nरस्त्यावर थुंकणाऱ्या ऑटोचालकांना आयुक्तांनी ठोठावला दंड\nचंद्रपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध आणले गेले आहेत. मात्र तरीही काही बहाद्दर राजरोसपणे नियम तोडतांना दिसत आहेत. अशाच एका नियम मोडणाऱ्या थुंकी बहाद्दर ऑटोचालकावर चंद्रपूर महापालिका आयुक्त राजेश मोहीते यांनी स्वतः कारवाई करून दंड ठोठावला. यापुर्वीही शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या प्रतिष्ठानांवर आयुक्तांनी प्रत्यक्ष कारवाई केली असून सार्वजनिक जागी थुकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणखी सक्त करण्याचा इशारा दिला आहे\nकोरोना काळात नियमितपणे सकाळच्या सत्रात शहराची पाहणी करणाऱ्या आयुक्त राजेश मोहिते यांना एक ऑटोचालक चालत्या गाडीतुन रस्त्यावर थुंकतांना दिसला, ऑटोचालकाला थांबवत कोरोना काळात रस्त्यावर, सार्वजनीक ठिकाणी थुंकणे किती धोकादायक असु शकते याची जाणीव करून दिली असता, उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ऑटोचालकाला आयुक्तांनी तेथेच दंड ठोठावला तसेच पुन्हा रस्त्यावर न थुंकण्याची तंबी सुद्धा दिली.\nकोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरीता चंद्रपुर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकारण रस्त्यावर गर्दी करीत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. शहरात रस्त्यावर थुकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. तरी देखील काही व्यक्तींना कोरोना काळाचे गांभीर्य कळत नाहीये.\nदरम्यान, इथून पुढे आता थुंकणाऱ्या नागरिकांची गय केली जाणार नाही. शासन-प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणं जर शक्य होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय त्यांना अद्दल घडणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00873.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://udyojak.org/tachnology-for-moong-and-udid/", "date_download": "2023-02-04T02:13:13Z", "digest": "sha1:MZDNAXDOYRPE3UANUY3XKFIYRMCC26O2", "length": 26582, "nlines": 106, "source_domain": "udyojak.org", "title": "उडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान - स्मार्ट उद्योजक", "raw_content": "\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nउडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान\nस्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा\nमहाराष्ट्र राज्यामध्ये उडीद आणि मुगाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बहुतांश शेतकरी उडीद आणि मुगाची लागवड करतात आणि कमी दिवसांमध्ये येणारं पिकर अशी याची ओळख आहे. तसंच आपल्या आहारामध्ये मुगाच्या डाळीचा समावेश केला जातो. प्रथिनांचा समावेश यामध्ये आहे. तसंच आपण उडदाच्या डाळीचा वापर पापड निर्मितीसाठी करतो. तसेच इतरही मूल्यवर्धित पदार्थ यापासून तयार करता येऊ शकतात.\nफक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा\nत्या अनुषंगाने या पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे. परंतु आपण जर काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थित केले नाही आणि आपल्याकडे काढणीपश्चात तंत्रज्ञानाच नियोजन नसेल तर उत्पादित केलेल्या उडीद आणि मूगसाठी जास्त किंमत आपल्याला येत नाही. त्यासाठी आपण काढणीपश्च���त तंत्रज्ञानकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nतसंच उडीद आणि मूग या पासून डाळनिर्मिती करणं ही खूप महत्त्वाची काळाची गरज आहे. त्यामुळे गावातील सर्व शेतकर्‍यांनी उडीद शेतामध्ये पिकल्यानंतर बाजारात न विकता आपण त्यापासून डाळी निर्मिती करून डाळ बाजारात विकणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. तसेच गावात डाळ मिल उद्योग जर चालू झाले तर ग्रामीण युवकांना एक चांगला व्यवसाय यामधून निर्माण होऊ शकतो.\nकाढणी (कापणी) : उडीद आणि मुगाच्या शेंगांमध्ये दाणे भरून ते पक्क झाल्यापासून पिकाची कापणी करेपर्यंतची हवामानाची स्थिती ही उत्पादित होणार्‍या बियाण्याच्या उगवणशक्ती व गुणवत्तेच्यादृष्टीने फार महत्त्वाची असते. पिकाच्या या अवस्थेत शेंगा पक्‍व होत असताना बियांतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असते.\nया काळात सतत व दीर्घकाळ पडणारा पाऊस अत्यंत नुकसानकारक असतो. अशा पावसात पीक भिजून पुन्हा वाळते; त्यामुळे बियाण्याच्या उगवणीवर विपरीत परिणाम होती. जर पक्व अवस्थेत पीक असताना पाऊस आला, तर पाऊस थांबल्यानंतर लगेच पिकाची कापणी करावी. मात्र, अशा वेळी कापलेले पीक वाळविण्यासाठी योग्य सुविधा असणे आवश्यक आहे. यामुळे बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते; शिवाय शेंगा फुटून उत्पादनात घटदेखील येत नाही.\nपिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नयेत व कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे. ढीग लावल्यास बियाण्याच्या प्रतीवर व उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पेंशाची बचत होण्याच्यादृष्टीने कापणी व मळणी ही यंत्राद्वारे (कम्बायन हार्वेस्टर) करणे योग्य ठरते.\nसेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय आधुनिक काळाची गरज\nशेती व्यवसायामधील निर्यात संधी\nकृषी क्षेत्रात यशस्वी ब्रॅण्ड निर्माण करणारे ज्ञानेश्वर बोडके\nकापणी करताना पाते जमिनीच्या वर ८ ते १० सें.मी. राहतील व यंत्राचा वेग मध्यम राहील, याची काळजी घ्यावी. ब्रश कटरचा वापर करूनदेखील उडीद आणि मुगाची कापणी करता येतें व कापणी केलेले उडीद आणि मुग एक किंवा दोन मजुरांद्वारे गोळा केले जाते. या कापणी पद्धतीमुळे वेळ व मजूर यांची बचत होते.\nमळणी : मळणी यंत्राने मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्क्यांपेक्षा कमी नसावी. मळणी यंत्राच्या फेर्‍याची गती प्रति मिनीट ४०० ते ५०० फेरे इतकी ठेवावी. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेर्‍याची गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट ठेवावी. मळणीवेळी अधूनमधून बियाण्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून त्याची डाळ होणार नाही. डाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्यास वेग कमी करावा.\nउडीद आणि मुगाची प्रतवारी करणे : महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच शेतकरी उडीद आणि मुग काढणी केल्यानंतर आहे असे व्यापार्‍यांना विक्री करतात. तर असं न करता आपण प्रतवारी करणे गरजेचे आहे. तसेच उडीद आणि मुग क्लीनर कम ग्रेडर या मशीनचा वापर करून उडीद आणि मुगमधील काडीकचरा, माती, खडे बाजूला काढणे गरजेचे आहे. तसेच मळणी करत असताना काही उडीद आणि मुगचे तुकडे झाले असतील हेदेखील बाजूला काढणे गरजेचे आहे. स्वच्छ केलेल्या उडीद आणि मुगची प्रतवारी करणे गरजेचे आहे.\nप्रतवारी करण्यासाठी आपण ग्रेडर कम क्लीनर या मशिनचा वापर करणे आवश्यक आहे. अशा मशीनचा वापर करून शेतकर्‍यांनी प्रतवारी केली आणि स्वच्छ करून त्याची साठवण करून ठेवलं तर निश्चितपणे या उडीद आणि मुगचा दर हा इतर उडीद आणि मुगापेक्षा चांगला मिळू शकतो.\nक्लीनर कम ग्रेडर मशीनमधून उडीद आणि मुगमधील काडीकचरा, माती, दगड आणि फुटलेले उडीद आणि मुग हे बाजूला काढले जाते, तसेच प्रतवारी केली जाते आणि अशा उडीद आणि मुगला दर चांगला मिळू शकतो. उडीद आणि मुग आहे अशी बाजारात विक्रीसाठी नेले तर व्यापारी या उडीद आणि मुगला दर कमी देतात आणि प्रतवारी केलेल्या उडीद आणि मुगला निश्चित दर जास्त मिळतो.\nहाताळणी व साठवणूक : ताडपत्रीवर एकसारखे पसरवून बियाण्यातील आर्द्रता १०-१२ टक्के काड्या, कचरा, माती, खडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वच्छ केलेले बियाणे कोरड्या जागेत स्वच्छ, कोडविरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे.\nसाठवण करायच्या बियाण्याची आद्रता ८-१० टक्के असावी. बियाण्यातील आर्द्रता ६ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास उगवणशक्तीवर परिणाम होतो. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे.\nसाठवणुकीची जागा कोरडी व ओलावा प्रतिबंधक असावी व उन्हाळ्यात बियाणे साठवण केलेल्या खोलीतील तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असू नये. बियाणे एक किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांमध्ये जास्त व ४० किलोंच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त थप्पी लावू नये.\nअन्यथा, सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवणशक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. पोत्यांची रचना उभी-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.\nआवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये उंदरांचा उपद्रव होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. उडीद आणि मुगाच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.\nवखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवण : उडीद आणि मुग साठवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोडाउनमध्येदेखील शासनाने सोय करून ठेवलेली आहे. ज्यांच्याकडे उडीद आणि मुग उत्पादन जास्त होणार आहे आणि त्यांना साठवण्यासाठी जागा कमी आहे. अशा शेतकर्‍यांनी महाराष्ट्र शासनाचे वखार महामंडळाची गोडाऊन यामध्ये साठवण करावी.\nवखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवण केल्यामुळे आपल्याला उडीद आणि मुगच्या तारणावर कर्ज मिळू शकते. उडीद आणि मुगची प्रतवारी करणे तसेच साठवून ठेवणं ही सर्व काळजीही वखार महामंडळाचे असते. त्या दृष्टीने आपण इथून पुढच्या काळामध्ये उडीद आणि मुग साठवण्यासाठी वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनचा वापर करणे आवश्यक आहे. बहुतांश करून व्यापारी या वखार महामंडळाच्या जास्त वापर करतात. परंतु शेतकरी कमी प्रमाणात वापर करत आहेत.\nशेतकर्‍यांमध्ये याची जनजागृती होणे आवश्यक आहे, महाराष्ट्र शासनामार्फत वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनमध्ये आपण धान्य साठवून ठेवू शकतो. जेव्हा उडीद आणि मुगाचा दर चांगला असेल त्यावेळेस आपण सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून घेऊन बाजारात विक्री केल तरी आपल्याला फायदा होऊ शकतो.\nज्या वेळेस दर बाजारात नसतो त्या वेळेस आपण त्याची साठवण करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना पैशाची जास्त आवश्यकता असेल त्या शेतकर्‍यांनी वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊन मधून उडीद आणि मुग तारण पावती मिळते आणि तारण पावती आपण बँकेत जमा केल्यानंतर बँक आपल्याला कर्ज देते आणि सदर कर्जाचा वापर आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी करावा. ज्या वेळेस बाजारामध्ये सोयाबीनला दर जास्त येईल त्यावेळेस आपण सोयाबीनची विक्री करावी.\nमूल्यवर्धन : उडीद आणि मुगाची मूल्यवर्धन हे आवश्यक आहे. कारण उडीद आणि मूग यापासून उत्पादित होणार्‍या डाळीला भरपूर प्रमाणात मागणी आहे. डाळ मिल उद्योग आपल्या गावात निर्माण केला तर निश्चितपणे आपल्या गावात चांगल्या पद्धतीने उद्योजक निर्माण होऊ शकतात. गावातील शेतकर्‍यांना उडीद आणि मुगाची डाळ तयार करण्यासाठीच सहजासहजी यंत्र गावांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. यासाठी आपण यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत किंवा इतर शासकीय योजनेचा वापर करून डाळ मिल उद्योग गावांमध्ये चालू करावा.\nडाळ मिल उद्योगामार्फत आपण उडीद आणि मुगाची डाळ तयार करून त्याचे पॅकेजिंग करून बाजारात विक्री करणे आवश्यक आहे. पॅकेजिंग करत असतानादेखील आपण पाव किलो, अर्धा किलो, एक किलो, दोन किलो अशी छोट्या प्रमाणातदेखील आणि मोठ्या प्रमाणातदेखील पॅकिंग करणे आवश्यक आहे कारण ग्राहकांना जे आवश्यक असेल ते तुमच्याकडून घेऊन जाऊ शकतात.\nतसेच डाळ मिल उद्योगांमध्ये निर्माण होणारा उडीद आणि मुगाच्या डाळीचा भुसा असेल किंवा डाळीचे तुकडे असेल याचा वापर आपण पशुखाद्यासाठीदेखील करू शकतो. त्यासाठी आपण पशुखाद्यासाठी विक्रीदेखील चांगल्या पद्धतीने करू शकतो. यामधून आपल्याला अर्थार्जन करण्यासारखं चांगलं साधन आहे.\n– डॉ. दादासाहेब खोगरे\nविषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,\nतडसर ता. कडेगाव जि. सांगली\nस्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा\n'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.\nPrevious Post महाराष्ट्राला सोन्याचं वैभव मिळवून देणारी मराठी माणसाची पेढी\nNext Post तुमचे विचार कृतीत उतरतील तरच यशस्वी व्हाल\nby डॉ. दादासाहेब खोगरे November 28, 2022\nसेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय आधुनिक काळाची गरज\nशेती व्यवसायामधील निर्यात संधी\nयशस्वी होण्यासाठी या सहा गोष्टी करायलाच हव्यात…\nकाविळीमुळे पितृछत्र हरपल्याने इतरांवर अशी वेळ येऊ नये या��ाठी वैद्यकीय क्षेत्रात आलेली हर्षदा\nगृहोद्योगापासून, यशस्वी उद्योगिनीपर्यंत झेप घेऊ शकते महिला उद्योजक\nby प्रतिभा राजपूत May 30, 2014\nआजीव वर्गणीदार (डिजिटल) व्हा\nसेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट January 30, 2023\nकसा सुरू कराल सुक्या फुलांचा व्यवसाय\nया दोन तरुणांनी एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे January 27, 2023\nबिझनेस स्ट्रेटेजी कशी तयार करतात\nभारतात थायलंड, मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर विकसित होणार वैद्यकीय पर्यटन January 24, 2023\n© Copyright 2021 स्मार्ट उद्योजक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00873.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/explained-difference-between-booster-shot-and-extra-covid-19-vaccin-abn-97-2709710/lite/", "date_download": "2023-02-04T02:29:12Z", "digest": "sha1:KMSPH4F4RO5V7Z3FMZSKWKNTJCGDAQRO", "length": 20983, "nlines": 268, "source_domain": "www.loksatta.com", "title": "explained difference between booster shot and extra Covid 19 vaccine abn 97 | Explained: बूस्टर डोस आणि अतिरिक्त कोविड-१९ लस यात काय फरक आहे?; जाणून घ्या | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nExplained: बूस्टर डोस आणि अतिरिक्त कोविड-१९ लस यात काय फरक आहे\nदेशात ओमायक्रॉनच्या प्रवेशानंतर लसीच्या बूस्टर डोसबाबतही वाद सुरू झाला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने चिंता वाढवली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकाराची २३ रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ओमायक्रॉनच्या प्रवेशानंतर लोकांमध्ये पुन्हा एकदा भीती वाढली आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशभरात निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि लोकांना जीव गमवावा लागल्याने तिसऱ्या लाटेच्या भीतीने लोक भयभीत झाले आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते, खबरदारी न घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. दरम्यान, ओमायक्रॉनवर लसीच्या बूस्टर डोसबाबतही वाद सुरू झाला आहे.\nलसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) मुलांचे लसीकरण आणि लसीकरण झालेल्या लोकांना कोविड-१९ लसीचे अतिरिक्त डोस देण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहे. भारताच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे अध्यक्ष एन के अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ञ पॅनेलने अतिरिक्त करोना लसीचे डोस आणि मुलांचे लसीकरण या दोन्हीसाठी सर्वसमावेशक धोरण आणणे अपेक्षित आहे.\nRohit Pawar: ‘…म्हणून शिवसेनेला तोडण्यात आलं’; पदवीधर निवडणुकांच्या निकालांवर पवारांची प्रतिक्रिया\n“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान\n‘मी वकील आहे…’; मुंबई लोकलमधील ‘या’ तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी का भडकले एकदा पाहाच\nनिवडणूक जिंकली, आता पुढे काय सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला… सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…\nकोविड-१८ लसीचा अतिरिक्त डोस म्हणजे काय\nएक अतिरिक्त डोस, ज्याला मूळतः तिसरा डोस म्हणतात, मध्यम किंवा गंभीरपणे कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असलेल्या लोकांना दिला जातो. तिसरा डोस हा शब्द दोन MRNA लसींच्या अतिरिक्त डोससाठी वापरला जात होता, पण हा शब्द आता अतिरिक्त डोस आहे कारण ज्या लोकांना जॉन्सन अँड जॉन्सनची एक डोस लस मिळाली आहे त्यांना देखील समान डोस मिळू शकतो. ते देखील त्यांच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर आधारित डोससाठी पात्र असू शकतात.\nकमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांमध्ये लसीच्या दोन डोसांनंतर लसीकरणानंतर पुरेशी प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे अतिरिक्त डोस नवीन करोना व्हायरस विरूद्ध त्यांचे संरक्षण करु शकतो.\nबूस्टर शॉट म्हणजे काय\nबूस्टर शॉट हे दुसरे तिसरे काही नसून एखाद्या विशिष्ट रोगकारक विरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे साधन आहे. हे मूळ लसीसारखेच असू शकते, त्यामुळे अधिक अँटीबॉडीज तयार करून संरक्षणाचे प्रमाण वाढवणे हे उद्दिष्ट आहे.\nलसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळालेले संरक्षण कालांतराने कमी होऊ लागते, त्यानंतर बूस्टर शॉटचा अतिरिक्त डोस देण्यात येतो. सामान्यतः, पहिल्या डोसपासून प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या कमी झाल्यानंतर बूस्टर डोस मिळणार आहे. बूस्टर डोस लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन तयार केले आहे. बूस्टर डोस मेमरी सेल्सना व्हायरस स्ट्राइक झाल्यावर पुन्हा कनेक्ट होण्यासाठी महत्त्वपूर्ण सिग्नल देत असतो.\nमग, दोघांमध्ये काय फरक आहे\nजेव्हा एखाद्या व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झालेले असते तेव्हा व्हायरसपासून संरक्षण कालांतराने कमी होते म्हणून एक बूस्टर डोस दिला जातो. तर, मध्यम ते गंभीरपणे कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना अतिरिक्त डोस दिला जातो. या अतिरिक्त डोसचा उद्देश लसीकरण केलेल्या लोकांचा त्यांच्या स���रुवातीच्या लसीकरणातील प्रतिसाद सुधारण्यासाठी असतो. तज्ञांचे म्हणणे आहे की अशा लाभार्थ्यांना तिसरा डोस दिल्याने त्यांना सामान्य, निरोगी लोकसंख्येप्रमाणेच रोगप्रतिकारक प्रतिसाद मिळू शकेल.\nतिसरा डोस रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असलेल्या लोकांना दिला जातो, ज्यामध्ये कर्करोगाचे रुग्ण किंवा अवयव प्रत्यारोपण झाले आहे त्यांचा समावेश असू शकतो. हे फक्त त्या व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असते.\nत्यांना देण्यात येणाऱ्या डोसमध्ये फरक आहे का\nअतिरिक्त कोविड डोस हा लसीचा संपूर्ण डोस असेल, पण सध्या दिल्या जाणाऱ्या बूस्टर शॉट्सचे प्रमाण कमी आहे, कारण तिसरा डोस केवळ परिणामकारकता श्रेणी वाढवणारा आहे.\nतज्ज्ञांनी असेही सुचवले आहे की, अपेक्षित दुष्परिणामांमध्ये काही फरक असू शकतो. बूस्टर शॉट्ससह उच्च तीव्रतेची किंवा दुसर्‍या डोससह उद्भवू शकणार्‍या लक्षणांची जाणीव आहे. मात्र, तिसरा डोस किती गंभीर किंवा सुरक्षित असू शकतो हे अद्याप अज्ञात आहे.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसमजून घ्या: पश्चिम किनारपट्टीवर डिंसेबरमध्ये पाऊस तर पूर्वेला ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका; या मागील कारणं काय\nUnion Budget 2023 Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला\nBudget 2023: “..याचा विचार करायला सरकारकडे वेळ कुठे आहे” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल नीरव मोदी-माल्ल्याचा केला उल्लेख\n‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज\nअर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो ब्रिटिश पद्धत स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी मोडली\nBudget 2023: १२ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार; याआधी ७ विमानतळांचा ताबा अदाणी समूहाकडे\nGold-Silver Price on 1 February 2023: सोने खरेदीची सुवर्णसंधी, बजेट पूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर\nPM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार काय सांगते मोदींची कुंडली\nरस्त्यावरील प्रत्येक अपघातास सरका���ला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय\nनागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : दहशतवादाचा भस्मासुर पाकिस्तानची राख करणार\nविश्लेषण: विधान परिषद निवडणुकीत धक्के… सुशिक्षितांची नाराजी भाजपला भोवली\nविश्लेषण : पाकिस्तानच्या शंदाना गुलजार कोण आहेत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला\nविश्लेषण: करोना संपलेला नाही हरणांमुळे पूर्ण जगावर पुन्हा येऊ शकते कोविडचे संकट, नवा अभ्यास काय सांगतो\nविश्लेषण: दोषसिद्धीसाठी न्यायवैद्यक पुरावा का महत्त्वाचा असतो\nविश्लेषण: ऑस्ट्रेलियाने चलनी नोटांवरून महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र का हटविले\nविश्लेषण: शुभमन गिल भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरणार का\nविश्लेषण : कर्नाटकच्या सेक्स सीडीचं प्रकरण पुन्हा का चर्चेत आलं आहे\nविश्लेषण: वकिलाच्या चुकीमुळे अशीलाचा मंजूर जामीन न्यायालयानं केला रद्द; केरळमधल्या प्रकरणाची देशभर चर्चा\nविश्लेषण: आंध्र प्रदेशच्या दोन आमदारांनी त्यांच्याच सरकारवर फोन टॅप केल्याचा आरोप का केला\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00873.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/i-do-not-threaten-the-hidden-nilesh-rane-attacks-rohit-pawar-again/", "date_download": "2023-02-04T02:56:09Z", "digest": "sha1:2JZNAZTZQ7243RLX2M2C5FZWZOKIPB5D", "length": 7099, "nlines": 104, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मी लुक्क्यांना धमकी देत नाही; निलेश राणेंचे रोहित पवारांवर पुन्हा हल्लाबोल | Hello Maharashtra", "raw_content": "\nमी लुक्क्यांना धमकी देत नाही; निलेश राणेंचे रोहित पवारांवर पुन्हा हल्लाबोल\n निलेश राणे त्यांच्या ट्विटर च्या पोस्ट मुळे या काळात चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे ट्विट चांगलेच गाजते आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे त्यांनी तृतीयपंथीयांचा रोष ओढावून घेतला होता. नंतर त्यांना माफीही मागावी लागली. आता त्यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या एका मुलाखतीतील विधानाला उत्तर देत मी अशा लुक्क्यांना धमकी देत नाही असे ट्विट केले आहे.\nनुकतीच रोहित पवारांनी बीबीसी मराठी ला ऑनलाईन मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मुलाखतकाराने निलेश राणेंच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी आता मी त्यांच्या विधानांकडे फारसे लक्ष देत नाही. पवार साहेबांनी साखरेवर केंद्र सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारावर निलेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर रोहित पवार यांनी त्यांच्याशी संवाद केला होता. मात्र नंतर त्यांची भाषा आणि त्यांचे विचार पाहता, विचारांची पातळी पाहता मला त्यांच्याशी संवाद साधण्यात फार स्वारस्य वाटले नाही आणि मी प्रतिक्रिया देणे बंद केले असून आता मी दुर्लक्ष करतो आहे. आणि त्यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही असे ते म्हणाले होते.\nरोहित पवार म्हणतो मी निलेश राणेच्या धमकीला घाबरत नाही… अरे येड्या धमकी दिलीच नाही मी अजून तुला… लुक्क्याना धमकी देत नाही मी. राहिला विषय विचारांच्या लेव्हलचा तर तुला समजेल त्याच भाषेत समजवलं तुला.\nयावर निलेश राणे यांनी ट्विट केले असून “अरे येड्या मी धमकी दिलीच नाही, अशा लुक्क्यांना मी धमकी देत नाही आणि राहिला विषय विचारांच्या लेव्हलचा तर तुला समजेल त्याच भाषेत समजवलं तुला” असे ट्विट त्यांनी केले आहे. माझा आणि निलेश राणे यांचा फारसा संबंध आलेला नाही. त्यांच्या बंधूंशी काही वेळा चर्चा होत असते पण निलेश राणेंशी संवाद साधण्याची ईच्छा नाही आहे असेही रोहित पवार या मुलाखतीत म्हणाले आहेत.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nकॅबिनेट मंत्री प्राजक्त तनपुरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/priyanka-radhakrishnan-from-kerala-named-new-zealand-minister/", "date_download": "2023-02-04T01:49:05Z", "digest": "sha1:L3JQE5EQZW4BSNWTONYYZD4RO2ESHWKL", "length": 6699, "nlines": 113, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भारताच्या केरळ येथील प्रियांका राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडमध्ये मंत्री म्हणून घेतली शपथ | Hello Maharashtra", "raw_content": "\nभारताच्या केरळ येथील प्रियांका राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडमध्ये मंत्री म्हणून घेतली शपथ\n भारताच्या केरळ येथील प्रियांका राधाकृष्णन यांनी सोमवारी न्यूझीलंडमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी आपले नवीन कॅबिनेट स्थापन केले असून त्यात प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश आहे. 41 वर्षीय राधाकृष्णन यांनी समुदाय आणि स्वयंसेवी क्षेत्रातील मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ��्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला आणि त्या सिंगापूरमध्ये वाढल्या. त्यांचे आजोबा कोची येथे वैद्यकीय व्यावसायिक होते आणि कम्युनिस्ट देखील होते.\nत्या अभ्यास करण्यासाठी न्यूझीलंडमध्ये आल्या होत्या आणि लेबर पार्टीच्या माध्यमातून 2004 पासून सक्रिय राजकारणात आहे. त्या ऑकलंडमधून दोनदा खासदार राहिल्या आहेत. शेवटच्या ओणमच्या निमित्ताने त्यांची आर्डर्न यांच्याबरोबर भेट झाली आणि त्यांनी या सणाला अभिवादन केले, त्यानंतर केरळमधील प्रत्येक घरात त्या परिचित झाल्या. राधाकृष्णन यांना मल्याळम गाणी आवडतात आणि त्यांचा आवडता गायक केरळचे लोकप्रिय गायक येसूदास हे आहेत.\nगौरव शर्मा खासदार झाले\nनुकतेच भारतीय खासदार न्यूझीलंडच्या संसदेत दाखल झाले आहेत. हिमाचल प्रदेशमधील रहिवासी असलेले डॉ. गौरव शर्मा यांना हॅमिल्टन मधून निवडणुक जिंकल्यानंतर खासदार होण्याचा मान मिळवला आहे. वयाच्या चौथ्या दशकात डॉ. शर्मा सुमारे 20 वर्षांपूर्वी न्यूझीलंडला गेले. मेडिसिन आणि सर्जरी या विषयात बॅचलर पदवी मिळवल्यानंतर स्वत: हून सराव करणाऱ्या शर्मा यांनी लेबर पार्टीच्या उमेदवारी घेऊन निवडणूक जिंकली. न्यूझीलंडच्या निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार शर्मा यांना एकूण 16,950 मते मिळाली आणि नॅशनल पक्षाचे उमेदवार टिम मासिंदो यांना 4425 मतांच्या फरकाने पराभूत केले.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/idbi-bank-recruitment-2021-openings-for-executive-posts-mham-587905.html", "date_download": "2023-02-04T02:28:46Z", "digest": "sha1:UJF5MJDFMZT5IOXINTN3UTW2M5X3S5KJ", "length": 6998, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /करिअर /\nIDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय\nIDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.\nCredit Card वापरताना काळजी घ्या, कंगाल होण्यापूर्वी या गोष्टी माहित करुन घ्या\nICICI क्रेडिट कार्डचं बिल भरणं अगदी सोपं, UPI वरुनही एका झटक्यात होईल काम\nतब्बल 48 लाखांचं पॅकेज; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय\nफेब्रुवारी महिन्यात 'एवढे' दिवस बंद राहणार बँका, पाहा सुट्ट्यांची लिस्ट\nनवी दिल्ली, 04 ऑगस्ट: IDBI बँक (Industrial Development Bank of India) मध्ये लवकरच मेगाभरती (IDBI Bank Recruitment 2021) होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 920 जागा नियुक्त केल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.\nकार्यकारी (Executive) - एकूण जागा 920\nकार्यकारी (Executive) - पात्र उमेदवार हे किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50% गुणांसह पदवी आवश्यक आहे.\nहे वाचा - या डिजिटल कंपनीत नोकरीची संधी, 10 हजार जणांची होणार भरती\nया पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार यांचं वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.\nपहिलं वर्ष - 29,000/- रुपये प्रतिमहिना\nदुसरं वर्ष - 31,000/- रुपये प्रतिमहिना\nतिसरं वर्ष - 34,000/- रुपये प्रतिमहिना\nइतर उमेदवारांसाठी - रु. 1000/-\nसविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/08/IDBI-Bank-Recruitment-2021.pdf या वेबसाईटवर जाऊ शकता.\nया पदभरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/bmc-assistant-nurse-vacancy/", "date_download": "2023-02-04T03:20:39Z", "digest": "sha1:TW5Q3VNR3TDAM7NTFZUFKHU3PHDLADUU", "length": 9851, "nlines": 86, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "BMC Assistant Nurse Vacancy बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यकारी परिचारिका यासाठी पद भरती जाहीर Nursing Job - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nBMC Assistant Nurse Vacancy बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यकारी परिचारिका यासाठी पद भरती जाहीर Nursing Job\nBMC Assistant Nurse Vacancy बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. Nursing Job हि पदभरती सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका) Assistant Nurse (Midwife) या पदासाठी जाहीर झालेली आहे.\nजाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत Nursing Job अर्ज करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन ��द्धतीने करायचे आहेत. यासाठी शेवटची तारीख २५ जानेवारी २०२३ आहे.\nअर्ज सादर करण्याचा कालावधी : दिनांक 16.1.2023 ते 25.1.2023 पर्यंत.\nवेतनश्रेणी : २५,५00 ते ८१,१00 पर्यंत असणार आहे.\nनोकरीचे ठिकाण : मुंबई असणार आहे.\nया पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सर्व कागदपत्रांसह करावयाचा आहे.\nजाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nरिक्त जागा : 421 आहे.\nउमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा\nयासाठी चा उमेदवार हा स्टेट नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला सहाय्यक परिचारिका प्रसविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.\nमहाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये आज तागायत अर्जदाराच्या नावाची नोंदणी झालेली असली पाहिजे\n AIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nउमेदवार डी. ओ. इ. ए. सी. सी. सोसायटीचे सी. सी. सी. किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा सी स्तरा वरील प्रमाणपत्रे किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी इ सी टी चे प्रमाणपत्र धारक असावा.\nवयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत पाच वर्षे शिथिल\nआवश्यक कागदपत्रे : उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, आधार, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता बाबतच्या सर्व गुणपत्रिका, व प्रमाणपत्र, डिप्लोमा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र, एम एस सी आय टी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, या सर्वांच्या प्रती आवश्यक असणार आहेत.\nजाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nअधिक माहितीसाठी या पदाकरिता निघालेली जाहिरात पहावी.\nअर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातनकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई. ४०००१२.\nMSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर\nBEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती\nMAHA Metro महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये पद भरती जाहीर\nBMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर\n Central Railway Recruitment मध्य रेल्वे जुनिअर टेक्निकल असोसिएट मुंबई मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू\nआमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube\nआपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द���या.\nकायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.\nव्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nNCCS Recruitment नॅशनल क्लायमेट चेंज सेल पुणे येथे भरती\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (42) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00874.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_368.html", "date_download": "2023-02-04T01:42:15Z", "digest": "sha1:6ZSMKKORN765JOBJSYE5766ZXOJ6U7IS", "length": 5589, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "महादुला नगर पंचायत निवडणुकासाठी १०९ उमेदवाराचे नाम निर्देशन पत्रे", "raw_content": "\nHomeनागपूरमहादुला नगर पंचायत निवडणुकासाठी १०९ उमेदवाराचे नाम निर्देशन पत्रे\nमहादुला नगर पंचायत निवडणुकासाठी १०९ उमेदवाराचे नाम निर्देशन पत्रे\nअनिकेत मेश्राम/ कोराडी नागपुर:\nकामठी तालुक्यातील महादुला नगर पंचायतची निवडणूक 27 जानेवारी होऊ घातलेल्या या निवडणुकीत अनेक दिगंज रिगणात उतरले असुन यामुळे येथील प्रत्येक लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे\nमहादुला नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत १०९ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे यात नगराध्यक्षपदासाठी पदासाठी ९ अर्ज दाखल झाले असुन यात भाजप कॉंग्रेस बसपा व शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या समावेश आहे तसेच १६ प्रभागांतून नगरसेवकासाठी १०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.\nभाजपच्यावतीने अध्यक्ष पदासाठी राजेश रंगारी कॉंग्रेसतर्फे रत्नदीप रंगारी बसपा तर्फे चिरकूट वासे व अमित सरोदे शिवसेना कडून पकज सौयॅ याच्यासह ४ अपक्ष उमेदवारांनी अर्ज सादर केले अपक्षामध्ये प्रेम कुमार गजभरे, सुनील साळवे,विलास तभाने ,पवन पखिडे यांचा समावेश आहे निवडणुक कार्यक्रमानुसार १० जानेवारी रोजी अर्जांची तपासणी होईल त्यानंतर योग्य उमेदवारी यादी जाहीर केली ज���ईल\nयात आपला उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत १७ जानेवारी २०१९ पर्यंत आहे १८ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येईल त्यानंतर खऱ्या अथ्याने निवडणुकीचा माहोल गरम होणार आहे महादुला नगर पंचायत निवडणुक अंत्यत प्रतिशित मानली जात आहे या मुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/horoscope/daily-horoscope-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%B7%E0%A4%AF-21-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%9F-rashibhavishya/", "date_download": "2023-02-04T02:34:21Z", "digest": "sha1:WMAK54LYVBT2HEF5TD63YE3FXK5WTWDY", "length": 13622, "nlines": 56, "source_domain": "enews30.com", "title": "आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022: आर्थिक आघाडीवर अनेक राशीच्या लोकांना चांगल्या संधी मिळतील - enews 30", "raw_content": "\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022: आर्थिक आघाडीवर अनेक राशीच्या लोकांना चांगल्या संधी मिळतील\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022 मेष: आज कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. मात्र, हा बदल तुमच्या बाजूने राहील. त्यामुळे अस्वस्थ होऊन सोबत्यांचा मूड खराब होऊ शकतो. मात्र, तुम्ही तुमच्या वागण्याने वातावरण हलके करू शकाल. कारण, इतरांना मदत केल्याने तुम्हाला आराम मिळतो, त्यामुळे आजचा दिवस परोपकारात जाईल.\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022 वृषभ: आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी जाईल. पैसा आणि करिअरच्या बाबतीतही आजचा दिवस सामान्य असेल. तथापि, दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. आरोग्याबाबत जागरुक असणं खूप गरजेचं आहे. काही शुभ कार्यात सहभाग घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल.\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022 मिथुन: आज वडिलांचा आशीर्वाद आणि वरच्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तथापि, आपण व्यस्त राहणार आहात. अनावश्‍यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जातो.संध्याकाळपासून रात्रीपर्यंत वाहन थोड्या काळजीने वापरा.\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022 कर्क: आजचा दिवस पैशाच्या दृष्टीने खूप चांगला असणार आहे. तुम्हाला अचानक कुठूनतरी मोठी रक्कम मिळेल. अशा परिस्थितीत आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. यासोबतच तुमच्या व्यावसायिक योजनांनाही आज गती मिळेल. एवढेच नाही तर तुमच्या राज्यात सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत देव दर्शनाचा लाभ मिळेल.\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022 सिंह: आजचा दिवस राजकारणात यश मिळवून देणारा असेल. मुलांप्रती जबाबदारीही पार पडेल. स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाईल. रखडलेली कामेही पूर्ण होतील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ प्रियजनांच्या नजरेतून हास्यविनोदात जात असे.\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022 कन्या: रविवार आर्थिक आघाडीवर फायदेशीर राहील. आज तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नफा मिळेल. तसेच आज तुमचे मन कामात व्यस्त राहील. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यावर रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींमध्ये आज तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.\nआजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2022 तूळ: आजचा दिवस स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळवून देणारा आहे. यासोबतच आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गर्दीमुळे हवामानाचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. तुमचा आज केलेला प्रवास चांगला जाईल.\nDaily Horoscope वृश्चिक: आजचा दिवस तुमची आर्थिक बाजू मजबूत करणारा असेल. यासोबतच आज तुमची कीर्ती, आदर आणि कार्तिकमध्येही वाढ होईल. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. वाणीवर संयम न ठेवल्याने तुम्हाला प्रतिकूलतेला सामोरे जावे लागू शकते.\nDaily Horoscope धनु: आजचा दिवस घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करण्याचा असेल. अधीनस्थ कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे तणाव वाढू शकतो. पैशाच्या व्यवहारात सावध राहा, पैसा अडकू शकतो. आज तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. ज्यामध्ये तुमचा विजय नक्की होईल. तसेच आज तुमचे षड्यंत्र अयशस्वी होतील.\nDaily Horoscope मकर: आज तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात अनुकूल लाभ मिळाल्याने आनंद होईल. आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. सध्या, तुमची व्यवसाय परिवर्तन योजना सुरू आहे. संध्याकाळी, धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना कराल, जी शेवटी पुढे ढकलली जाईल. वाहनाचा वापर करताना काळजी घ्या, वाहनाचे अपघाती नुकसान होऊन खर्च वाढू शकतो.\nDaily Horoscope कुंभ: आज धावपळ आणि अतिरिक्त खर्चाची परिस्थिती असू शकते. कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्री करण्यापूर्वी त्या मालमत्तेच्या सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा. संध्याकाळी, पत्नीचे आरोग्य सुधारेल – पूर्णपणे बरे होण्यास वेळ लागेल.\nDaily Horoscope मीन: व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. आज तुमच्या व्यवसायातील वाढत्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी असाल. विद्यार्थ्यांची मानसिक बौद्धिक भार दूर होईल. संध्याकाळी फिरताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमचे मनही शांत होईल. पालकांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयुक्त ठरतील.\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n20 वर्षांनंतर तयार होत आहेत 4 धन राजयोग, या राशींचे भाग्य चमकणार, सर्व क्षेत्रात मिळणार यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://helloarogya.com/how-to-look-fashionable-if-have-little-hieght/", "date_download": "2023-02-04T01:58:51Z", "digest": "sha1:WJDI2KQSPXYCRLP5MW24VQ6SLPPSJJFR", "length": 6334, "nlines": 78, "source_domain": "helloarogya.com", "title": "तुमची उंची कमी असली तरी काय फरक पडतो? अशी करा फॅशन अन दिसा स्टाईलिश - Hello Arogya", "raw_content": "\nतुमची उंची कमी असली तरी काय फरक पडतो अशी करा फॅशन अन दिसा स्टाईलिश\nNavratri Special – उपवासाची मिसळ खा आणि साजरी करा चविष्ट नवरात्र; जाणून घ्या साहित्य आणि ���ेसिपी\nNavratri Fasting – नवरात्रीच्या उपवासाला तेच तेच काय खायचं..; मग ‘या’ हटके रेसिपी ट्राय कराच\nNavratri Fasting Food – नवरात्रीचे व्रत करताना काय खावे आणि काय नाही..; लगेच जाणून घ्या\nAmla Juice Benefits: आवळा सरबत प्या आणि ‘या’ 5 आजारांपासून सुटका मिळवा\nWeight Loss Tips वेटलॉस करताना ‘या’ चुका कराल तर पोटाची ढेरी आणखीच वाढेल; जाणुन घ्या\nआवडल्यास नक्की शेअर करा\n आजकाल सगळे जग जणूं फॅशन ने बनले आहे. दिवसेंदिवस फॅशन ची वाख्या हि बदलत चालली आहे. सर्वाना आपण सुंदर दिसावे आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळा लुक हा आपलं असावा यासाठी सगळे जण प्रयत्न करतात. फॅशन च्या दुनियेत आज एक तर उद्या दुसरी अश्या वेगवेगळ्या कपड्यांची , दागिन्यांची निर्मिती हि झालेली असते.\nफॅशन करायची असेल तरआपली उंची , आपली तब्बेत हि व्यवस्थित असणे आणि ती मेंटेन करणे आवश्यक आहे असे म्हंटले जाते. पण जर उंची लहान असेल तर कश्या प्रकारे आपण फॅशन करणे आवश्यक आहे . ते जाणून घेऊया….\nज्या मुलींची उंची कमी असतो, त्यांनी उंचीने छोटे असलेले ड्रेसेस, पँट्स, जीन्स, स्लिट्स आणि स्कर्ट्स घातले पाहिजे. जर थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही यासोबत ओपन स्ट्रेट कार्डीगन किंवा जॅकेट घालू शकता. त्याने तुमचा लुक हा इतरांपेक्षा सुंदर आणि प्रभावी वाटेल.\nअनेकवेळा हिल्स वापरल्या गेल्या तरी चालू शकते. पाय लांब दिसावे याकरिता तुम्ही हाय वेस्ट बॉट्म्स घाला. या बॉटम्स तुम्ही टेलर्ड क्रॉप टॉप किंवा फॉर्मल शर्ट्ससोबत त्याचा वापर करा.\nस्कर्ट मध्ये तर कमी उंचीच्या मुली अजून उठून दिसायला सुरुवात होते. अगोदरच हाइट लहान असते. त्यामुळे स्कर्ट हा त्यांना बरोबर त्यांच्या उंचीनुसार मॅच होतो.\nउंची लहान असलेल्या मुलींना शॉर्ट स्लीव्ह्स असलेले ड्रेस हे खूप सुदंर दिसतात.\nसाडी जर घालणार असाल तर त्यावेळी त्याच्यावर हिल्स च्या चप्पल याचा वापर करा.\nआवडल्यास नक्की शेअर करा\nहे तुम्ही वाचायलाच हवे...\nकानात मळ का साचतो आणि तो काढायचा कसा\nपित्ताच्या त्रासावर ‘हे’ घरगुती उपाय १००% परिणामकारक; जाणून घ्या\nघुर्र… घर्रर्रर्र.. घोरण्यावर करा अस्सल जालीम उपाय; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/corona-virus-state-should-have-one-policy", "date_download": "2023-02-04T03:39:56Z", "digest": "sha1:5JRNDKJLV3ZSF7D2DL6XT37DG3GRHEOD", "length": 15765, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोना - उपाय एकसूत्र हवेत - द ��ायर मराठी", "raw_content": "\nकोरोना – उपाय एकसूत्र हवेत\nजगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे, मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे.\nफ्ल्यूची कुठलीही साथ अत्यंत संसर्गजन्य असते आणि फ्ल्यूच्या एक दोन प्रजाती व्यतिरिक्त आज आपल्याकडे त्यासाठी औषध नाही आणि कोरोनाच्या विरुद्ध तर लस आणि औषध दोन्हीही नाही. म्हणजे आजार होउच न देणे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे एवढंच करू शकतो.\nया पार्श्वभूमीवर सरकार संयत पणे आणि निर्धाराने लढतंय, जनता ही उत्स्फूर्तपणे या लढाईत उतरली आहे. हे अत्यंत आशादायक आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॅा. राजेश टोपे हे गेले अहोरात्र प्रयत्न करीत असून, जनतेला धीर देत आहेत. कोरोनाचा व्हायरस आणि त्याचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य लढतंय, काही बेजबाबदार परदेशातून आलेले नागरिक चक्क विलगिकरणातून पळून जातायेत, रशियाहुन ट्रिप करून आलेले डॉक्टरांचाही त्यात समावेश आहेच. या बेजबाबदार लोकांना आळा घालणं शक्य असतानाही, आपल्याला ते शक्य झालेलं नाहे.\nगर्दी टाळण्यासाठी जिथं कामासाठी किंवा समारंभांसाठी लोक एकत्र येतात, असे मनोरंजन किंवा इतर समारंभ सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. पण दवाखाने (बाह्यरुग्ण विभाग,ओपीडी) देखील बंद ठेवा, असे आदेश काढले आहेत. याचे सखेद आश्चर्य वाटत आहे. उलट अशा परिस्थितीत अशा अत्यावश्यक सेवा या २४ तास सुरू किंवा उपलब्ध असल्या पाहिजेत. दुसरे असे की कोरोना सदृश लक्षण असणारे असंख्य आजार आहेत, फ्लूचेच किती तरी प्रकार आहेत आणि त्यात ही अगदी कोरोनामुळे होणाऱ्या आजारासारखी लक्षणे दिसतात. अशा सगळ्याच रुग्णांची कोरोनासाठीची तपासणी करणे आपल्याकडे कधीच शक्य नाही.\nडॉक्टरच्या स्वतःच्या क्लिनिकल ज्ञानावर, अनुभवावर तो संशयित रुग्ण वेगळे करतो आणि अशा रुग्णांची पुढील तपासणी होते. जर बाह्यरुग्ण विभागच बंद ठेवले, तर आपण लवकर निदानाची संधी गमावून परिस्थती आणखीन बिकट करून ठेऊ. शिवाय कोरोना सोडून इतर आजाराच्या रुग्णांवर, हा अन्यायच आहे. ग्रामीण भागात सर्व ठिकाणी आजही सरकारी डॉक्टर उपलब्ध नाहीत, खाजगी डॉक्टर तिथं सेवा देतात. अशा भागाला प्राथमिक आरोग्य सेवा(तातडीच्या)मिळायलाच हव्यात आणि एखादा आजार तातडीचा आहे की नाही, हे रुग्ण न तपासता डॉक्टरने कसे ठरवायचे फक्त आयसीयु आणि हॉस्पिटल्सच चालू ठेवून मर्यादित लाभ होईल. पण जिथं या दोन्ही सोयी नाहीत, अशा ठिकाणी तुटपुंज्या प्राथमिक पण अत्यावश्यक असलेल्या सोयी बंद करण्यामागचे गृहीतक न समजणारे आहे. दवाखान्यात एकाच वेळी गर्दी होणार नाही, याचे नियोजन करता येण अशक्य आहे का फक्त आयसीयु आणि हॉस्पिटल्सच चालू ठेवून मर्यादित लाभ होईल. पण जिथं या दोन्ही सोयी नाहीत, अशा ठिकाणी तुटपुंज्या प्राथमिक पण अत्यावश्यक असलेल्या सोयी बंद करण्यामागचे गृहीतक न समजणारे आहे. दवाखान्यात एकाच वेळी गर्दी होणार नाही, याचे नियोजन करता येण अशक्य आहे का केवळ गर्दी होऊन संसर्ग पसरू नये म्हणून जर दवाखाने बंद ठेवणार असाल, तर हा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखच आहे. गर्दी होणार नाही याच नियोजन करणे हे गरजेचं आहे, पण ओपीडी सेवा बंद करणे म्हणजे संशयित रुग्ण सापडण्याची यंत्रणाच बंद करण्याचा प्रकार आहे.\nमुंबईच्या लोकल अजूनही चालू आहेत खरे तर फक्त तातडीच्या सेवांमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची ओळखपत्रे त्यांच्यासाठी स्पेशल लोकल ट्रेन किंवा बस ठेवता येतील, त्याही दिवसातून तीनदाच चालवता येतील. (सगळ्या तातडीच्या सेवा यंत्रणाच्या शिफ्टच्या वेळा तशा पद्धतीच्या ठेवाव्या लागतील. ते सहज शक्य आहे.) जो पर्यंत लोकल आणि बस सेवा सुरू आहे, तो पर्यंत मुंबई टाइम बॉम्ब आहे, हे नक्की\nग्रामीण भागात लोकसंख्या तुलनेने दूर दूर राहते. मात्र मुंबईतील धारावी, मुंब्रा, भिवंडी सारख्या गर्दीच्या वस्तीत संसर्गजन्य आजार पसरला, तर काय होईल याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो.\nअजून एक गोष्ट, बहुतेक उद्योग, मोठ्या कंपन्या बंद असताना, साखर कारखाने मात्र चालू आहेत. एक तर ऊसतोड कामगार आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट अवस्थेत असतात. त्यात ऊस वाहतूक, गाळप, कार्यालय यामध्ये सगळे फिरस्ते लोक असतात. साखर कारखाने बंद ठेवले तर शेतकऱ्याच्या उसाचे काय जिथं जिवाचा प्रश्न आहे, तिथं शेतकरी नक्की समजून घेतील. असंही वेळेवर ऊस न तुटण्याची सगळ्यानाच सवय असते.\nकाही ठिकाणीच खाजगी उद्योग बंद आणि काही ठिकाणी सुरु. तसेच सहकारी उद्योग चालू. यामागचे गणितही समजत नाही. कोरोनाला थोडेच कळते, की हा उद्योग खाजगी हा सहकारी सहकारी उद्योगही बंदच ठेवले पाहिजेत. एकाच जिल्ह्यात एक एमआयडीसी सुरु आणि त्याच जिल्ह्यात दुसरीकडे चालू, असे असेल, तर काय उपयोग सहकारी उद्योगही बंदच ठेवले पाहिजेत. एकाच जिल्ह्यात एक एमआयडीसी सुरु आणि त्याच जिल्ह्यात दुसरीकडे चालू, असे असेल, तर काय उपयोग सर्व राज्यात ग्रामीण शहरी अशी दोनच धोरणे हवीत आणि निर्णयामध्ये सुसूत्रता हवी. ती सध्या दिसत नाही. कारण शनिवारीही अनेक ठिकाणी अनेक उद्योग सुरूच होते.\nजागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या तक्त्यांवर आपण संसर्गाच्या दुसऱ्या पातळीच्या शेवटात आणि तिसरी सुरू होण्याच्या स्थितीमध्ये आहोत. या टप्प्यावर थेट कृती, औषोधपचार आणि संसर्ग टाळण्यासाठीच्या सगळ्या कृती करणे अपेक्षित आहे. ते ही व्यवस्थित नियोजन करून, म्हणजे सगळे विभाग एकत्र येऊन, हे नियोजन व्हायला हवे. मुख्यमंत्री दिलासा देत आहेत, हे उत्तम आहे. पण आता प्रत्यक्ष कृती करावी लागेल. कदाचित जनमत नाराजीकडे जाईल, हेही सहन करून राज्याचे प्रमुख म्हणून थेट कृती करावी लागेल. काही अप्रिय वाटले तरी विनाविलंब निर्णय घ्यावे लागतील. लालफित ढिली करावी लागेल आणि हे आपल्याला करायचे आहे, सगळे मिळून आपण करू शकतो, हे बिंबवावे लागेल.\n‘राईज ऑफ एम्पायर- ऑट्टोमन’\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/08/09/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2023-02-04T02:50:00Z", "digest": "sha1:OARWUZABVBNWHFNG7CXBO6HRLW3LP3HV", "length": 13316, "nlines": 90, "source_domain": "onlinenews15.com", "title": "धर्मेंद्र’ च्या मुलीने केला मोठ्या रहस्याचा उलगडा, म्हणाली “पप्पा मम्मी’ला आणि मला मध्यरात्री एकटे सोडून निघून जायचे, आणि मग… – Epic Marathi News", "raw_content": "\nधर्मेंद्र’ च्या मुलीने केला मोठ्या रहस्याचा उलगडा, म्हणाली “पप्पा मम्मी’ला आणि मला मध्यरात्री एकटे सोडून निघून जायचे, आणि मग…\nधर्मेंद्र’ च्या मुलीने केला मोठ्या रहस्याचा उलगडा, म्हणाली “पप्पा मम्मी’ला आणि मला मध्यरात्री एकटे सोडून निघून जायचे, आणि मग…\nAugust 9, 2022 Nikita ShrivastavLeave a Comment on धर्मेंद्र’ च्या मुलीने केला मोठ्या रहस्याचा उलगडा, म्हणाली “पप्पा मम्मी’ला आणि मला मध्यरात्री एकटे सोडून निघून जायचे, आणि मग…\nधर्मेंद्र हे एक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या काळात अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत ज्यामुळे ते सध्या बॉलिवूडमध्ये एक मोठे नाव आहे. धर्मेंद्र हे सुपरस्टार नसून दिग्गज सुपरस्टार आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशाला त्याच्या अभिनयाचे वेड आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यात आदर, कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे.\nआणि यामुळेच धर्मेंद्र अतिशय विलासी आणि आनंदी जीवन जगतात. धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही कारण पत्नी असूनही त्यांचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत अफेअर होते. सोप्या भाषेत सांगायचे तर तो तिच्या प्रेमात पडला होता आणि त्यांनी तिच्यासोबत दुसरे लग्न केले.\nधर्मेंद्र यांनी हेमा मालीनीसोबत दुसरे लग्न केले होते. नुकतेच, धर्मेंद्र आणि हेमा मालीनी यांची मुलगी ईशा देवलने तिच्या वडिलांबद्दलची तिची वेदना सांगितली आहे, धमेंद्रे हेमा मालीनीला म्हणजे तिच्या आईला लहानपणी रात्री एकटी कसा सोडायचा, आणि त्यामुळे ती खूप दुःखी असायची.\nधर्मेंद्र यांची मुलगी ईशा देवल हिच्या वेदनेची ओळख तुम्हाला करून देऊया, ती लहानपणी वडिलांच्या कृत्यांमुळे कशी निराश व्हायची. धर्मेंद्रच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याला दोन बायका आहेत ज्यांच्यासोबत तो आपले आयुष्य व्यतीत करतो. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते.\nजेव्हा धर्मेंद्र बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालीनीच्या प्रेमात पडले आणि तेव्हा धर्मेंद्र वडील देखील झाले होते पण तरीही त्यांनी कोणाचाही विचार केला नाही आणि पहिली पत्नी असूनही त्यांनी हेमा ��ालीनीशी दुसरे लग्न केले. हेमासोबत लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी धर्मेंद्र पुन्हा वडील झाले.\nहेमा मालीनी यांची मोठी मुलगी ईशा देवल हिने त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले आहे की धर्मेंद्र हेमा मालीनी आणि त्यांच्या मुलांना कसे एकटे सोडायचे. ईशा देवल यांनी सांगितले की, कुटुंबासाठी त्यांच्या कुटुंबप्रमुखाने एकटे सोडण्यापेक्षा दु:खदायक दुसरे काहीही नाही. ईशा देवलनेही यामागे एक कारण सांगितले आहे.\nज्यामुळे धर्मेंद्र कुटुंबाला एकटे सोडायचे. धर्मेंद्र संपूर्ण कुटुंबाला एकटे का सोडायचे ते मी लेखात नंतर सांगेन. धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही पाहिले आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केले आहे.परंतु असे काही कलाकार आहेत ज्यांना दोन बायका आहेत.\nसोप्या भाषेत सांगायचे तर ते दोन कुटुंबे एकत्र वाढवत आहेत. धर्मेंद्र हा असा अभिनेता आहे कारण पहिली पत्नी असूनही धर्मेंद्र यांनी हेमाशी दुसरे लग्न केले. हेमा मालीनी यांच्या मुलीने अलीकडेच तिच्या वेदनांबद्दल उघड केले की तिचे वडील धर्मेंद्र यांनी कधीही तिच्यासोबत रात्र घालवली नाही.\nआणि बहुतेक रात्री तिच्या आईला एकटे सोडले.यामागचे कारण सांगताना ईशा म्हणाली की, कधी पापा रात्री चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर जात असत तर कधी त्यांच्या पहिल्या पत्नीकडे. यामुळे, तो क्वचितच तिच्या आई आणि संपूर्ण कुटुंबासह रात्री घालवतो. अश्या प्रकारे तिने आपली वेदना मांडली आहे.\nअवघ्या ४ महिन्यातच प्रियांकाच्या घरात पुन्हा एकदा येणार नवीन पाहूणा, प्रियंकाने स्वतःच दिली याबद्दल माहिती..\nरणवीर सिंग’ च्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला घाबरते ‘परिणीती चोपडा’, म्हणाली – ,मी जेव्हाही मध्ये जाते रणवीर त्यांची पँ’ट का’ढू’न माझ्यासमोरच करतो…\nअनेक वर्षांनंतर, पूजा भट्टने सांगितले बि’ना क’प’ड्यांचे फोटोशूट करण्यामागचे खरे कारण, म्हणाली – त्यावेळी मी 24 वर्षांची होते आणि माझी खूप इच्छा होती लोकांनी मला बिना क’प’ड्यां’चं….\nलहान वयातच दोन मुलांसोबत झाले होते शा-री-रि-क सं-बं-ध बनवून बसलीय अनन्या पांडे, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा….\nएकेकाळी या मुलाला ‘अल्का याग्निकने’ चालू स्टुडिओ मधून अपमान करून दिले होते बाहेर हाकलून, आज त्यालाच भेटायला ‘अल्का याग्निक’ ला घ्��ावी लागते अपॉइंटमेंट..करतोय संपूर्ण बॉलिवूड वर राज्य\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने रात्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00875.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_994.html", "date_download": "2023-02-04T02:42:00Z", "digest": "sha1:5RO7SMLD57FNZ7RBFMNK2JMG34EQNMT4", "length": 7487, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "धक्कादायक:शेंगदाणा पापडीत आढळल्या अळ्या", "raw_content": "\nHomeनागपूरधक्कादायक:शेंगदाणा पापडीत आढळल्या अळ्या\nधक्कादायक:शेंगदाणा पापडीत आढळल्या अळ्या\nशेंगदाणा पापडी सर्वांनाच आवडते,तुम्ही जर शेंगदाणा पापडीचे म्हणजेच चिक्कीचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, शरीरातील शुगर,हिमोगलोबिन लेवल शरीरात कायम ठेवण्यासाठी शेंगदाणा पापडीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.तसेच गोड खाणार्‍यांसाठी देखील शेंगदाणा पापडीची मोठी मागणी असते. मात्र हीच शेंगदाणा पापडी तुमच्या जीवावर देखील उठू शकते.\nअसाच एक आरोग्यासोबतचा धक्कादायक प्रकार देशाच्या सुरक्षेसाठी असलेल्या जम्मू काश्मीर येथील सैनिकासोबत घडला आहे.हा सैनिक चंद्रपूर येथील रहिवासी असून तो जम्मू काश्मीर येथे देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत, त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांना घरून लाडू,चिवडा, व गोड धोड व वेगड काही तरी म्हणून नागपूर येथून तयार होणाऱ्या श्री जी चिक्की स्नाक्स कंपनीच्या शेंगदाणा आणि राजगिऱ्याची पापडीचे पाकिटे खरेदी केले, व हे पाकिटे जम्मू येथील सैनिकात असलेल्या मुलाला पाठविले, मात्र हे पाकीट सैनिकाने फोडल�� व तीतीक्यात त्या पाकिटातून अळ्या व सोंडे पडले संपूर्ण पापडी बघितल्या नंतर त्यात बुरशी देखील लागली असल्याचे समोर आले. या पाकिटावर १ नोव्हेंबर २०१८ अशी पापडीला पॅकिंग झाली असल्याचे नमूद आहे. त्यामुळे आता श्री जीची पापडी खातांना जरा विचार करूनच खाव लागणार आहे.\nशरीरात आयरन, प्रोटीन, कैल्शियम, कॉपर, सेलेनियम, जिंक, फोट, नियासिन, कार्बोहाइड्रेट, विटामिन ई, विटामिन बी6, इत्यादीचे प्रमाण शेंगदाणा पापडी शरीरात मेंटेन करते,त्यामुळे या पापडीला बाजारात चांगलीच मागणी असते,.चिक्कीमध्ये निघालेल्या अळ्यांमुळे ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांनी केवळ जबाबदारी झटकण्याचेच काम केले आहे.मात्र नागपूर व चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन मात्र कुंभकरिणी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.\nनुकतेच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप्त केली.त्यात कंपनीच्या खाद्याचा दर्जा व बनवटी साहित्य जप्त केले होते.\nत्यामुळे आता अश्या कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते हेच बघणे महत्वाचे ठरणार आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...\nअचानक महाकाली मंदिर परिसरात पोलिसांचा ताफा दाखल महाकाली परिसर हादरले\nविनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/chalisgaon/news/79-percent-polling-for-14-gram-panchayats-in-chalisgaon-130696360.html", "date_download": "2023-02-04T01:53:26Z", "digest": "sha1:YBCV266TSAMNSAS2PM4VBCUQVK7PHXOZ", "length": 4733, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "चाळीसगावात 14 ग्रा.पं.साठी 79 टक्के मतदान | 79 percent polling for 14 gram panchayats in Chalisgaon| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमतदान:चाळीसगावात 14 ग्रा.पं.साठी 79 टक्के मतदान\nतालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. एकूण ५५ मतदान कें��्रांवर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७९.०४ टक्के मतदान झाले. १४ गावात सरपंच पदासाठी ४८ तर सदस्य पदासाठी ३११ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान होणाऱ्या गावांमध्ये तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी शहर व ग्रामीणचा पोलीस मोठा बंदोबस्त तैनात होता.\nतालुक्यातील १६ ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी डामरून व अंधारी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्य. रविवारी सकाळी ६.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत १८ हजार ४२१ पुरुष व १६ हजार ८१५ महिला अशा एकूण ३५ हजार २३६ मतदारांपैकी ९०५६ पुरुष व ८७५० महिला मतदारांनी हक्क बजावला. दुपारपर्यंत ५०.५३ टक्के मतदान झाले होते. सायकांळी ५.३० पर्यंत २७ हजार ८५० मतदारांनी हक्क बजावला, अशी माहिती तहसीलदार अमाेल माेरे यांनी दिली. मेहुणबारे येथे सायंकाळपर्यंत मतदान सुरू होते. आता तालुक्याचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.\nउद्या मतमोजणी, दुपारपर्यंत हाती येणार निकाल\nरविवारी सर्वाधिक ९१.०२ टक्के मतदान पिंपळवाड म्हाळसा येथे व सर्वात कमी ७२.२४ टक्के मतदान मेहुणबारे येथे झाले. मंगळवारी तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cab-nrc-non-bjp-cms-oposing-law", "date_download": "2023-02-04T02:57:47Z", "digest": "sha1:BSOJCZJQYDRTTOYC4EVHTHAQIISUWEKN", "length": 9552, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नागरिकत्त्व कायद्याला विरोध वाढला - द वायर मराठी", "raw_content": "\nनागरिकत्त्व कायद्याला विरोध वाढला\nनागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाला लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्याने या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर आले आहे. मात्र देशभरात आणि परदेशातही त्याला मोठा विरोध होत असून, वाद सुरूच आहेत.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला विरोध असल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले, “या कायद्याला आम्ही संसदेमध्ये विरोध केला असून, यापुढेही विरोध कायम असेल.”\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र�� कमल नाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या कायद्याला विरोध केला असून, राज्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी या दोन्हींना विरोध केला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की पंजाबमध्ये नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही. हे दोन्ही कायदे लोकशाही विरोधी आहेत.\nअमेरिकेतील मुस्लीम संसद सदस्य आंद्रे कार्सन म्हणाले, की नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा हे पंतप्रधान मोदी यांचे घातक पाऊल आहे. भाजपचा इतिहास आणि त्यांचे धर्मावर आधारित राजकारण पाहता हे अनपेक्षित नाही.\n‘मोह मोह के धागे’ गाणारे प्रसिद्ध गायक पापोन अंगराग यांनी दिल्लीतील आपला संगीताचा कार्यक्रम रद्द केला. माझे राज्या आसाम जळत असताना मला गाणे गाता येणार नाही, असे त्यांनी ट्वीट केले आहे.\nजनता दल संयुक्त (जेडीयु) नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला पाठींबा देत असल्याचे पाहून धक्का बसल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष आणि राजकारणातले चाणाक्ष मानले जाणारे प्रशांत किशोर यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले, की पक्षाच्या घटनेत पहिल्याच पानांवर धर्मनिरपेक्ष हा शब्द असतानाही, धर्माच्या आधारावर असणाऱ्या नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला पक्ष नेतृत्त्व पाठींबा देत आहे.\nदरम्यान या कायद्यावरून गोंधळ पसरविण्याचे कामही सुरु आहे.\nमेघालयचे राज्यपाल तथागत रॉय म्हणाले, की देशाला पूर्वी धर्माच्या नावावर विभाजित करण्यात आले होते. लोकशाही ही विभागणी करीतच असते. ज्यांना ही विभागणी नको आहे, त्यांनी उत्तर कोरियामध्ये जावे. रॉय यांनी या स्वरूपाचे ट्वीट केले आहे.\nभाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली न येता, महाराष्ट्रामध्ये नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा लागू करावा. काही परिस्थिती उद्भवली तर भाजप शिवसेनेला मदत करेल.\nबोरिस जॉन्सन यांच्या विजयाचा अर्थ काय\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/09/04/%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2023-02-04T02:20:52Z", "digest": "sha1:V2YLXPOSSYFZC2UMJ5NXUB7O5RIP6ZX6", "length": 11538, "nlines": 86, "source_domain": "onlinenews15.com", "title": "चहल बनला टीम इंडियाचा दुसरा ‘दिनेश कार्तिक’, आधी ‘चहल’ सोबत लग्न करून मिळवली प्रसिद्धी, आता त्याला घट’स्फो’ट देऊन करतेय दुसऱ्या सोबत अ’य्या’शी… – Epic Marathi News", "raw_content": "\nचहल बनला टीम इंडियाचा दुसरा ‘दिनेश कार्तिक’, आधी ‘चहल’ सोबत लग्न करून मिळवली प्रसिद्धी, आता त्याला घट’स्फो’ट देऊन करतेय दुसऱ्या सोबत अ’य्या’शी…\nचहल बनला टीम इंडियाचा दुसरा ‘दिनेश कार्तिक’, आधी ‘चहल’ सोबत लग्न करून मिळवली प्रसिद्धी, आता त्याला घट’स्फो’ट देऊन करतेय दुसऱ्या सोबत अ’य्या’शी…\nSeptember 4, 2022 RaniLeave a Comment on चहल बनला टीम इंडियाचा दुसरा ‘दिनेश कार्तिक’, आधी ‘चहल’ सोबत लग्न करून मिळवली प्रसिद्धी, आता त्याला घट’स्फो’ट देऊन करतेय दुसऱ्या सोबत अ’य्या’शी…\nइंटरनेटवरील भारतीय क्रिकेटपटू बहुतेक त्यांच्या क्रिकेट कौशल्य आणि कामगिरीसाठी इंटरनेटवर व्हायरल होत राहतात, परंतु या क्षणी, त्यांच्या कामगिरीपेक्षा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील विवादांना सोशल मीडियावर खूप मथळे मिळत आहेत.नुकताच ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील वाद इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता.\nलोक याबद्दल विसरले नव्हते की, इंटरनेटवर नवीन अफवा सुरू झाल्या आहेत. खरं तर, अलीकडेच सुर्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट पोस्ट केली होती,ज्यामध्ये तो युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत उभा होता, त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते – चहल, आम्ही तुला अजिबात मिस केले नाही. ही पोस्ट इंटरनेटवर येताच खूप हेडलाईन्स मिळू लागल्या.\nलोकांनी त्यावर वेगवेगळी मते द्यायला सुरुवात केली, अनेकांनी या पोस्टबद्दल युझवेंद्र चहलची खूप चेष्टा करायला सुरुवात केली, एका यूजरने एवढ्यापर्यंत कमेंट केली. म्हणाले की- “तुमची अव��्था सुद्धा दिनेश कार्तिक सारखी होणार आहे. खरं तर प्रकरण असं आहे की दिनेश कार्तिकने निकिता बंजारासोबत लग्न केलं होतं.\nपण लग्नानंतर लगेचच दिनेश कार्तिकचा जवळचा मित्र मुरली विजयसोबत त्याच्या पत्नीचं अफेअर सुरू झालं होतं, त्यावेळीही या बातमीने इंटरनेटवर बरीच हेडलाईन बनवली होती. दिनेश कार्तिकला याची माहिती मिळताच त्याने पत्नी निकिता बंजारासोबत घटस्फोट घेतला. काही दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवची पत्नी देविका शेट्टीने श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा यांना डिनरसाठी आमंत्रित केले होते.\nत्याचवेळी श्रेयस अय्यरने हा फोटो काढला होता, ज्यामध्ये श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मासोबत सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविकाही दिसत आहेत. ही पोस्ट येताच इंटरनेटवर कमेंट्सचा महापूर आला.लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या की – “चहलला आमंत्रित केले गेले नाही का” आणि काही युजर्सनी लिहिले की,\n“सावध राहा चहल, तुझी अवस्थाही दिनेश कार्तिकसारखी होऊ देऊ नकोस. पण या सर्व इंटरनेट अफवा आहेत, त्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही. धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर हे फक्त चांगले मित्र आहेत, त्यांनी यापूर्वी अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ एकत्र काढले आहेत. आणि युझवेंद्र चहल त्याची पत्नी धनश्री वर्मासोबतचे व्हिडिओ इंटरनेटवर विनोदाने पोस्ट करत असतात.\nबॉलीवूडमध्ये नवीन कलाकारांना स’म’लिं’गी रिलेशन बनवून, एकमेकांसोबत करायला लावतात तसली काम आणि मोनालिसाने बॉलिवूड च्या घा’णे’र’ड्या प्रवृत्तीवर केला मोठा खुलासा\nपारदर्शक इ’न’र’वे’अर घालून बाहेर पडली ‘उर्फी जावेद’, दिसत होत आतलं सगळं, पाहून लोकांनीही शरमेने केली मान खाली…\nमाझ्या पत्नीसोबत घाणेरडे काम करू नकोस.. जेव्हा नवऱ्याने पत्नीला पकडले होते प्रियकरासोबत रंगेहात तेव्हा तिच्या प्रियकराला लिहिले हे पत्र.. ZOOM करून पहा…” तुम्हाला धक्का बसेल\nबॉयफ्रेंड ला मनवण्यासाठी या मुलीने सार्वजनिक ठिकाणी काढून टाकले तिचे सर्व कपडे आणि करायला लागली…फोटो पाहून धक्का बसेल पहा\nजेव्हा या स्टार्सनी खोलले त्यांच्या बेडरूमचे रहस्य, म्हणाले- ‘कपडे न घालताच आम्ही कुठेही…’\nया अभिनेत्रीने केला बॉयफ्रेंड बद्दल खतरनाक खुलासा – म्हणाली माझा चेहरा बिघडवला, प्रा’य’व्हे’ट पार्टला नुकसान पोहचवले, सलग १४ महिने र���त्रंदिवस माझ्यासोबत… ऐकून धक्का बसेल\nदररोज एका नवीन महिलेसोबत से’क्स करतो हा करोडपती माणूस, तरी पत्नीला येत नाही राग, कारण विचारल्यावर ती म्हणाली – त्यांना नवीन – नवीन महिलेंसोबत करायला जास्त …\nस्वतःची मुलं ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत या मॉडेल चे न’ग्न विडिओ आणि फोटो झाले लीक, आणि मग तिने जे केलं ते पाहून धक्का बसेल…\nअसा बार जिथे आल्यावर महिला काढून फेकतात त्यांच्या ब्रा, आणि मोकळे करून टाकतात त्यांचे स्त’न, जाणून घ्या कुठे आहे हा जगावेगळा बार…\nदोनदा प्रेम, तीन वेळा लग्न, पहिल्या पतीने फो’ड’ला जबडा तर तिसऱ्याने केला ब’ला’त्का’र, अशी होती ‘झीनत अमान’ची खतरनाक रियल स्टोरी, आज कसाबसा काढतेय एक-एक दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shabnamnews.co.in/?p=18011", "date_download": "2023-02-04T01:54:57Z", "digest": "sha1:3DGEOJCXDOFPTJA6HCROHXGRSWZEOVLB", "length": 13373, "nlines": 216, "source_domain": "shabnamnews.co.in", "title": "आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते किशोर भाऊ गाथाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन", "raw_content": "शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.\nमी आपली काय मदत करू शकतो \nनिडर पत्रकारितेचे एकच नाव\nआमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते किशोर भाऊ गाथाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन\nआमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते किशोर भाऊ गाथाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन\nशबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. ०८) – मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील उर्फ अण्णा शेळके यांच्या हस्ते निगडी येथील राष्ट्रवादीचे किशोरभाऊ गाथाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.\nया उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी तसेच मावळ युवासेनाप्रमुख अनिकेत घुले ,राजे प्रतिष्ठानचे जितु दादा पवार, तसेच युवा नेते प्रशांत बाराहाते ,त्याचबरोबर शिवसेना देहूरोड शहर प्रमुख धुमाळ ,उपशहरप्रमुख संदीप बाल हारे ,उपशहरप्रमुख रोहित टेकवडे ,युवा नेते पैलवान सावंत यांच्यासह एन एस पाटील साहेब , नाईक साहेब ,विठ्ठल रसाळ, सुरेश येवले, सिद्धू भाऊ गाथाडे, प्रणव भाऊ ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी किशोर भाऊ गाथाडे यांना. त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्���ा दिल्या.\nPrevious प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्याहून दिल्लीकडे प्रयाण\nNext वानवडीमध्ये साकारले ‘चाईल्ड ,फॅमिली फ्रेंडली रोड क्रॉसिंग’ \nखा. राऊत यांच्या विधानांमुळे राज्यात भिषण परिस्थिती – चंद्रकांत पाटील\nवाहतूक सुरक्षा जनजागृतीचे फलक धरून वाहतूकीबद्दल केली जनजागृती\nकृषिक 2020″ प्रदर्शनाचेशानदार उद्घाटनशेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार – मुख्यमंत्रीउध्दव ठाकरे\nसंस्कार जत्रा स्पर्धेत एस.बी.पाटील पब्लिक पाटील स्कूलचे वर्चस्व\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने स्थानिक कवींचे कवी संमेलन\nआदित्य ठाकरे ने की कांग्रेस नेता राहुल गांधी से मुलाकात\nखा. राऊत यांच्या विधानांमुळे राज्यात भिषण परिस्थिती – चंद्रकांत पाटील\nवाहतूक सुरक्षा जनजागृतीचे फलक धरून वाहतूकीबद्दल केली जनजागृती\nकृषिक 2020″ प्रदर्शनाचेशानदार उद्घाटनशेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार – मुख्यमंत्रीउध्दव ठाकरे\nसंस्कार जत्रा स्पर्धेत एस.बी.पाटील पब्लिक पाटील स्कूलचे वर्चस्व\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने स्थानिक कवींचे कवी संमेलन\nखा. राऊत यांच्या विधानांमुळे राज्यात भिषण परिस्थिती – चंद्रकांत पाटील\nसामाजिक न्‍याय मंत्री बडोले यांनी जयस्‍तंभ परिसराची केली पहाणी\nअभिनेता सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब नागरिकांना ब्लॅन्केट वाटप\nपेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे … सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले\nश्री लक्ष्मीनारायण मंदिर व शनी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम राधेकृष्णा जोशी महाराज यांचे निधन\nखा. राऊत यांच्या विधानांमुळे राज्यात भिषण परिस्थिती – चंद्रकांत पाटील\nवाहतूक सुरक्षा जनजागृतीचे फलक धरून वाहतूकीबद्दल केली जनजागृती\nकृषिक 2020″ प्रदर्शनाचेशानदार उद्घाटनशेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार – मुख्यमंत्रीउध्दव ठाकरे\nसंस्कार जत्रा स्पर्धेत एस.बी.पाटील पब्लिक पाटील स्कूलचे वर्चस्व\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने स्थानिक कवींचे कवी संमेलन\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nपत्ता – काळेवाडी फाटा ,पिंपरी चिंचवड, पुणे -33\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/bjp-mocks-shivsena-dussehra-melawa-2022-uddhav-thackeray-speech-shivaji-park-pmw-88-3170880/lite/", "date_download": "2023-02-04T02:41:14Z", "digest": "sha1:N6R7OBUKDJZFVATQXT3HPOB6P4TKGE2Q", "length": 19596, "nlines": 279, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp mocks shivsena dussehra melawa 2022 uddhav thackeray speech shivaji park | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“तुमच्या दसरा मेळाव्यातील भाषणासाठी काही मुद्दे…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला; भाषणावरून लगावला टोला\n‘तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली…\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nफोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम\nगेल्या दोन महिन्यांपासून ज्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं, तो मेळावा आज संध्याकाळी मुंबईच्या दोन महत्त्वाच्या मैदानांवर होणार आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्लाबोल होणार हे निश्चितच आहे.मात्र, त्याआधीही एकमेकांना खोचक टोले, सल्ले देणं सुरू आहे. भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणावरून खोचक सल्ला देण्यात आला आहे. तसेच, या भाषणासाठी काही मुद्देसुद्धा भाजपाकडून सुचवण्यात आले आहेत.\nभाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीट्समधून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. “उद्धव ठाकरे, आज शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का” असा खोचक प्रश्न केशव उपाध्येंनी ट्वीटमध्ये केला आहे. त्यापुढे आणखीन चार ट्वीट्स त्यांनी केले आहेत.\nRohit Pawar: ‘…म्हणून शिवसेनेला तोडण्यात आलं’; पदवीधर निवडणुकांच्या निकालांवर पवारांची प्रतिक्रिया\n“जगात एकाच व्यक्तीला खूप घाबरते”, थेट नाव घेत पंकजा मुंडेंचं विधान\n‘मी वकील आहे…’; मुंबई लोकलमधील ‘या’ तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी का भडकले एकदा पाहाच\nनिवडणूक जिंकली, आता पुढे काय सत्यजीत तांबेंनी केले सू���ोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला… सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…\nआज @OfficeofUT आपण, शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का\n‘आज कोणती नवी गोष्ट सांगणार\nलाकुडतोड्याच्या गोष्टीवरून उद्धव ठाकरेंना खोचक प्रश्न या ट्वीटमध्ये केला आहे. ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना तुम्ही घरात बसून केलेल्या भाषणात लाकुडतोड्याची गोष्ट सांगितली होती. आज कोणती नवी गोष्ट सांगणार’ असं उपाध्ये म्हणाले आहेत. तसेच, ‘लाकुडतोड्याच्या गोष्टीतला कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण हे सांगणार आहात का’ असं उपाध्ये म्हणाले आहेत. तसेच, ‘लाकुडतोड्याच्या गोष्टीतला कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण हे सांगणार आहात का कारण तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का कारण तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का’ असाही प्रश्न या ट्वीट्समधून विचारण्यात आला आहे.\nलाकुडतोड्याच्या गोष्टीतला कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण हे सांगणार आहात का कारण तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का कारण तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का\n‘महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकनान कोण भरून देणार\nवेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही केशव उपाध्येंनी टीकास्र सोडलं आहे. ‘तुम्ही सत्तेवर असताना एकही नवा विकास प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. वेदांत – फॉक्सकॉनला ‘वाटाघाटी’च्या हट्टापायी घालवलेत. फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्प स्थगिती देऊन बंद पाडलेत. यामुळे महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकसान कोण भरून देणार याचे उत्तर आज देणार का’ असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nतुम्ही सत्तेवर असताना एकही नवा विकास प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. वेदांता फॉक्सकॉनला ‘वाटाघाटी’च्या हट्टापायी घालवलेत. फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्प स्थगिती देऊन बंद पाडलेत. यामुळे महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकसान कोण भरून देणार याचे उत्तर आज देणार का\n‘तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का’ असाही सवाल ट्वीट्समध्ये करण्यात आला आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : मुंबई पोलिसांचे शस्त्रपूजन व शस्त्रांचे बदलते स्वरूप…\nUnion Budget 2023 Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला\nBudget 2023: “..याचा विचार करायला सरकारकडे वेळ कुठे आहे” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल नीरव मोदी-माल्ल्याचा केला उल्लेख\n‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज\nअर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो ब्रिटिश पद्धत स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी मोडली\nBudget 2023: १२ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार; याआधी ७ विमानतळांचा ताबा अदाणी समूहाकडे\nGold-Silver Price on 1 February 2023: सोने खरेदीची सुवर्णसंधी, बजेट पूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर\nPM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार काय सांगते मोदींची कुंडली\nरस्त्यावरील प्रत्येक अपघातास सरकारला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय\nनागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास\nमुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पांना बळ; केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद\nराज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती; १३ हजार कोटी रुपयांचा निधी\nकाँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस; पटोलेंची टीका; जयंत पाटील यांची सारवासारव\nकरोना वर्धक मात्रा उपयुक्त\nनाट्यगृह, तरणतलावाच्या आवारा�� पुस्तक विक्री; वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकाशकांना सशुल्क जागा देणार\n“लोकशाही संपवण्याचा पाया…” अर्थसंकल्पाआधी आदित्य ठाकरेंचं आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र\nमुंबई: बुलेट ट्रेनसाठी १९ हजार कोटी रुपये निधी; अर्थसंकल्पात भरीव तरतूद\nमुंबई : मालमत्ता कराची केवळ ५४ टक्के वसुली\nराज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस; शासनाकडून परिपत्रक जारी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00876.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/47276/", "date_download": "2023-02-04T02:02:53Z", "digest": "sha1:NSAV2F7NGN24CGLTOKGYJ36NDERTACYS", "length": 8135, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "पुण्यात सदनिकांच्या विक्रीत ९४ टक्के वाढ I Flat | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News पुण्यात सदनिकांच्या विक्रीत ९४ टक्के वाढ I Flat\nपुण्यात सदनिकांच्या विक्रीत ९४ टक्के वाढ I Flat\nपुणे – शहरातील सदनिकांची विक्री व नवीन प्रकल्प सुरू होण्यामध्ये गेल्या तिमाहीत अनुक्रमे ९४ आणि २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीत नऊ हजार ५६५ सदनिकांची विक्री झाली असून ८ हजार ६१५ सदनिका असलेल्या प्रकल्पांची नोंद करण्‍यात आली आहे.\nमालमत्ता सल्‍लागार कंपनी ‘नाइट फ्रँक इंडिया’कडून ‘इंडिया रिअल इस्‍टेट अपडेट-क्यू : ३’ हा गेल्या तिमाहीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार शहरात १.० दशलक्ष चौरस फूटसह कार्यालयीन व्‍यवहारांमध्‍ये मोठी वाढ नोंद नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत पूर्ण झालेल्‍या नवीन बांधकामांचे क्षेत्र २.५ दशलक्ष चौरस फूट होते. २०२१च्‍या पहिल्‍या नऊ महिन्‍यांसाठी एकत्रित कार्यालयीन व्‍यवहार २.१ दशलक्ष चौरस फूट नोंदवण्‍यात आले आहेत.\nया बाबी ठरल्या महत्त्वाच्या\nस्‍टॅम्‍प ड्युटीमध्‍ये करण्‍यात आलेली कपात पहिल्‍या तिमाहीमध्‍ये संपुष्टात आली\nकोरोनाची दुसरी लाट आणि करसवलत थांबल्याचा परिणाम दुसऱ्या तिमाहीच्या विक्रीवर झाला\nतरी शहरातील निवासी बाजारपेठेत तिसऱ्या तिमाहीत लक्षणीय सुधारणा झाली\nगृहकर्जचे कमी व्‍याजदर, आकर्षक किमती आणि हप्त्यांमधील सवलत गृहखरेदीदारांसाठी सकारात्‍मक\nअशीच स्थिती कायम राहिल्यास चौथ्‍या तिमाहीत विक्री कायम राहण्याची शक्यता\nपुणे हे आयटी हब असण्यासह एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये चारशेहून अधिक उत्‍पादन कंपन्या आहेत. वाहन क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे ���त्‍पादन पुणे जिल्ह्यात होते. त्यामुळे पुणे शहर आशियामधील सर्वात मोठ्या उत्‍पादन केंद्रांपैकी एक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आर्थिक स्थिती आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शहरातील कार्यालयीन जागांना चौथ्या तिमाहीत मोठी मागणी निर्माण होण्‍याची अपेक्षा आहे.\n– रजनी सिन्‍हा, राष्‍ट्रीय संचालक, अर्थशास्‍त्रज्ञ व संशोधन, नाइट फ्रँक इंडिया\nPrevious articleVinod Khann : ‘त्या’ चित्रपटामुळे विनोद खन्ना यांना मिळाली अभिनयक्षेत्रात येण्याची प्रेरणा\nराज्यपालांना हटविण्याची ठाकरेंची मागणी, पवारांचं बोम्मईंना रोखठोक उत्तर… वाचा, टॉप १० न्यूज बुलेटीन – todays...\n… अन्यथा आम्ही आंदोलन करु; नारायण राणेंचा सरकारला इशारा\nराहुल गांधींची निवडणुकीवेळी 'पिकनिक'; संतापलेली काँग्रेस म्हणाली…\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/uddhav-came-signed-and-left-130703229.html", "date_download": "2023-02-04T01:36:05Z", "digest": "sha1:FIBPS3VN7CTO5ABEIBLWL4TO3BOML563", "length": 3615, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "उद्धव आले, सही केली अन् निघून गेले | Uddhav came, signed and left - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिवाळी अधिवेशन:उद्धव आले, सही केली अन् निघून गेले\nशिवसेना पक्षप्रमुख व विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सभागृहाला अद्याप पाय लागलेले नाहीत. उद्धव दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. ते विधिमंडळ परिसरात मंगळवारी आले, पण सभागृहात क्षणभरही फिरकले नाहीत. त्यामुळे उरल्यासुरल्या शिवसेना आमदारांचा आज पुन्हा चांगलाच हिरमोड झाला.\nमंगळवारी सकाळी ते विधिमंडळात परिसरात आले. तेथे महाविकास आघाडीची बैठक झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आघाडीचा परफाॅर्मन्स अत्यंत खराब होता, अशी टिप्पणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसले. सभागृह चालू होताच उद्धव यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत आले. त्यामुळे साहेब आज सभागृहात येतील, अशी सर्वांची अटकळ होती. मात्र, उद्वव ठाकरे सभागृहात काही गेले नाहीत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2023-02-04T03:28:50Z", "digest": "sha1:GOZ3DJOXRMVUTNEYLB75D3YUSBQFTULL", "length": 6270, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेमधील राजकारण - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\nअमेरिकन राजकारणी‎ (१० क, ३३ प)\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका‎ (३ क, ४ प)\nअमेरिकेतील निवडणुका‎ (२ क, ४ प)\nअमेरिकेमधील राजकीय पक्ष‎ (२ क, २ प)\nअमेरिकेचे प्रतिनिधीगृह‎ (३ क, १ प)\nअमेरिकेच्या सेनेट निवडणुका‎ (१ प)\n\"अमेरिकेमधील राजकारण\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/appointment-letters-were-awarded-to-156-candidates-in-the-employment-fair-held-at-pune/", "date_download": "2023-02-04T02:19:18Z", "digest": "sha1:DKX27FQ5KDZIBRACUQZ5MJCFYSAXU3B6", "length": 10714, "nlines": 66, "source_domain": "mymarathi.net", "title": "पुणे येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider पुणे येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान\nपुणे येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान\nकेंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण\nदेशाच्या विकासात योगदान देण्याचं केंद्रीय मंत्र्यांचं नवनियुक्तांना आवाहन\nपुणे, 20 जानेवारी 2023\nपुणे येथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध 15 विभागांमध्ये नोकरी मिळालेल्या 156 उमेदवारांना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्व उमेदवारांनी आपल्या नोकरीतील सेवेच्या माध्यमातून योगदान द्यायला हवे, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. सिंबायोसिस विद्यापीठाच्या विमाननगर इथल्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.\nपुढच्या काही वर्षांत असंख्य सरकारी नोकऱ्या उपलब्ध होतील, पण नोकऱ्या मिळाल्यानंतर, त्याद्वारे जनतेची सेवा करायची आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे, असे राणे म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत देश पाचव्या क्रमांकावर असून आता आपल्याला तिसऱ्या स्थानावर झेप घ्यायची आहे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन त्यांनी केलं.\nमुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रवीण कुमार यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले तर पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त संग्राम गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस आभार मानले.\nपुणे महापालिका प्रशासक राजवटीत ‘टेंडरराज’अर्थात ‘गंगाजल’ विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nनाटकांमुळे मनुष्याला दुःख विसरून आनंदाची अनुभूती मिळते-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mymarathi.net/local-pune/gayatri-parivar-organizes-exhibition-of-yugrishi-pandit-shriram-sharma-acharyas-books-from-7th-to-22nd-january/", "date_download": "2023-02-04T03:28:37Z", "digest": "sha1:HM7SK3D46BP7PDZ2AMTPQIRPAF6XNQXU", "length": 15035, "nlines": 64, "source_domain": "mymarathi.net", "title": "गायत्री परिवारतर्फे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे ७ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन | My Marathi", "raw_content": "\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nपुण्याच्या देविका घोरपडेसह महाराष्ट्राचे चार मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक\nपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन\nकिल्ले शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी आढावा बैठक संपन्न\nकसबा पेठ मतदारसंघासाठी २७० तर चिंचवड मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्रे\nमहाविकास आघाडी लढणार ..भाजपाने बिनविरोधसाठी संपर्क केल्याचे वृत्त जयंत पाटलांनी फेटाळले\nHome Feature Slider गायत्री परिवारतर्फे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे ७ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन\nगायत्री परिवारतर्फे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे ७ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन\nपुणे : अखिल विश्व गायत्री परिवारतर्फे विचारक्रांती अभियानांतर्गत सेवा शांतिकुंज हरिद्वारचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य (१९११ ते १९९०) यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. ७ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी ९ ते रात्री ९.३० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती गायत्री परिवारचे राजेश टेकरीवाल, हेमंत जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हरिद्वार येथील प्रा. विश्वप्रकाश त्रिपाठी, गायत्री परिवाराच्या प्रतिभा मुळे, विनोद पटेल, पद्माकर लांजेवार आदी उपस्थित होते.\nराजेश टेकरीवाल म्हणाले, “आचार्यांनी गायत्री मंत्राच्या साधनेद्वारे माणसाचे परिवर्तन घडवून यावे, त्याची प्रतिभा जागृत व्हावी, चांगले विचार व चांगल्या कर्माकडे माणसाचा प्रवास होत रहावा, त्यातून कुटुंब, समाज व राष्ट्र देखील सकारात्मक ऊर्जेने भरून जावे व विश्वातील सर्व घटकांनी भेदाभेद विसरून, एकत्र येऊन आपले कल्याण करून घ्यावे, या उद्देशाने जन्मभरात सुमारे ३२०० पुस्तकांचे लेखन केले.जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय सांगणारी ही पुस्तके आहेत. आत्मबल, मनोबल वाढवून तणावातून मार्ग कसा काढावा, याविषयी ही पुस्तके मार्गदर्शनपर आहेत. सामाजिक काम करणार्‍यांनाही ती उपयुक्त आहेत. हा सर्व द्न्यानाचा खजिना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विचारक्रांती अभियानाच्या माध्यमातून या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अतिशय सवलतीच्या दरात ही पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.”\nहेमंत जोगळेकर म्हणाले, “आचार्यजींनी आपल्या लेखनातून मानवी समाजापुढे ‘मानवात देवत्व��चा उदय व पृथ्वीवर स्वर्गाचे अवतरण’ हेच ध्येय ठेवले आहे. देह ठेवण्याआधी सुमारे पाच वर्षे त्यांनी क्रांतिधर्मी साहित्य या नावाने विशेष पुस्तके लिहिली. त्याद्वारे येणाऱ्या नवीन युगासाठी त्यांनी मानवतेला उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवला आहे. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा यांच्या पुस्तक प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. युगऋषी यांनी आपल्या ८० वर्षांच्या तपस्वी जीवनात ३२०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. याबरोबरच चार वेद, १०८ उपनिषदे, श्रुती व इतर ग्रंथांवर अभ्यास करुन सर्वसामान्यांना समजेल, अशा स्वरुपात त्याची मांडणी केली आहे.”\nहे प्रदर्शन विद्यार्थी, समाजसेवक, अध्यात्म मार्गावरील साधक, देश प्रेमी, संस्कृती प्रेमी अशा सर्व लोकांसाठी नवीन प्रेरणा देऊन, योग्य मार्गदर्शन करणारे ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो. गायत्री महाविज्ञान हा हिंदीतील तीन खंडात असलेला- गायत्री मंत्र व साधना विषयीचा विश्वकोश समजला जाणारा- ग्रंथ मराठी भाषेत एकत्रित स्वरूपात या प्रदर्शनात उपलब्ध केला जाणार आहे. भारतीय संस्कृतीची बीजे तरुण पिढीमध्ये उतरावीत, यासाठी परिवाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयांतून भारतीय संस्कृती ज्ञान परिक्षा आयोजित करण्यात येते. राजस्थान व छत्तीसगड या राज्यांनी तर ही परिक्षा शाळांमधून अनिवार्य केली आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.\nसंपाच्या ७२ तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास\nछत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्य रक्षक’ च , धर्मवीर म्हणणाऱ्यांना ‘संभाजी ब्रिगेड’ जाहीर चॅलेंज; दम असेल तर पुरावे द्या… अन्यथा महाराष्ट्राची माफी मागा\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बाग���जवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/\nआर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका\nईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार\nया न्यूज वेब पोर्टल पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2023-02-04T03:26:30Z", "digest": "sha1:6B6KPC5IK53V6UYZ35YQ7X26EH7HZSHU", "length": 2750, "nlines": 60, "source_domain": "www.domkawla.com", "title": "सोनाक्षी सिन्हा लग्न - DOMKAWLA", "raw_content": "\nसोनाक्षी सिन्हा: बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत तिचे नाते अधिकृत करणार आहे, ही आहे मोठी बातमी\nप्रतिमा स्त्रोत: #FANPAGEOFSONAKSHI सोनाक्षी झहीर इक्बालसोबत रिलेशनशिप करणार आहे हायलाइट्स सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालला डेट…\nसोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी खुलेपणाने व्यक्त केले प्रेम, दोघे करणार आहेत लग्न\nप्रतिमा स्त्रोत: इंस्टाग्राम/झहीर इक्बाल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हायलाइट्स झहीर इक्बालने सोनाक्षी सिन्हाची पोस्ट…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitak.in/ampstories/web-stories/genelia-dsouza-post-her-special-photos-on-instagram-she-looks-bubbly-in-this-pics", "date_download": "2023-02-04T03:26:42Z", "digest": "sha1:V3QJWBPLPBOXOEIBA5B4TYJ5ZRLPSHIR", "length": 1982, "nlines": 14, "source_domain": "www.mumbaitak.in", "title": "जेनेलियाचा अवखळ अंदाज, खास फोटो पाहिले का?", "raw_content": "जेनेलियाचा अवखळ अंदाज, खास फोटो पाहिले का\nअभिनेत्री जेनेलियाने खास फोटो पोस्ट केले आहेत\nसर्व फोटो सौजन्य-जेनेलिया डिसूझा, इंस्टाग्राम पेज\nजेनेलिया या ड्रेसमध्ये एकदम अवखळ आणि तेवढीच सुंदर दिसते आहे\nजेनेलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत\nजेनेलिया या फोटोंमध्ये आणि या खास ड्रेसमध्ये सुंदर दिसते आहे\nजेनेलिया ही अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे, हे दोघंही इंस्टावर सक्रिय आहेत\nजेनेलिया आणि रितेश हे दोघंही इंस्टावर चांगलेच फेमस झाले आहेत\nजेनेलिया या फोटोंमध्येही एकदम खास दिसते आहे\nकाही दिवसांपूर्वीच जेनेलियाने रेड ड्रेसमधले फोटोही पोस्ट केले होते\nजेनेलिया सिनेमांमध्ये सध्या दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे\nजेनेलियाचा आणखी एक खास अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mutualfundssahihai.com/mr/why-should-one-not-be-bothered-volatility-mutual-funds", "date_download": "2023-02-04T01:54:42Z", "digest": "sha1:5ARB4CW2D2SCTANTJTJH3652FDEHQ3UQ", "length": 7063, "nlines": 72, "source_domain": "www.mutualfundssahihai.com", "title": "म्युच्युअल फंडच्या किंमती वर-खाली होण्याकडे लक्ष देणे योग्य का नाही? | AMFI", "raw_content": "\nबाजारातील अस्थिरतेचा लाभ घ्या\nप्रत्येक उद्दिष्टासाठी एक योजना\nम्युच्युअल फंडमधून पैसे काढणे\nम्युच्युअल फंड्सबद्दल अधिक माहिती\nरु. 500 पासून सुरुवात\nम्युच्युअल फंडच्या किंमती वर-खाली होण्याकडे लक्ष देणे योग्य का नाही\nम्युच्युअल फंड सही आहे\nएखाद्या लांब पल्ल्याच्या ड्राइव्हच्या वेळी आपण आपला वेग किंवा आपल्याला नक्की कुठे जायचे हे किंवा तिथे आपण कसे पोहोचणार याची काळजी करता का हे तर स्पष्टच आहे की आपण रस्त्यातील खड्ड्यांचा विचार करत नाही, तर त्या ठिकाणी वेळेवर आणि सुरक्षित कसे पोहोचायचे याचा विचार करता. म्युच्युअल फंडचे तसेच आहे. आपल्याला रोजच्या एनएव्हीमधील बदलाची काळजी करण्याची गरज नसते, आपल्याला फक्त हे पहायचे असते की या स्कीमसोबत आपण ठरवलेल्या कालावधीमध्ये आपल्या आर्थिक उद्दिष्टाच्या जवळ पोहोचणार आहात किंवा नाही.\nड्राइव्ह करत असताना अनेक वेळा आपला वेग अगदी शून्याच्या जवळ जातो, पण खड्डा निघून गेला की वाहनाचा वेग पुन्ही वाढतो आणि आपण आपला प्रवास सुरू ठेवता. प्रवास संपल्यावर याला अधिक महत्त्व असते की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपला सरासरी वेग किती होता. त्याचप्रमाणे कमी कालावधीमध्ये एख���द्या म्युच्युअल फंडच्या प्रवासात अनेक खाच-खळगे असू शकतात, पण आपली गुंतवणूक त्यात जेवढा अधिक काळ असेल, त्या खाच-खळग्यांचा प्रभाव तेवढाच कमी होतो आणि चांगला परतावा मिळण्याची आपली शक्यता तेवढीच वाढते - हे लांब ड्राइव्ह केल्यावर आपल्या कारचा सरासरी वेग काढण्यासारखे आहे.\nप्रत्येक अर्थतंत्र आणि त्याच्या अनुषंगाने मार्केटमध्ये तेजी आणि मंदी असे दोन्ही कालखंड येतात ज्यामुळे आपल्या फंडच्या परताव्यावर त्याचा प्रभाव पडतो, पण फक्त कमी कालावधीसाठी. दीर्घ कालावधीमध्ये आपला फंड अशा अनेक चढ-उतारांमधून निघालेला असेल, पण त्याचा प्रभाव कमी असेल कारण आपल्या गुंतवणुकीच्या शेवटी एकूण दीर्घकालासाठी चक्रवाढ परताव्याचे महत्त्व अधिक असेल.\nमी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे\nदिर्घकालाचा अर्थ कमी जोखीम असा होतो का\nफार उतर-चढ होत असलेल्या मार्केटमध्ये आपला एसआयपी प्लॅन सुरू का ठेवावा\nजर म्युच्युअल फंड जोखीमेचे विभाजन करतात, तर त्यांत अधिक जोखीम असते असे का मानले जाते\nम्यूचुअल फंड संबंधित संपूर्ण माहिती\nम्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी\nअस्वीकरण | वापराच्या अटी आणि गोपनीयता नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00877.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.3fsupercon.com/xlpe-insulation-jacket-automotive-wire-gxl-product/", "date_download": "2023-02-04T02:20:34Z", "digest": "sha1:WWK2OQEOELXAN5AAY3VCNYFJJCWFPWAA", "length": 11011, "nlines": 296, "source_domain": "mr.3fsupercon.com", "title": "एक्सएलपीई इन्सुलेशन जॅकेट ऑटोमोटिव्ह वायर जीएक्सएल", "raw_content": "\nअमेरिका स्टँडर्ड SAE J1128\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nअमेरिका स्टँडर्ड SAE J1128\nअमेरिका स्टँडर्ड SAE J1128\nविमान आणि टाक्यांसाठी इलेक्ट्रिक वायर 22759-1 सी\nपातळ भिंत इन्सुलेशन FLRY-A ऑटोमोटिव्ह वायर\nसिंगल कोर नो शील्डिंग लो व्होल्टेज केबल्स FLRY-B\nएक्सएलपीई इन्सुलेशन जॅकेट ऑटोमोटिव्ह वायर जीएक्सएल\nटिनड किंवा बेअर कॉपर ऑटोमोटिव्ह वायर एचडीटी\nकमी व्होल्टेज इलेक्ट्रिक सिस्टम प्राथमिक ऑटोमोटिव्ह जीपीटी ...\nग्राउंड वाहने 125 ℃ ऑटोमोटिव्ह वायर एसएक्सएल\n60Vdc किंवा 25Vac बेअर कूपर ऑटोमोटिव्ह TXL वायर\nएक्सएलपीई इन्सुलेशन जॅकेट ऑटोमोटिव्ह वायर जीएक्सएल\nकंडक्टर: टिनड /बेअर कॉपर;\nइन्सुलेशन साहित्य: एक्सएलपीई इन्सुलेशन.\nअ. उत्कृष्ट यांत्रिक गुणधर्म:\nतन्यता शक्ती ≥10.0MPa, वृद्धीनंतर ब्रेक ≥150% वाढवणे: अट: 155 ± 2.0 ° C/ 168H, तन्यता शक्ती अवशिष्ट दर ≥80%, ब्रेकवर वाढवणे, ��50%\nब ज्योत मंदपणा: 600 मिमी नमुना, क्षैतिज पासून 45 अंशांवर निलंबित प्रायोगिक कव्हरमध्ये जे पूर्णपणे सीलबंद नाही. ज्वाला बाहेर 900 डिग्री सेल्सिअस तापमानावर जळा\nकमी तापमान वाकणे: -40 ± 2 ℃/4H, नमुना पृष्ठभाग क्रॅक -मुक्त आहे\nअ. रेटेड तापमान: 125 ℃ रेटेड व्होल्टेज: 25V एसी\nब व्होल्टेज चाचणीचा सामना करा: 600 मिमी नमुना, दोन भागांमध्ये 25 मिमी काढून टाकला, 5% मीठ द्रावणात ठेवला, दुसऱ्या टोकावरील पाण्याची गळती 150 मिमी, 1000Vrms पेक्षा जास्त नाही, 50-69Hz व्होल्टेज एका मिनिटासाठी लागू केले जाते, इन्सुलेशन आत प्रवेश करत नाही.\nअ. सर्व पारंपरिक वायर हार्नेस प्रक्रियेसाठी योग्य.\nब आपल्याला विशेष गरजा असल्यास, कृपया आम्हाला कळवा.\nअ. ROHS/ REACH च्या अनुषंगाने\nग्राउंड व्हेइकल इलेक्ट्रिकल सिस्टमसाठी कमी व्होल्टेज प्राथमिक केबल.\nग्राउंड व्हेइकल इलेक्ट्रिकल सिस्टीम्ससाठी कमी-व्होल्टेज प्राथमिक केबल प्रभाव आणि उच्च तापमानात तीव्र कोपरा वाकणे टाळण्यासाठी.\nएक्सएलपीई कार केबल जीएक्सएल 12 एडब्ल्यूजी ब्लॅक 65/ 0.254 बेअर कॉपर.\nकमी व्होल्टेज विद्युत प्रणालीसह ग्राउंड वाहने\nकमी व्होल्टेज इलेक्ट्रिक सिस्टम प्राथमिक केबल असलेली ग्राउंड वाहने रेटेड तापमान: 125 ℃ रेटेड व्होल्टेज: 60Vac किंवा 25Vdc\nकंडक्टरचा आकार (क्रमांक/ मिमी) ± 0.005 मिमी\nपॅकेजिंग पॅकेजिंगसाठी ग्राहकांच्या गरजेनुसार\nमागील: टिनड किंवा बेअर कॉपर ऑटोमोटिव्ह वायर एचडीटी\nपुढे: सिंगल कोर नो शील्डिंग लो व्होल्टेज केबल्स FLRY-B\n16awg Txl ऑटोमोबाईल वायर\n18awg Txl ऑटोमोबाईल वायर\nपातळ वॉल ऑटोमोबाईल वायर\nकमी व्होल्टेज इलेक्ट्रिक सिस्टम प्राथमिक ऑटोमोटिव्ह ...\nग्राउंड वाहने 125 ℃ ऑटोमोटिव्ह वायर एसएक्सएल\n60Vdc किंवा 25Vac बेअर कूपर ऑटोमोटिव्ह TXL वायर\nपातळ भिंत इन्सुलेशन FLRY-A ऑटोमोटिव्ह वायर\nटिनड किंवा बेअर कॉपर ऑटोमोटिव्ह वायर एचडीटी\nकोणत्याही वेळी आमच्या कारखान्यास भेट देण्यासाठी आपले स्वागत आहे किंवा दीर्घकालीन सहकार्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nपत्ता: क्रमांक 5, झेंक्सिंग रोड, लुकन कम्युनिटी, गुआंगमिंग न्यू डिस्ट्रिक्ट., शेन्झेन, ग्वांगडोंग, चीन\nआमच्या उत्पादनांविषयी किंवा किंमती सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचे ईमेल आम्हाला सोडा आणि आम्ही २४ तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahitiasaylachhavi.com/tag/bel-recruitment/", "date_download": "2023-02-04T02:30:55Z", "digest": "sha1:IQL2LKDNFX7QVGMM6UY4KRVTCGHCXRBA", "length": 4013, "nlines": 58, "source_domain": "mahitiasaylachhavi.com", "title": "bel recruitment Archives - माहिती असायलाच हवी", "raw_content": "\nBEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती\nBEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पद भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी, २०२३ आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत भरावे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रकल्प अभियंता-I …\nBEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती Read More »\nGovernment Medical College Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पद भरती जाहीर\nCISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर \nMPSC Recruitment MPSC 8,169 जागांसाठी मेगा भरती. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा 2023\nAIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती\nMSRTC Recruitment ST महामंडळ नागपुर येथे भरती\nCategories Select Category Uncategorized (5) एका अर्जाची कमाल (9) ग्रामपंचायात ते मंत्रालय (27) नोकरी (41) न्युज कॉर्नर (48) महत्त्वाचे GR (54) माहिती कायद्याची (62) शेती विषयक कायदे (36) सरकारी योजना (36)\nerror: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2023-02-04T03:20:42Z", "digest": "sha1:26466ZGI4WZK5BH5JXUVBNLOMGOK6YZV", "length": 10760, "nlines": 284, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅल्शियम - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nकॅल्शियम (Ca, अणुक्रमांक २०) हे पृथ्वीच्या आवरणात मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. याची गणना अल्कमृदा धातूंमधे होते.कॅल्शियम हे एक रासायनिक घटक आहे ज्याचे प्रतीक Ca आणि अणू क्रमांक 20 आहे .त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्याच्या जड होमोलॉग्स स्ट्रॉन्टीयम आणि बेरियमसारखेच असतात .लोह आणि अल्युमिनियम नंतर पृथ्वीच्या कवचातील हे पाचवे आणि विपुल धातूमधील तिसरे सर्वात विपुल घटक आहे .\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nपलाश ← कॅल्शियम → स्कॅंडियम\n१११५ °K ​(८४२ °C, ​१५४८ °F)\n१७५७ °K ​(१४८४ °C, ​२७०३ °F)\nसंदर्भ | कॅल्शियम विकीडाटामधे\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०२० रोजी १६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://paisaadka.com/how-to-handle-wrong-upi-transactions/", "date_download": "2023-02-04T01:56:01Z", "digest": "sha1:L2VIGOZYBCVWNSBEUT3YYMNX6FSNZSZT", "length": 18679, "nlines": 137, "source_domain": "paisaadka.com", "title": "UPI व्यवहाराने चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे कसे परत मिळवायचे | How To Handle Wrong UPI Transactions - पैसाअडका", "raw_content": "\nUPI व्यवहाराने चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे कसे परत मिळवायचे | How to handle wrong UPI transactions\nजलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. कुठल्या व्यवहारात तुम्ही युपीआयच्या माध्यमातून जर चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवलेत तर ते पैसे कसे परत मिळवावे यासाठी हा लेख.\nHow to handle wrong UPI transactions | साधारणपणें प्रत्येकाची एकापेक्षा जास्त बँकखाती असतात. पगाराचे आणि बचत खाते ��शी सामान्यतः २ तर असतातच पण अनेकजण आपल्या गरजेनुसार अजूनही बँकखाती वापरात असतात. एकापेक्षा जास्त बँकखाती असणं याचे आपापले काही फायदे आणि तोटे आहेत.\nतुम्ही तुमच्या खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जेव्हा पैश्याचं देवाणघेवाण करत असता तेव्हा कदाचित वेगवेगळ्या खात्यांतून करत असाल आणि अश्या वेळेला प्रत्येक खात्याचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन थोडं जिकीरीचं होऊ शकते.\nभारतसरकार पुरस्कृत यूनिफाईड पेमेंट इंटरफेस किंवा UPI अँप अश्या वेळेस आपल्याला मदतीचे ठरते. यूनिफाईड पेमेंट इंटरफेस किंवा UPI हर प्रकारच्या बिल पेमेंट, गुंतवणूक आणि पैश्यांच्या देवाणघेवाणीसाठी मोफत, सुरक्षित आणि जलद माध्यम आहे. अगदी लहान चहाच्या ठेल्यापासून ते मॉलमधील मोठ्या दुकानापर्यंत तुम्ही फक्त एक बारकोड स्कॅन करून किंवा संबंधित व्यक्तीचा UPI ID टाकून क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता.\nUPI हे व्यवहारांसाठी किती वापरले जाते याचा थोडक्यात अंदाज मुणून गेल्या जुलै २०२२ महिन्यात UPI वापरून ६०० कोटींचे आर्थिक व्यवहार झालेत ज्याऐहक मूल्य जवळपास १० लाख कोटींपर्यंत आहे.\nसाहजिकच इतके व्यवहार होत असतांना अनेक व्यवहार फेलसुद्धा होतात किंवा चुकीचा टाकून कदाचित पैसे इतरच कुणाला पाठवले जातात.\nतुम्हीसुद्धा अश्याच चुकीने जर भलत्यालाच पैसे पाठवले असतील आणि आता ते परत मिळणार नाहीत या चिंतेत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.\nयुपीआयच्या माध्यमातून (UPI transactions) चुकीच्या व्यवहारातून गेलेला पैसा परत कसा मिळवावा यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता –\nकस्टमर केअरला चुकीच्या व्यवहाराची तक्रार करा.\nयोग्य पुरावा घेऊन तुमच्या बँकेला सादर करा.\nबँक तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल.\nआठवड्याभरात पैसे परत मिळू शकतात.\nकस्टमर केअरला चुकीच्या व्यवहाराची तक्रार करा.\nजर तुम्ही UPI च्या मदतीने चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर घाबरण्याचे काही नाही. चुकीचा व्यवहार झाल्यास, प्रथम संदेशाचा स्क्रीनशॉट घ्या. या मेसेजमध्ये एक हेल्पलाइन नंबर आहे ज्यावर कॉल करून तक्रार करायची आहे. तसेच या व्यवहाराबद्दल तुमच्या बँकेला कळवा आणि लवकरात लवकर शाखा व्यवस्थापकाशी संपर्क सा\nयोग्य पुरावा घेऊन तुमच्या बँकेला सादर करा.\nजर तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, ज्यामध्ये खातेदाराचे नाव सारखे असेल, तर बँकेला तुमच्याकडून ही चूक झाल्याचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही बँकेकडे तक्रार करता तेव्हा त्याची तपशीलवार माहिती मेलमध्ये द्या. जर हा इंट्रा बँक व्यवहार असेल, म्हणजेच हा व्यवहार दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये झाला असेल, तर बँक तुमच्या ठिकाणी प्राप्तकर्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.\nबँक तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल.\nइंट्रा बँक व्यवहारांच्या बाबतीत, तुमची बँक प्राप्तकर्त्याशी संबंधित सर्व तपशील सामायिक करेल. तो खातेदाराचे नाव, शाखा, मोबाईल नंबर आणि इतर प्रकारची माहिती शेअर करू शकतो. अशा वेळी तुम्ही रिसीव्हरच्या शाखेत जाऊन मॅनेजरशी बोलून त्याला विनंती करू शकता. इतर बँकेचा व्यवस्थापक देखील प्राप्तकर्त्याशी बोलेल आणि तुमचे पैसे परत करण्यास सांगेल.\nआठवड्याभरात पैसे परत मिळू शकतात.\nप्राप्तकर्ता पैसे हस्तांतरित करण्यास तयार असल्यास, सात कामकाजाच्या दिवसांत पैसे खात्यात परत केले जातील. जर तो पैसे परत करण्यास तयार नसेल तर आणखी त्रास होईल. या प्रकरणात, कायदेशीर मार्ग देखील निवडला जाऊ शकतो. मात्र, ग्राहकाच्या मान्यतेशिवाय कोणतीही बँक त्याच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.\nमहत्त्वपूर्ण खुलासा: प्रस्तुत लेखात दिलेली माहिती केवळ आर्थिक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता वाढावी या उद्देशानें बनवलेली आहे. पैसाअडका कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही किंवा आम्हाला त्यात कमिशन मिळत नाही. शेअर मार्केटमध्ये किंवा इतर कुठल्याही आर्थिक गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कुठलीही गुंतवणूक हि जोखीमयुक्त असतें आणि तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण जबाबदारी हि तुमची / गुंतवणूकदाराची असेल. तुमच्या कुठल्या चुकीच्या गुंतवणुकीची जबाबदारी पैसाअडका घेत नाही. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर इतरांशी नक्की शेअर करा आणि अश्याच उपयुक्त माहितीसाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा.\nABHA Health Card | आभा हेल्थ कार्ड - आयुष्मान भारत आरोग्य खाते (आभा/ABHA) हा भारत सरकारतर्फे बनवण्यात आलेला डिजिटल उपक्रम...\nरामायणातुन शिकण्याचे 10 महत्त्वाचे गुंतवणुकीचे धडे (10 finance lessons to be learned from Ramayana)\nकाळ बदलला, पिढ्या बदलल्या, जीवनशैली बदलली, पण, अस्सल भारतीयांचं रामायणावरील प्रेम बदलले नाही.दर्शकांच्या आकडेवारीवरून असे दिसते कि रामायण ही आजपर्यंतची...\nपॅसिव्ह इन्कम किंवा निष्क्रिय उत्पन्न म्हणजे काय असे उत्पन्न ज्यासाठी तुम्हाला सक्रियपणें काम करण्याची आवश्यकता नसते म्हणून ते निष्क्रिय उत्पन्न....\nE-Passbook for Small Savings Schemes by Indian Post Office | भारतीय टपाल कार्यालयातर्फे बचत योजनांसाठी ई-पासबुक सुविधा सुरू\n“अर्थ” किंवा “पैसा” आपल्या जीवनातील सर्व रॅट रेस मागील मूळ कारण आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपलं अर्थकारण आपण कास सांभाळावं किंवा स्वतःचा पैसा स्वतःसाठी कसा वापरावा हे याच शिक्षण आपली शैक्षणिक पद्धती आपल्याला योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळं अगदी शिकली सवरलेली लोक सुद्धा अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे अचानक कोलमडून जातात. गमावलेला पैसा कदाचित परत मिळवता येत सुद्धा असेल पण अश्या आर्थिक संकटांतुन विवंचनेत सापडलेला मनुष्य आर्थिक दृष्ट्या काही वर्षे फेकला जातो – आणि वेळेच झालेलं हे नुकसान खचीतच भरून येत नसतं.\nतर, आपल्या मायबोली मराठीमध्ये, अर्थसाक्षरता विषयावर आणि पैसा गुंतवणुक, आर्थिक नियोजन आणि पैसे व्यवस्थापनाबद्दल माहिती लोकांना करून देता यावी यासाठी “पैसा अडका” ब्लॉगचा हा सर्व खटाटोप.\nKalyan Jewellers Market Update | कल्याण ज्वेलर्स मार्केट अपडेट\nE-Passbook for Small Savings Schemes by Indian Post Office | भारतीय टपाल कार्यालयातर्फे बचत योजनांसाठी ई-पासबुक सुविधा सुरू\nUPI व्यवहाराने चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे कसे परत मिळवायचे | How to handle wrong UPI transactions\nरामायणातुन शिकण्याचे 10 महत्त्वाचे गुंतवणुकीचे धडे (10 finance lessons to be learned from Ramayana)\nइमर्जन्सी फंड – तुम्हाला त्याची गरज का आहे आणि त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/oneplus-10-pro", "date_download": "2023-02-04T02:32:22Z", "digest": "sha1:ZLWJMTMEDJCPKJQRUV5AIWS4HKFVF3W3", "length": 3902, "nlines": 78, "source_domain": "www.marathitech.in", "title": "OnePlus 10 Pro Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nOnePlus 10 Pro भारतात सादर : सोबत Bullets Wireless Z2 सुद्धा होणार उपलब्ध\nवनप्लसने त्यांचा नवा स्मार्टफोन OnePlus 10 Pro भारतात सादर केला असून यामध्ये Snapdragon 8 Gen 1 हा प्रोसेसर, हॅसलब्लॅड कॅमेरा, ...\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलव��\nRedmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nAI चा वापर करून तयार केलेला टेक्स्ट ओळखणारं टूल\nॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध\nॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…\nऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00878.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.arogyavidya.net/forensic-identification/", "date_download": "2023-02-04T03:06:59Z", "digest": "sha1:MWCT46XGOOJQIT6RIW57XKPJHV2WOETV", "length": 8126, "nlines": 91, "source_domain": "www.arogyavidya.net", "title": "न्यायवैद्यकाची प्राथमिक ओळख – arogyavidya", "raw_content": "\nबालकाची वाढ आणि विकास\nवैद्यकीय उपचार, ग्राहक संरक्षण कायदा\nआपल्याला काय काय करता येईल\nमारामारी, बलात्कार, आत्महत्या, खून, अपघात, विषारी पदार्थांचे सेवन, दारू पिऊन गाडी चालवणे अशा अनेक प्रसंगी कायद्याचा आणि डॉक्टरी प्रमाणपत्राचा संबंध येतो. त्यानंतर पोलीस, कोर्ट वगैरे प्रक्रिया चालू होतात. या प्रसंगी संबंधित व्यक्ती भांबावून जाते व फसवणूक होण्याचाही संभव असतो. या संबंधी थोडी माहिती आपण घेऊ या.\nया सर्व घटनांची आधी पोलीस पाटील अथवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नोंद केली जाते. पोलिसांनी नोंद घेतल्यानंतर प्रसंगाच्या गांभीर्याप्रमाणे ‘दखल’ घेतली जाते. बलात्कार, खून, आत्महत्या, विषारी पदार्थांचे सेवन, दारू पिऊन वाहन चालवणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध, लग्नानंतर सात वर्षाच्या आत विवाहितेचा मृत्यू किंवा शारीरिक इजा या सर्व दखलपात्र गंभीर घटना आहेत (इंडियन पीनल कोड 304 व 174, (3), 498 (अ). पोलिसांना यासंबंधी सर्व तपासणीची जबाबदारी घ्यावी लागते. आपण फक्त पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचवायची असते. असे प्रकार नुसते पोस्टकार्ड पाठवल्यानंतरदेखील न्यायसंस्थेने नोंदवल्याची उदाहरणे आहेत. खालील दुखापती ‘गंभीर’ समजल्या जातातः\nपुरुषाच्या जननेंद्रियास पौरूष कमी होईल अशी कोठलीही इजा करणे.\nदात पडणे, हाड मोडणे (लहान फ्रॅक्चर असले तरी); सांधे दुबळे होणे, इत्यादींना कारणीभूत होणा-या इजा.\nडोळा किंवा कानास इजा होऊन दृष्टी किंवा श्रवणशक्ती कायमची कमी होणे.\nज्या जखमांमुळे प्राण��स धोका पोहोचतो अशा जखमा (अंतर्गत नाजूक अवयवांना, मेंदूस मार लागणे, इ.)\nज्या जखमांमुळे रुग्णालयात वीसपेक्षा अधिक दिवस राहावे लागलेले आहे अशा जखमा.\nडॉक्टरी प्रमाणपत्रानेच ही जखम ‘दखलपात्र’ आहे हे सिध्द करावे लागते. उरलेल्या किरकोळ जखमांच्या बाबतींत पोलीस फक्त सरकारी डॉक्टरला चिट्ठी (पोलीस यादी) देऊन प्रमाणपत्र द्यायला सांगतात. जखम गंभीर असल्यास पोलीस ठाणे टाळून सरळ (सरकारी) रुग्णालयात गेल्यास तिथल्या डॉक्टरवर पोलिसांना खबर देण्याची जबाबदारी असते.\nऔषध विज्ञान व आयुर्वेद\nरोगनिदान मार्गदर्शक / तक्ते\nलेखकाची परिचय व भूमिका\nडॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/gr-75-percent-polling-estimate-for-pt-the-stewards-will-decide-tomorrow-130696576.html", "date_download": "2023-02-04T03:29:56Z", "digest": "sha1:JNX66BIKEEFJDIRB46B5UWOFO7EAUZ3P", "length": 7351, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ग्रा. पं.साठी 75 टक्के मतदानाचा अंदाज; कारभाऱ्यांचा फैसला उद्या | Gr. 75 percent polling estimate for Pt.; The stewards will decide tomorrow - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवडणूक:ग्रा. पं.साठी 75 टक्के मतदानाचा अंदाज; कारभाऱ्यांचा फैसला उद्या\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या ८ तासांत अर्थात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६२.४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजून दोन तास शिल्लक असल्याने शेवटची आकडेवारी ७५ टक्क्यांवर पोहाेचणार असल्याचा अंदाज यंत्रणेने व्यक्त केला आहे. मतदानादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून इव्हीएममध्येही कोणताच तांत्रिक दोष निर्माण झाला नसल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.\n२५१ सरपंचांसाठी १,६५७ आणि सदस्यांच्या १६८४ जागांसाठी ३८५८ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. या सर्वांचे भाग्य आजच्या मतदानामुळ‌े इव्हीएममध्ये बंद झाले आहे. आगामी २० डिसेंबरच्या मतमोजणीअंती ते स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ४८ हजार ६३१ मतदार मतदान करणार होते. त्यापैकी ७५ टक्के मतदार शेवटच्या क्षणापर्यंत आपला हक्क बजावतील, असा यंत्रणेचा अंदाज आहे. त्यासाठी जिल्हाभरात ८१७ मतदान केंद्र होते.\nपाच गावांची निवडणूक अविरोध झाल्याने जिल्ह्यातील २५२ ग्रामपंचायतींसाठी रविवार, ���८ डिसेंबरला मतदान घेण्यात आले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी मतदानाची वेळ होती. ठरल्यानुसार सकाळी ७.३० च्या ठोक्याला मतदान सुरू झाले. थंडीचा काळ असल्याने पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग हळू होता.\nयवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हे अमरावती जिल्ह्याच्या ग्रा. पं. निवडणुकीसाठी निरीक्षक आहेत. रविवारी दिवसभरात त्यांनी अनेक मतदान केंद्रांना भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली. चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबादच्या मतदान केंद्रापासून पाहणी दौरा प्रारंभ केला. त्यानंतर इतर काही केंद्रांना भेटी देऊन त्यांनी एकूण व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.\nमंगळवारी सकाळी १० पासून मतमोजणीस प्रारंभ\nनिवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू झाली होती. ५ डिसेंबरला वैध, अवैध अर्जांची यादी घोषित केली गेली. ७ डिसेंबरपर्यंतचा वेळ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिला होता. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवार, २० डिसेंबरला सकाळी १० पासून त्या-त्या तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाईल.\n५ गावांत मतदान टळले\nजिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील डवरगाव, मोर्शी तालुक्यातील बेलोना आणि दर्यापूर तालुक्यातील सांगवा बु. या पाच गावांतील सरपंच व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याने त्याठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक टळली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/aurnagabad-gram-panchayat-election-shipai-sarpanch-130705653.html", "date_download": "2023-02-04T02:46:59Z", "digest": "sha1:IKXTSN2QT3RKP4XF4BXGHPUVL6MZFOAN", "length": 6638, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीत संस्थेतील शिपाई बनला सरपंच; संस्थाचालकांचा पराभव | Aurnagabad Gram Panchayat Election Shipai Sarpanch | Aurnagabad News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपैठणमध्ये संस्थाचालकाला शिपायाने दिला राजकीय धोबीपछाड:ग्रामपंचायत निवडणुकीत संस्थेतील शिपाई बनला सरपंच; संस्थाचालकांचा पराभव\nऔरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीचे निकाल काल जाहीर झाले. यात पैठण तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायतीच्या निकालामुळे पालकमंत्री संदीनान भुमरे यांना धक्का बसला आहे. तर असाच एक एक निकाल पैठण तालुक्यातील हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीसाठी लागला आहे. हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रमापंचयतीमध्ये एक संस्थाचालक हे सरपंच पदासाठी उभे होते. तर त्यांच्याच संस्थेतील शिपाई हा त्यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरला आणि विजयी देखील झाला यामुळे पैठण तालुक्यात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.\nपैठणमधील संस्थाचालक कल्याण राठोड यांनी हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीच्रूा सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र यानंतर त्यांच्या विरोधात त्यांच्याच संस्थेत शिपाई म्हणून काम करणारे विनोद बाबू राठोड यांनी शिवशाही ग्रामविकास पॅनेलकडून रिंगणात उडी घेतली. शेतकरी ग्राम विकास पॅनेलचे कल्याण राठोड संस्थाचालक यांना धोबिपछाड देत ग्रामपंचायतीवर जोरदार विजय मिळवला आहे. यामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.\nकल्याण राठोड यांच्या शेतकरी ग्राम विकास पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर सरपंच म्हणून निवडून आलेले विनोद बाबू राठोड यांच्या शिवशाही ग्रामविकास पॅनेलचे 4 सदस्य निवडून आले आहेत. यामुळे शिवशाही पॅनलच्यावतीने गावात मोठ्या प्रमाणात जल्लोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिडकीन आणि आडूळमध्ये ग्रामपंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांची सत्ता आली आहे. आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे हे विजयी झाले आहेत. पैठण तालुक्यातील एकूण 22 ग्रामपंचायतीसाठी 94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापैकी 16 ग्रामपंचायतीवर भुमरेंच्या समर्थकांची वर्णी लागली असली तरी 2 मोठ्या आणि इतर 4 ग्रामपंचायती त्यांच्या हातून गेल्याचे दिसून येते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/in-alur-sarpanchpadi-congress-alliance-shinde-group-in-three-seats-130707612.html", "date_download": "2023-02-04T02:08:50Z", "digest": "sha1:SF4LU37I4PH4PURCXWV2KI7KQM3B3A6T", "length": 9912, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आलूरमध्ये सरपंचपदी काँग्रेस आघाडी- शिंदे गट तीन ठिकाणी | In Alur, Sarpanchpadi Congress alliance-Shinde group in three seats| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमतमोजणी:आलूरमध्ये सरपंचपदी काँग्रेस ��घाडी- शिंदे गट तीन ठिकाणी\nआलूर जिल्हा परिषद गटातील सात गावच्या ग्रामपंचायतीचे चित्र मंगळवारी झालेल्या मतमोजणीने स्पष्ट झाले आहे.सातही गावचे सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे.आलूर,वरनाळ व बेळम ग्रामपंचायतीत सरपंच पदावर काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आले असून केसर जवळगा,कोथळी,कंटेकुर ग्रामपंचायतीत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सरपंच पदी निवडून आले आहेत.आनंद नगर या एकमेव ग्रामपंचायतीत सरपंच पदाची माळ भाजप उमेदवाराच्या गळ्यात पडली आहे.जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या या गटात काँग्रेस पक्षाची स्थिती पूर्वी पेक्षा मजबूत झाल्याचे चित्र आजच्या निकालावरून दिसून येते.\nआलूर ग्रामपंचायतीची सूत्रे काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आली असून शिवसेना सत्तेतून पायउतार झाली आहे.१७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच पदासह काँग्रेस आघाडीचे १२ सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे ५ सदस्य निवडून आले आहेत तर बाळासाहेब ठाकरे शिवसेना (शिंदे गट) गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.सरपंच पदी काँग्रेस आघाडीचे उमेदवार लीलावती राम जेऊरे या निवडून आल्या आहेत.\nसीमावर्ती भागातील वरनाळ सरपंचपदी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत काँग्रेस आघाडीचे ३ तर बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) ४ सदस्य आले आहेत.काँग्रेस आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार शहनमा तोळनुरे यांनी ४० मतांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.\nकेसर जवळगा ग्रामपंचायत बाळासाहेब ठाकरे शिवसेना (शिंदे गट) ताब्यात गेली आहे.१३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत शिंदे गटाचे ९ सदस्य तर काँग्रेस आघाडीचे ४ सदस्य निवडून आले आहेत.या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार पूजा अमोल पटवारी (मावळते सरपंच अमोल पटवारी यांच्या पत्नी) या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.\nबेळम ग्रामपंचायतीवर काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकला असून सरपंच पदासह काँग्रेस आघाडीचे सर्व ११ उमेदवार विजयी झाले आहेत.याठिकाणी काँग्रेस आघाडीने प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव महालिंग बाबशेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती सत्यभामाबाई शिवशरणप्पा बाबशेट्टी यांना सरपंच पदी उभे केले होते.सत्यभामाबाई बाबशेट्टी यांनी ���कतर्फी विजय मिळविला.\nकोथळी पुन्हा शिंदे गटाकडे\nकोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व ११ सदस्य विजयी झाले आहेत.याठिकाणी सरपंच पदी शिंदे गटाच्या लक्ष्मीबाई मधुकर सुरवसे या निवडून आल्या आहेत.\nविद्यमान सरपंच गोविंद पाटील यांची गेल्या वीस वर्षांपासून असलेली सत्ता संपुष्टात आली आहे.सरपंच पदासह शिंदे गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत.तर काँग्रेस आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले आहेत.सरपंच पदी शिंदे गटाचे विजयाबाई शिवाजी जमादार या निवडून आल्या आहेत.\nआनंद नगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात\nआनंद नगर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आघाडी,भाजप व वंचित अशी तिरंगी लढत झाली होती.वंचित आघाडीने याठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवार उभे केल्याने याचा फटका काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला बसला आहे.काँग्रेसच्या ताब्यातून ग्रामपंचायत खेचून घेण्यात भाजपला यश आले आहे.\n७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत काँग्रेस आघाडीचे ५ उमेदवार निवडून आले आहेत.तर भाजपचे २ उमेदवार निवडून आले आहेत.अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिता परमेश्वर जाधव यांच्या गळ्यात सरपंच पदाची विजयाची माळ पडली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://enews30.com/business/banking-finance/if-you-want-to-get-the-strongest-returns-in-the-new-year-invest-in-these-5-mutual-funds/", "date_download": "2023-02-04T03:35:14Z", "digest": "sha1:JLJQ5W6HTSH47WHXGTETSFW6BYYPJV2E", "length": 10732, "nlines": 64, "source_domain": "enews30.com", "title": "नवीन वर्षात तुम्हाला सर्वात मजबूत परतावा मिळवायचा असेल तर या 5 म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करा - enews 30", "raw_content": "\nनवीन वर्षात तुम्हाला सर्वात मजबूत परतावा मिळवायचा असेल तर या 5 म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करा\nअशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नवीन वर्षात तुमचे पैसे ठेवू शकता आणि त्यापैकी काही ठिकाणे तुम्हाला चांगला परतावा देईल.\nसर्वोत्तम परतावा मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे ज्यातून पैसे कमविणे कठीण आहे, परंतु ते इतर पर्यायांपेक्षा चांगले परतावा देतात.\nम्युच्युअल फंड हे पैशाच्या पूलसारखे असतात ज्यात तुम्ही इतर लोकांसोबत एकत्र गुंतवणूक करू शकता. त्यांच्याकडे सहसा स्टॉक, बॉण्ड्स आण�� इतर गुंतवणूक यांसारख्या विविध प्रकारच्या सिक्युरिटीज असतात.\nयाचा अर्थ असा की ते बरेच वेगवेगळे फायदे देतात, जसे की सहजतेने व्यापार करण्यास सक्षम असणे आणि जेव्हा तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा तुमचे पैसे तिथे असतील याची खात्री.\nआम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड निवडण्यात मदत करू जे CRISIL द्वारे खूप चांगले रेट केले जातात. हे फंड येत्या वर्षभरात चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.\nचला तर पाहूया ते कोणते म्युच्युअल फंड आहे.\nSBI कॉन्ट्रा फंडला CRISIL द्वारे प्रथम क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे, याचा अर्थ असा की त्याने भूतकाळात उत्कृष्ट परतावा दिला आहे. भूतकाळात हा फंड गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे आणि त्याने आपल्या कमाईतील मोठी टक्केवारी गुंतवणूकदारांना परत दिली आहे.\nयाशिवाय, भारतातील दोन आघाडीच्या बँका, ICICI बँक आणि HDFC बँक या फंडाच्या सर्वोच्च होल्डिंग्समध्ये आहेत. तथापि, हा फंड जोखमीच्या गुंतवणुकीसाठी सज्ज असल्यामुळे, सर्व गुंतवणूकदारांसाठी हा शिफारस केलेला पर्याय नाही.\nक्रिसिलने या फंडाला स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठरविले आहे. गेल्या तीन वर्षांत सरासरी 56% सह, दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला आहे. तथापि, हा निधी खूपच अस्थिर असू शकतो, म्हणून तुमच्या खात्यातील बदलांसाठी तयार रहा.\nफंडाला क्रिसिल द्वारे A रेट केले आहे आणि त्यात कमी जोखीम आहे कारण तो नियमित लाभांश देतो. गेल्या तीन वर्षांत याने 21% परतावा दिला आहे आणि ICICI बँक, HDFC बँक, Axis Bank, Bharti Airtel आणि Infosys यांसारख्या जगातील काही मोठ्या कंपन्यांचे शेअर्स तिच्याकडे आहेत. फंडातील 66% रक्कम लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाते.\nया फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे मिश्रण आहे, ज्यामुळे तो गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे.\nCRISIL ने तिला त्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर स्थान दिले आहे आणि गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी सरासरी 22% परतावा दिला आहे. याशिवाय, गुंतवणूकदारांना पुढील पाच वर्षांत दरवर्षी 13.47% कमाई करण्याची संधी आहे.\nही एक इक्विटी-लिंक केलेली बचत योजना आहे जिथे तुम्ही तुमच्या योगदानासाठी कर कपात मिळवू शकता आणि 24% च्या वार्षिक परताव्यासह फंड पूर्वी चांगली कामगिरी करत आहे.\nफंडाचा भाग असलेल्या काही कंपन्यांमध्ये HDFC, बजाज होल्ड���ंग्ज, ITC आणि इतरांचा समावेश आहे. योजनेतील इक्विटी होल्डिंग्स 84% आहेत. CRISIL द्वारे देखील ते प्रथम क्रमांकावर आहे.\nहे पण वाचा : Fixed Deposit : या 5 बँका देत आहे चांगले व्याज, गुंतवणूक करण्याची आहे चांगली संधी\nZero Balance Savings Account: झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंटचे फायदे जाणून तुम्ही चकित व्हाल\nLIC Jeevan Umang : सुरक्षित आणि मजबूत परतावा मिळवण्यासाठी वाचा संपूर्ण माहिती\nIncome Tax: टॅक्स भरणाऱ्या लोकांना लागणार मोठा झटका; बंद होणार टॅक्स मध्ये मिळणारी सूट\nChild Investment 2023: मुलांच्या भविष्याची चिंता सोडा; नवीन वर्षात अशी करा गुंतवणूक म्हणजे होईल छप्परफाड कमाई\nमिथुन राशीची आर्थिक स्थिती मजबूत होईल, कन्या राशीला रखडलेले पैसे परत मिळू शकतात\nसिंह राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते; वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील\nग्रह गोचर 2023: फेब्रुवारीमध्ये 4 ग्रहांचे राशि परिवर्तन होईल; मेष राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी खुली होणार प्रगतीची दारे\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 चे राशिभविष्य: मेष, वृषभ राशीला मजबूत आर्थिक लाभ होणार; वाचा तुमचे भविष्य\n3 फेब्रुवारी चे राशिभविष्य: आज या 4 राशींच्या नशिबात काही चांगले होणार आहे; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/how-the-modi-government-overestimated-indias-capacity-to-make-covid-vaccines", "date_download": "2023-02-04T03:38:05Z", "digest": "sha1:6ZQXTBN2JTUJ5NAX2QKTU32TOCSAGCVW", "length": 25884, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदी सरकार : लस उत्पादन क्षमतेबाबत अतिशयोक्ती - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदी सरकार : लस उत्पादन क्षमतेबाबत अतिशयोक्ती\n२० एप्रिल २०२१ रोजी उपलब्ध माहितीनुसार, जगभरात ९२६.६८ दशलक्ष कोविड लशी दिल्या गेल्या आहेत. भारतात आत्तापर्यत १२७.१३ दशलक्ष डोस दिले गेले आहेत. केवळ अमेरिका (२१३.३९ दशलक्ष) आणि चीन (१९५.०२ दशलक्ष) या देशांमध्ये भारताहून अधिक लशी दिल्या गेल्या आहेत. अर्थात अमेरिकेतील ४० टक्के लोकसंख्येला लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. भारतात हे प्रमाण केवळ ८ टक्के आहे.\nभारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने ९४ देशांना ६६ दशलक्ष लशी निर्यात केल्या होत्या. यापैकी केवळ १०.६१ दशलक्ष लशी अनुदानित होत्या; उर्वरित लशी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निर्यात केल्या होत्या. यातील काही कोवॅक्स अलायन्सचा भाग म्हणून निर्यात करण्यात आल्या होत्या, तर काही लशींची थेट विक्री करण्यात आली होती.\nजगभरातील ९२९ दशलक्ष कोविड लशींमध्ये भारताचा वाटा १९३ दशलक्षांचा अर्थात २१ टक्के आहे. गरीब राष्ट्रांसाठी कोविड-१९ लशींबाबत भारत हा मोठा आधार ठरेल या भारतातील व परदेशातील विश्वासाशी हे चित्र विसंगत आहे. जगात उत्पादित होणाऱ्या लशींपैकी ६० टक्के भारतात उत्पादित होतात या आकडेवारीच्या आधारावर हा विश्वास निर्माण झाला आहे.\nही भारताच्या क्षमतेची अतिशयोक्ती आहे. इंटरनॅशनल मार्केट अनालिसिस रिसर्च अँड कन्सल्टिंग ग्रुपच्या २०१९ सालच्या अहवालात असे नमूद आहे की, युनिसेफला पुरवठा केल्या जाणाऱ्या लशींपैकी ६० टक्के भारतात उत्पादित होतात. युनिसेफ प्रामुख्याने विकसनशील व अविकसित राष्ट्रांमध्ये डीटीपी, एमएमआर, पोलिओ आदी लहान मुलांसाठीच्या लशी पुरवते. विकसित देशांतील लहान मुलांच्या व प्रौढांच्या लशींशी युनिसेफचा संबंध नसतो.\nअर्थात भारताचे हे योगदानही भरीव आहे आणि देशातील लस उत्पादकांनी साधलेले हे प्रशंसनीय यश आहे. मात्र, या क्षमतेच्या जोरावर कोविड-१९ लशींचे उत्पादन करणे तेवढे सोपे नाही.\nहंगामी फ्लू लशी उत्पादन करण्याची क्षमता कोविड लशींच्या उत्पादनाकडे वळवणे हे सध्याचे प्रमुख धोरण आहे. फ्लू शॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हंगामी फ्लूवरील लशी सहसा त्रिसंयुजी किंवा चतु:संयुजी असतात, तर साथीच्या आजारांवरील लशी एकसंयुजी (मोनोव्हॅलंट) असणे अपेक्षित असते. या भेदामुळे उत्पादकांना फ्लू शॉट्सच्या तिप्पट किंवा चौपट कोविड लशींचे उत्पादन शक्य होते. मात्र, भारताची हंगामी इन्फ्लुएंझा लशी उत्पादित करण्याची क्षमता बरीच कमी आहे, कारण, या लशींना केवळ विकसित देशांतच बाजारपेठ आहे. साथीचा उद्रेक झाल्यास जगाची लस उत्पादन क्षमता अत्यंत तोकडी आहे हे डब्ल्यूएचओला २००५ मध्ये कळले होते. म्हणूनच २००६-२०१६ या काळात इन्फ्लुएंझा लशींसाठी जागतिक कृती योजना राबवण्यात आली. यामुळे फ्लू शॉट्सच्या उत्पादनाची जगाची क्षमता वाढली. २००६ मध्ये साथीच्या रोगांवरील लशींच्या उत्पादनाची जगाची क्षमता १.५ अब्ज होती, ती २०१९ मध्ये ४.१५ ते ८.३१ अब्जांपर्यंत आली आहे, असे डब्ल्यूएचओने विविध सर्वेक्षणांच्या आधारे म्हटले आहे.\n२०१५ सालच्या सर्वेक्षणानुसार, कमी व मध्यम उत्पन्नाच्या राष्ट्रांमधील १३ उत्प��दकांची इन्फ्लुएंझा लस उत्पादनाची एकत्रित क्षमता २०० दशलक्ष म्हणजेच जागतिक क्षमतेच्या १४ टक्के आहे. उच्च व मध्यम उत्पन्नाच्या देशांमधील चार उत्पादकांची क्षमता २५० दशलक्ष डोसेसच्या (१७ टक्के) उत्पादनांची आहे. बहुतांश म्हणजे ६९ टक्के क्षमता उच्चउत्पन्न राष्ट्रांकडे एकवटलेली आहे. एलएमआयसींची (कमी व मध्यम उत्पन्नाचे देश) हंगामी फ्लू लस उत्पादनाची क्षमता ४० दशलक्ष डोसेसनी वाढल्याचे २०१९ सालच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. सीपीएल बायोलॉजिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, एसआयआय आणि झायडस कॅडिला या तीन भारतीय कंपन्यांचा फ्लू लस उत्पादकांच्या यादीत समावेश आहे. एसआयआय आधीपासून मोठी उत्पादक कंपनी होती आणि डब्ल्यूएचओचे अनुदान व तांत्रिक सहयोगाचा लाभ तिला झाला होता. २०१० साली फ्लू लस उत्पादनाचे कौशल्य अवगत केलेली एसआयआय आज कोविड लशींच्या उत्पादनाबाबत भारताचा आधारस्तंभ आहे. भारतातील कंपन्यांची २४० दशलक्ष हंगामी फ्लू लस उत्पादनाची क्षमता गृहीत धरली तर ती वर्षभरात ७०० दशलक्ष कोविड लशींचे उत्पादन करण्याच्या क्षमतेहून थोडीच कमी आहे. कोविशील्ड (मासिक ६० दशलक्ष) आणि कोवॅक्सिन (मासिक ५ दशलक्ष) यांच्या एकत्रित उत्पादनाहूनही ती किंचितच कमी आहे. या विश्लेषणावरून हे सहज स्पष्ट होते की, जागतिक उत्पादनामध्ये भारताचे योगदान २१ टक्के आहे, ६० टक्के नव्हे.\nलस उत्पादन ही अत्यंत जटील व तांत्रिक प्रक्रिया असली तरी, क्षमतेविषयीची माहिती प्राप्त करणे व समजून घेणे तेवढे कठीण नाही. सरकारने देशाची एकूण उत्पादनक्षमता जाणून घेण्याचे प्रयत्न करायला हवे होते आणि तपशीलवार मागणी-पुरवठा नियोजन करायला हवे होते. तसे केले असते तर भारताची आपल्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या लशी उत्पादित करण्याची क्षमता नाही हे लक्षात आले असते. एकतर ही महत्त्वाची कृती केली गेली नाही किंवा मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी तातडीने प्रयत्न झाले पाहिजेत असे सरकारला वाटले नाही. दोन्ही शक्यता अक्षम्य आहेत.\nसरकारला लशीचे महत्त्वच लक्षात आले नाही असे नाही. कोविशील्ड आणि कोवॅक्सिनसाठी सरकारने जानेवारी २०२१ मध्येच आपत्कालीन अधिकार दिले. दोन्ही लशींबाबत वारंवार राष्ट्राच्या वतीने अभिमान व्यक्त करण्यात आला. दोन्ही उत्पादकांवर गाढा विश्वास टाकण्यात आला.\nहे दोन्ही उत्पादक भारताची लशींची गरज भागवू शकतील असा बिनबुडाचा तरीही ठाम विश्वास सरकारच्या निर्णयप्रक्रियेमागे होता. आयसीएमआरच्या एपिडेमिओलॉजी व संसर्गजन्य विकार विभागाचे माजी प्रमुख डॉ. ललित कांत यांनीही अलीकडेच याची दखल घेतली. या विश्वासामुळेच केंद्र सरकारने लशीच्या निर्यातीला परवानगी दिली (यातील काही निर्यात एसआयआयच्या अस्ट्राझेनेका पुरवठ्याच्या वायद्यामुळे असली तरीही). देशात तुटवडा जाणवू लागल्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने निर्यातीवर अधिकृत बंदी घातली. परदेशी उत्पादकांचेही सरकारने फारसे स्वागत केले नाही. फायझरच्या भारतात उत्पादन करण्याच्या क्षमतेबद्दल आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये जाहीरपणे शंका व्यक्त केली आणि भारताला या लशीची गरज भासणार नाही, अशी वल्गनाही केली. यामुळे तसेच दर व व्यवहार्यतेच्या अटींमुळे फायझरने परवानगीसाठी केलेला अर्ज जानेवारी २०२१ मध्ये मागे घेतला. सरकारने देशांतर्गत उत्पादकांनाही कठोरपणे वागवले. त्यांचे दर खूपच पाडून निश्चित केले (एसआयआला प्रतिडोस १५० रुपये, तर भारत बायोटेकला २०० रुपये). लसीकरण मोहिमेला केवळ पाच दिवस शिल्लक असताना १६ जानेवारी रोजी ऑर्डर प्लेस केल्या.\nसरकारने अनुदान किंवा आगाऊ पेमेंटच्या स्वरूपातही उत्पादकांना सहाय्य केले नाही. उत्पादकांना स्वत:च्या जोखमीवर साठे करून ठेवावे लागले. आपत्कालीन परिस्थितीत पुरवठा साखळीचे व्यवस्थापन कसे करू नये याचे उदाहरण देता येईल अशा प्रकारे सरकारने लशींचे पुरवठा नियोजन व खरेदी हाताळली.\nराज्य सरकारांकडून लशींच्या तुटवड्याच्या तक्रारींचा पाऊस सुरू झाल्यानंतर तसेच लसीकरण केंद्र लशी संपल्याने बंद पडल्याच्या बातम्या आल्यानंतर ही समस्या सरकारच्या लक्षात आली पण सरकारने तसे दाखवले नाही. गेल्या काही आठवड्यांत सरकारने काही सुधारणा मात्र केल्या. देशांतर्गत लस उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी सरकारने १७ मार्चला मंत्र्यांची सहा-सदस्यीय समिती स्थापन केली. सरकारने, डॉ. रेड्डीज कंपनी करत असलेल्या चाचण्यांच्या निकालाची वाट न बघता, रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीलाही १३ एप्रिल रोजी मान्यता दिली. आरडीआयएफने स्पुटनिक व्हीच्या उत्पादनासाठी सहा भारतीय कंपन्यांसोबत करार केले आहेत. भारतामध्ये जगभरात वितरणासाठ��� ८५० दशलक्ष लशींचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. हे नेमके कधी होईल हे अद्याप अज्ञात आहे.\nअमेरिका, यूके किंवा जपानने मंजुरी दिलेल्या किंवा डब्ल्यूएचओने पात्र ठरवलेल्या परदेशी लशींना भारतात ब्रिज ट्रायलशिवाय तातडीने मंजुरी देण्याचा निर्णयही सरकारने १२ एप्रिल रोजी केला.\nभारत लशींबाबत ‘आत्मनिर्भर’ नाही हे स्पष्ट होण्यासाठी एवढे पुरेसे आहे.\nत्यानंतर १९ एप्रिल रोजी सरकारने एसआयआय आणि भारत बायोटेकला उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अनुक्रमे ३,००० कोटी व १५०० कोटी रुपयांचा निधी देण्यास तयारी दर्शवली. एसआयआयने दीर्घकाळापासून ही मागणी केलेली होती. त्याच दिवशी केंद्राने लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचे धोरण शिथिल करत १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळेल असे जाहीर केले. उत्पादकांना राज्य सरकारे व खासगी संस्थांसोबत किमतींबाबत वाटाघाटी करण्याची परवानगीही सरकारने दिली. यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी या निर्णयावर टीकाही होत आहे. त्यानंतर लगेचच एसआयआयने नवीन दर जाहीर केले. ते राज्य सरकारसाठी प्रतिडोस ४०० रुपये, खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये, तर केंद्र सरकारसाठी १५० रुपये असे आहेत. मात्र, कच्च्या मालाच्या समस्यांमुळे मासिक १०० दशलक्ष लशींच्या उत्पादनासाठी जुलै उजाडेल असे कंपनीने सांगितले आहे. भारत बायोटेकने अद्याप दर जाहीर केले नाहीत पण येत्या काही महिन्यात मासिक उत्पादन ३० दशलक्षांवरून ७०-७५ दशलक्ष होईल, असे कंपनीने म्हटले आहे. स्पुटनिक व्ही लशी भारतात मे किंवा जूनपर्यंत प्रतिडोस ७५० रुपये दराला उपलब्ध होईल, असे डॉ. रेड्डीज लॅबने सांगितले आहे.\nचित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्पादनात नाट्यमय वाढ होण्याची अपेक्षा या क्षणी तरी ठेवण्यात अर्थ नाही.\nथोडक्यात, आपली स्थिती उत्तम आहे अशा भ्रमात भारत सरकारने तयारी थांबवली. भारतामध्ये कोविडची दुसरी लाट उत्पात घडवू लागल्यानंतर सरकारने तयारी सुरू केली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. क्षमतेच्या मर्यादांबाबत माहिती तर पहिल्यापासून होती पण सरकारने त्याकडे काणाडोळा करत, केवळ आत्मनिर्भरच नाही, तर जगाचे रक्षणकर्ते असल्याचा आव आणला होता. त्यात अनेक महिने वाया घातल्यामुळे आता भारताचे रूपांतर ‘जगाच्या फार्मसी’मधून परदेशी लशींसाठी घायकुतीला आलेल्या ���ेशात झाले आहे.\nकप्पन गंभीर आजारी; पत्नीचे सरन्यायाधीशांना पत्र\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathibatamya.com/todays-onion-soybean-market-prices-check-the-rate-in-your-district/", "date_download": "2023-02-04T01:28:46Z", "digest": "sha1:LONTNTIZ3PYAKL6O455Y7IYDQXUGGPN7", "length": 7653, "nlines": 130, "source_domain": "marathibatamya.com", "title": "आजचे कांदा, सोयाबीन बाजारभाव; तुमच्या जिल्ह्यातील रेट चेक करा..! | मराठी बातम्या", "raw_content": "\nआजचे कांदा, सोयाबीन बाजारभाव; तुमच्या जिल्ह्यातील रेट चेक करा..\nOnion Rates Today: आज आपण राज्यातील जिल्हा-निहाय ‘कांदा’ (Onion Price) या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton/Kapus), तूर (Pigeon pea), कांदा (Onion), मका (Corn) इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते.\nतसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध असतो. यामुळे शेतकऱ्यांची (Farmer) ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी या ठिकाणी पूरवत आहोत.\n👉शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..👈\nकोल्हापूर — क्विंटल 4083 700 2500 1400\nमंगळवेढा — क्विंटल 97 500 2500 1500\nयेवला लाल क्विंटल 2700 500 1781 1450\nयेवला -आंदरसूल लाल क्विंटल 450 952 1912 1700\nलासलगाव लाल क्विंटल 6750 800 2151 1850\nलासलगाव – विंचूर लाल क्विंटल 1500 700 2061 1700\nमनमाड लाल क्विंटल 4500 600 1880 1500\nपुणे लोकल क्विंटल 14360 600 2200 1400\nपुणे-मोशी लोकल क्विंटल 256 400 1500 950\nवाई लोकल क्विंटल 25 1000 1800 1400\nचंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 70 1600 2000 1800\nयेवला उन्हाळी क्विंटल 3300 500 1739 1400\nयेवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 550 400 1900 1400\nलासलगाव उन्हाळी क्विंटल 450 700 1815 1400\nलासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 625 600 1626 1451\nलासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 1200 400 1751 1400\nसिन्नर उन्हाळी क्विंटल 410 500 1705 1450\nमनमाड उन्हाळी क्विंटल 500 500 1501 1350\nलासलगाव – विंचूर — क्विंटल 500 4000 5460 5400\nश्रीगोंदा — क्विंटल 36 5200 5400 5300\nनागपूर लोकल क्विंटल 1195 4850 5390 5255\nलासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 248 4501 5499 5450\nयवतमाळ पिवळा क्विंटल 846 5000 5355 5177\nपरभणी पिवळा क्विंटल 202 5300 5560 5400\nवर्धा पिवळा क्विंटल 104 5050 5250 5125\nदिग्रस पिवळा क्विंटल 265 5280 5650 5395\nवरोरा पिवळा क्विंटल 408 5000 5351 5200\nमंठा पिवळा क्विंटल 171 4500 5375 5250\nपालम पिवळा क्विंटल 47 5400 5500 5450\nउमरखेड पिवळा क्विंटल 190 5200 5400 5300\nउमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 250 5200 5400 5300\nकाटोल पिवळा क्विंटल 197 4700 5355 5050\nआष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 240 4700 5295 5105\n👉शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा..👈\nअतिवृष्टीग्रस्तांनाही ७५० कोटींची मदत : उदय सामंत\nऑस्कर शर्यतीत ‘छेल्लो शो ‘ने भारतीयांच्या आशा उंचावल्या\nव्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1713789", "date_download": "2023-02-04T03:22:47Z", "digest": "sha1:SWMNPED4C2EBP7ZKOZACONE3OJ5SFJFI", "length": 38326, "nlines": 86, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "पंतप्रधानांनी केला स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डे वितरणाला प्रारंभ\n4 लाख 9 हजार मालमत्तामालकांना केले ई-मालमत्ता कार्डांचे वितरण\nपंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पारितोषिक-2021 चे वितरण\nकोरोना व्यवस्थापनात पंचायतींनी बजावलेल्या भूमिकेची केली प्रशंसा.\nया कठीण काळाच एकही कुटुंब उपाशी राहता कामा नये हे बघणे आपली जबाबदारी : पंतप्रधान\nप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 80 कोटी लाभार्थ्यांना विनामुल्य धान्यवितरण करणार, केंद्राने यासाठी केले 26000 कोटी रुपये खर्च\nकेंद्रांची सर्व धोरणे व नव्या योजनेच्या केंद्रस्थानी ग्रामीण भारत : पंतप्रधान\nभारत सरकारने पंचायतींना दिला 2.25 लाख कोटींचा अभूतपूर्व निधी, त्याबाबतीत काटेकोर पारदर्शकतेची आवश्यकता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरंभ केला. यावेळी 4 लाख 9 हजार मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची कार्ड्स देण्यात आली आणि देशभरातील स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा आरंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर या वेळी उपस्थित होते. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंचायत राज मंत्री यावेळी उपस्थित होते.\nग्रामीण भारताच्या पुनर्विकासाप्रति असलेली वचनबद्धता निभावण्याच्या कामी आपल्याला समर्पित करण्यासाठी पंचायत राज दिवसाचे प्रयोजन आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या दिवशी आपल्या ग्रामपंचायतींचे बहुमोल काम समजून घेण्यासाठी तसेच त्या कामाचे कौतुक करण्यासाठी हा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले.\nपंचायती राज दिवस का ये दिन ग्रामीण भारत के नवनिर्माण के संकल्पों को दोहराने का एक महत्वपूर्ण अवसर होता है\nये दिन हमारी ग्राम पंचायतों के योगदान और उनके असाधारण कामों को देखने, समझने और उनकी सराहना करने का भी दिन है: PM @narendramodi\nकरोनासंबंधित व्यवस्थापन तसेच गावात करोनाला शिरकाव न करू देण्यासाठी स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाने बजावलेली कामगिरी आणि केलेली जनजागृती यामध्ये पंचायतींची भूमिका मोठी होती याचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले. ही महामारी ग्रामीण भारताबाहेर ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वेळच्या वेळी दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचनांची संपूर्ण अंमलबजावणी होत आहे का नाही याची खात्री पंचायतींनी करून घ्यावी असेही त्यांनी यावेळी सुचवले. यावेळेस आपल्याला लसींचे संरक्षण आहे याची आठवण करून देत ते म्हणाले की गावातील प्रत्येक माणसाचे लसीकरण होत आहे याची खात्री करून घेणे आणि त्याचप्रमाणे इतरही काळजी सर्वतोपरी घेतली जात आहे याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.\nएक साल पहले जब हम पंचायती राज दिवस के लिए मिले थे, तब पूरा देश कोरोना से मुकाबला कर रहा था\nतब मैंने आप सभी से आग्रह किया था कि आप कोरोना को गांव में पहुंचने से रोकने में अपनी भूमिका निभाएं: PM @narendramodi\nया कठीण काळामध्ये कुठलेही कुटुंब उपाशी राहता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक गरीब व्यक्तीला मे आणि जून महिन्यांसाठी विनामूल्य धान्य मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. केंद्राने 26 हजार कोटी रुपये या योजनेसाठी खर्च केले असून योजनेचा फायदा 80 कोटी लाभार्थ्यांना मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.\nइस मुश्किल समय में कोई भी परिवार भूखा ना सोए, ये भी हमारी जिम��मेदारी है\nकल ही भारत सरकार ने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के तहत मुफ्त राशन देने की योजना को फिर से आगे बढ़ाया है\nमई और जून के महीने में देश के हर गरीब को मुफ्त राशन मिलेगा: PM @narendramodi\nज्या सहा राज्यांमध्ये स्वामित्व योजनेला वर्षभरात प्रारंभ झाला तिथे या योजनेने साधलेले परिणामही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. या योजनेअंतर्गत संपूर्ण गावातील मालमत्तेचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आणि मालमत्तेच्या मालकांना मालमत्ता कार्डे देण्यात आली. आज पाच हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये मिळून चार लाख नऊ हजार व्यक्तींना ही ई-मालमत्ता कार्डे देण्यात आली आहेत. या मालमत्ता कागदपत्रांमुळे मालमत्तेसंबंधातील संदिग्धता नष्ट झाली तसेच मालमत्तेसंबंधीचे वाद कमी होण्यास मदत झाली. गरिबांना पिळवणूक तसेच भ्रष्टाचारापासून संरक्षण मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नवीन आत्मविश्वासाचा भरणा या योजनेमुळे झाला. या योजनेमुळे कर्ज उपलब्ध होण्याची शक्यताही वाढली. \"एका दृष्टीने या योजनेमुळे गरिबांना संरक्षणाची हमी मिळाली. गावांच्या विकासाचे आणि अर्थकारणाचे नियोजन सुलभ झाले.\", असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय सर्वेक्षण विभागाबरोबर सामंजस्य करार करून जेथे गरज असेल तेथे राज्यांमधील कायदे बदलावेत अशी विनंती त्यांनी राज्यांना केली. कर्ज प्रक्रियेला योग्य असा आराखडा मालमत्ता कार्डांसाठी तयार करून कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ होईल याची खात्री बँकांनी करून घ्यावी असेही त्यांनी या वेळी बँकांना सांगितले.\nहमारे देश की प्रगति और संस्कृति का नेतृत्व हमेशा हमारे गाँवों ने ही किया है\nइसीलिए, आज देश अपनी हर नीति और हर प्रयास के केंद्र में गाँवों को रखकर आगे बढ़ रहा है\nहमारा प्रयास है कि आधुनिक भारत के गाँव समर्थ हों, आत्मनिर्भर हों: PM @narendramodi\nविकास आणि सांस्कृतिक नेतृत्व या बाबतीत आपली गावें नेहमीच आघाडीवर असतात असे सांगून याच कारणामुळे केंद्राची सर्व धोरणे आणि नवीन योजना या ग्रामीण भागांना केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या असतात. \"आधुनिक भारतातील गावे समर्थ आणि स्व-निर्भर बनावित असाच आमचा प्रयत्न असतो\" अशी खात्री पंतप्रधानांनी यावेळी दिली.\nपंचायतींच्या या भूमिकेची व्याप्ती वाढवण्यासाठी घेत असलेल्या उचललेल्या पावलांची माहिती पंतप्रध���नांनी यावेळी दिली. पंचायतींना नवीन अधिकार मिळत आहेत. फायबर नेट च्या माध्यमातून त्या जोडल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले.\nगावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या जलजीवन योजनेत ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक गरिबाला बांधलेले घर देण्याची योजना किंवा हा ग्रामीण रोजगार योजना अशा योजना पंचायतींच्या माध्यमातून राबवल्या जातात. पंचायतींची आर्थिक स्वायत्तता वाढत आहे इथेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. पंचायतींसाठी भारत सरकारने 2.25 लाख कोटी रुपये असा अभूतपूर्व निधी उपलब्ध करून दिला. या निधीच्या नियोजनात पारदर्शकता असणे आवश्यक आहे असे सांगत पंतप्रधानांनी ई-ग्रामस्वराजच्या माध्यमातून ऑनलाइन भरणा करण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. आता सर्व भरणा हा सार्वजनिक वित्त नियोजन व्यवस्था म्हणजेच पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीमच्या (PFMS) माध्यमातून होतो. त्याचप्रमाणे रकमेच्या विनियेगाचे लेखापरिक्षणही ऑनलाइन केल्यास पारदर्शकतेची खात्री पटेल असे त्यांनी सुचवले. बऱ्याच पंचायतनी PFMS जोडणी घेतली आहे. इतर पंचायतीने ही लवकरात लवकर हे करावे असे पंतप्रधानांनी सुचवले.\nआगामी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन वर्षाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी आव्हानांना तोंड देत विकासाचे चक्र सुरू ठेवण्याचे आवाहन पंचायतींना केले. गावाच्या विकासाची उद्दिष्टे ठरवून घेऊन ठराविक मुदतीत ती पूर्णत्वाला न्यावीत असे त्यांनी सुचवले.\nस्वामित्व (SVAMITVA - सर्वे ऑफ व्हिलेजेस अँड मॅपिंग विथ इंप्रोवाईज्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज) ही योजना पंतप्रधानांनी 24 एप्रिल 2020 ला केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून जाहीर केली. ग्रामीण भारताच्या सामाजिक-आर्थिक सक्षमतेला तसेच स्व-निर्भरतेला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. आरेखन आणि सर्वेक्षणासाठी असलेली आधुनिक तांत्रिक उपकरणे वापरून ग्रामीण भारताचे चित्र बदलून टाकण्याची क्षमता या योजनेत आहे. कर्ज घेण्यासाठी किंवा इतर आर्थिक लाभासाठी मालमत्ता ही आर्थिक मिळकत म्हणून वापरण्याचा मार्ग या योजनेमुळे सुलभ झाला आहे. वर्ष 2021 ते 2025 या कालावधीत देशभरातील 6 लाख 62 हजार गावे या योजनेत सामावली जातील.\nयोजनेच्या प्रारंभीचा टप्प्यात म्हणजे 2020-21 या वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश तसेच पंजाब व राजस्थान या राज्यांमधील निवडक गावांमध्ये या या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.\nपंतप्रधानांनी केला स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डे वितरणाला प्रारंभ\n4 लाख 9 हजार मालमत्तामालकांना केले ई-मालमत्ता कार्डांचे वितरण\nपंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पारितोषिक-2021 चे वितरण\nकोरोना व्यवस्थापनात पंचायतींनी बजावलेल्या भूमिकेची केली प्रशंसा.\nया कठीण काळाच एकही कुटुंब उपाशी राहता कामा नये हे बघणे आपली जबाबदारी : पंतप्रधान\nप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 80 कोटी लाभार्थ्यांना विनामुल्य धान्यवितरण करणार, केंद्राने यासाठी केले 26000 कोटी रुपये खर्च\nकेंद्रांची सर्व धोरणे व नव्या योजनेच्या केंद्रस्थानी ग्रामीण भारत : पंतप्रधान\nभारत सरकारने पंचायतींना दिला 2.25 लाख कोटींचा अभूतपूर्व निधी, त्याबाबतीत काटेकोर पारदर्शकतेची आवश्यकता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरंभ केला. यावेळी 4 लाख 9 हजार मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची कार्ड्स देण्यात आली आणि देशभरातील स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा आरंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर या वेळी उपस्थित होते. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंचायत राज मंत्री यावेळी उपस्थित होते.\nग्रामीण भारताच्या पुनर्विकासाप्रति असलेली वचनबद्धता निभावण्याच्या कामी आपल्याला समर्पित करण्यासाठी पंचायत राज दिवसाचे प्रयोजन आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या दिवशी आपल्या ग्रामपंचायतींचे बहुमोल काम समजून घेण्यासाठी तसेच त्या कामाचे कौतुक करण्यासाठी हा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले.\nपंचायती राज दिवस का ये दिन ग्रामीण भारत के नवनिर्माण के संकल्पों को दोहराने का एक महत्वपूर्ण अवसर होता है\nये दिन हमारी ग्राम पंचायतों के योगदान और उनके असाधारण कामों को देखने, समझने और उनकी सराहना करने का भी दिन है: PM @narendramodi\nकरोनासंबंधित व्यवस्थापन तसेच गावात करोनाला शिरकाव न करू देण्यासाठी स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाने बजावलेली कामगिरी आणि केलेली जनजागृती यामध्ये पंचायतींची भूमिका मोठी होती याचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले. ही महामारी ग्रामीण भारताबाहेर ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वेळच्या वेळी दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचनांची संपूर्ण अंमलबजावणी होत आहे का नाही याची खात्री पंचायतींनी करून घ्यावी असेही त्यांनी यावेळी सुचवले. यावेळेस आपल्याला लसींचे संरक्षण आहे याची आठवण करून देत ते म्हणाले की गावातील प्रत्येक माणसाचे लसीकरण होत आहे याची खात्री करून घेणे आणि त्याचप्रमाणे इतरही काळजी सर्वतोपरी घेतली जात आहे याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.\nएक साल पहले जब हम पंचायती राज दिवस के लिए मिले थे, तब पूरा देश कोरोना से मुकाबला कर रहा था\nतब मैंने आप सभी से आग्रह किया था कि आप कोरोना को गांव में पहुंचने से रोकने में अपनी भूमिका निभाएं: PM @narendramodi\nया कठीण काळामध्ये कुठलेही कुटुंब उपाशी राहता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक गरीब व्यक्तीला मे आणि जून महिन्यांसाठी विनामूल्य धान्य मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. केंद्राने 26 हजार कोटी रुपये या योजनेसाठी खर्च केले असून योजनेचा फायदा 80 कोटी लाभार्थ्यांना मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.\nइस मुश्किल समय में कोई भी परिवार भूखा ना सोए, ये भी हमारी जिम्मेदारी है\nकल ही भारत सरकार ने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के तहत मुफ्त राशन देने की योजना को फिर से आगे बढ़ाया है\nमई और जून के महीने में देश के हर गरीब को मुफ्त राशन मिलेगा: PM @narendramodi\nज्या सहा राज्यांमध्ये स्वामित्व योजनेला वर्षभरात प्रारंभ झाला तिथे या योजनेने साधलेले परिणामही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. या योजनेअंतर्गत संपूर्ण गावातील मालमत्तेचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आणि मालमत्तेच्या मालकांना मालमत्ता कार्डे देण्यात आली. आज पाच हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये मिळून चार लाख नऊ हजार व्यक्तींना ही ई-मालमत्ता कार्डे देण्यात आली आहेत. या मालमत्ता कागदपत्रांमुळे मालमत्तेसंबंधातील संदिग्धता नष्ट झाली तसेच मालमत्तेसंबंधीचे वाद कमी होण्यास मदत झाली. गरिबांना पिळवणूक तसेच भ्रष्टाचारापासून संरक्षण मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नवी�� आत्मविश्वासाचा भरणा या योजनेमुळे झाला. या योजनेमुळे कर्ज उपलब्ध होण्याची शक्यताही वाढली. \"एका दृष्टीने या योजनेमुळे गरिबांना संरक्षणाची हमी मिळाली. गावांच्या विकासाचे आणि अर्थकारणाचे नियोजन सुलभ झाले.\", असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय सर्वेक्षण विभागाबरोबर सामंजस्य करार करून जेथे गरज असेल तेथे राज्यांमधील कायदे बदलावेत अशी विनंती त्यांनी राज्यांना केली. कर्ज प्रक्रियेला योग्य असा आराखडा मालमत्ता कार्डांसाठी तयार करून कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ होईल याची खात्री बँकांनी करून घ्यावी असेही त्यांनी या वेळी बँकांना सांगितले.\nहमारे देश की प्रगति और संस्कृति का नेतृत्व हमेशा हमारे गाँवों ने ही किया है\nइसीलिए, आज देश अपनी हर नीति और हर प्रयास के केंद्र में गाँवों को रखकर आगे बढ़ रहा है\nहमारा प्रयास है कि आधुनिक भारत के गाँव समर्थ हों, आत्मनिर्भर हों: PM @narendramodi\nविकास आणि सांस्कृतिक नेतृत्व या बाबतीत आपली गावें नेहमीच आघाडीवर असतात असे सांगून याच कारणामुळे केंद्राची सर्व धोरणे आणि नवीन योजना या ग्रामीण भागांना केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या असतात. \"आधुनिक भारतातील गावे समर्थ आणि स्व-निर्भर बनावित असाच आमचा प्रयत्न असतो\" अशी खात्री पंतप्रधानांनी यावेळी दिली.\nपंचायतींच्या या भूमिकेची व्याप्ती वाढवण्यासाठी घेत असलेल्या उचललेल्या पावलांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. पंचायतींना नवीन अधिकार मिळत आहेत. फायबर नेट च्या माध्यमातून त्या जोडल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले.\nगावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या जलजीवन योजनेत ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक गरिबाला बांधलेले घर देण्याची योजना किंवा हा ग्रामीण रोजगार योजना अशा योजना पंचायतींच्या माध्यमातून राबवल्या जातात. पंचायतींची आर्थिक स्वायत्तता वाढत आहे इथेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. पंचायतींसाठी भारत सरकारने 2.25 लाख कोटी रुपये असा अभूतपूर्व निधी उपलब्ध करून दिला. या निधीच्या नियोजनात पारदर्शकता असणे आवश्यक आहे असे सांगत पंतप्रधानांनी ई-ग्रामस्वराजच्या माध्यमातून ऑनलाइन भरणा करण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. आता सर्व भरणा हा सार्��जनिक वित्त नियोजन व्यवस्था म्हणजेच पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीमच्या (PFMS) माध्यमातून होतो. त्याचप्रमाणे रकमेच्या विनियेगाचे लेखापरिक्षणही ऑनलाइन केल्यास पारदर्शकतेची खात्री पटेल असे त्यांनी सुचवले. बऱ्याच पंचायतनी PFMS जोडणी घेतली आहे. इतर पंचायतीने ही लवकरात लवकर हे करावे असे पंतप्रधानांनी सुचवले.\nआगामी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन वर्षाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी आव्हानांना तोंड देत विकासाचे चक्र सुरू ठेवण्याचे आवाहन पंचायतींना केले. गावाच्या विकासाची उद्दिष्टे ठरवून घेऊन ठराविक मुदतीत ती पूर्णत्वाला न्यावीत असे त्यांनी सुचवले.\nस्वामित्व (SVAMITVA - सर्वे ऑफ व्हिलेजेस अँड मॅपिंग विथ इंप्रोवाईज्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज) ही योजना पंतप्रधानांनी 24 एप्रिल 2020 ला केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून जाहीर केली. ग्रामीण भारताच्या सामाजिक-आर्थिक सक्षमतेला तसेच स्व-निर्भरतेला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. आरेखन आणि सर्वेक्षणासाठी असलेली आधुनिक तांत्रिक उपकरणे वापरून ग्रामीण भारताचे चित्र बदलून टाकण्याची क्षमता या योजनेत आहे. कर्ज घेण्यासाठी किंवा इतर आर्थिक लाभासाठी मालमत्ता ही आर्थिक मिळकत म्हणून वापरण्याचा मार्ग या योजनेमुळे सुलभ झाला आहे. वर्ष 2021 ते 2025 या कालावधीत देशभरातील 6 लाख 62 हजार गावे या योजनेत सामावली जातील.\nयोजनेच्या प्रारंभीचा टप्प्यात म्हणजे 2020-21 या वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश तसेच पंजाब व राजस्थान या राज्यांमधील निवडक गावांमध्ये या या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/john-kennedy-cause-of-death/", "date_download": "2023-02-04T02:13:38Z", "digest": "sha1:XKIYT4CFFCRYNG2NMIE3RU4NBWWDXXDM", "length": 6674, "nlines": 101, "source_domain": "www.domkawla.com", "title": "John Kennedy Cause of Death ५० वर्षानंतरी ही राष्ट्रपती च्या हत्तेचे गूढ उकलले नाही . - DOMKAWLA", "raw_content": "\nJohn Kennedy Cause of Death ५० वर्षानंतरी ही राष्ट्रपती च्या हत्तेचे गूढ उकलले नाही .\nJohn Kennedy Cause of Death खून दरोडे भ्रष्टाचार अत्याचार हे फक्त आपल्या देशात घडत नाहीत, ते विकसनशील व अविकसित देशांमध्ये सुद्धा घडतात.\nस्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी खूप मोठ्या व्यक्ती हे घडवून आणत असतात. पण यामध्ये निष्पाप जीवांचा बळी दिला जातो.\nअशाच काही घट��ा आहेत जे की न्यायव्यवस्था आणि पोलिस यंत्रणेला सुद्धा सूत्रधारा चा थांगपत्ता लागलेला नाही.\nपण यासाठी कधी तपास यंत्रणा जबाबदार असतात तर कधी पडद्यामागील लोक असतात.\nआज आपण अशाच एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ही घटना अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या हत्येची आहे.\nअमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांची हत्या 1963 अमेरिकेतच झाली, या हत्येचे गूढ उकलले नाही.\nजॉन एफ केनेडी हे तेथील निवडक राष्ट्रपती मधली एक होते,त्यांनी कमी काळात अमेरिकेतील राजकारणावर महारत हासील केले होते.\nते खूप प्रसिद्ध राष्ट्रपती पैकी एक राष्ट्रपती होते.पण त्यांची प्रसिद्धी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, काही समाजकंटकांनी 22 नोव्हेंबर 1963 रोजी जॉन एफ केनेडी यांची गोळ्या झाडून हत्या केली.\nहत्या झाली त्यावेळी ते एका प्रचार भेच्या दौर्‍यावर होते.\nया पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब होता\nही घटना होऊन पन्नास वर्षे उलटली तरीही या घटनेचा उलगडा अजून झालेला नाही.\nयामध्ये काही थेअरी मांडल्या गेल्यात, त्यामध्ये एक म्हणजे रशियातील गुप्तचर एजन्सी के बी जीअसल्याचे सांगण्यात आले.\nएका बलाढ्य अशा देशाच्या राष्ट्रपतींची दिवसाढवळ्या हत्या केली गेली आणि पन्नास वर्षांनंतरही जॉन एफ केनेडी हत्येचा उलगडा झालेला नाही.\nहे काम मोठ्या तपास यंत्रणेचे अपयश आहे\nValley of the Fallen आधाराविना सर्वात उंच क्रूस तटस्थ उभे आहे.\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा च्या विद्यार्थ्याना ओळखलंत का \nBest Colleges in Pune पुण्यातील सुप्रसिद्ध महाविद्यालये\nFord India Latest News फोर्ड मोटार चा भारतातून...\nSwamini Saree Pune अख्या जगभरात पुणेरी साडी स्वामिनी...\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48452", "date_download": "2023-02-04T02:20:33Z", "digest": "sha1:ECADI5VMO7BCFJ23ODB23M7BXWI2WDZ3", "length": 7253, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेपूची परतून भाजी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेपूची परतून भाजी\nसाहित्य : एक जुड्डी शेपूची पालेभाजी , ८-१० लसूण पाकळ्या,चवीनुसार मीठ ��� हिरव्या मिरच्या ,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व हिंग\nकृती : प्रथम शेपूचे कोवळे लांब देठ न खुडता तसेच ठेवून भाजी निवडून व एका चाळणीत घालून स्वच्छ धुवून घ्या व निथळत ठेवा. लसूण पाकळ्या सोलून बारीक तुकडे करून घ्या, हिरव्या मिरच्यांचेही हवे तेव्हढे बारीक /मोठे तुकडे करून घ्या. आता गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर हळद व हिंग घाला,मग लसणाचे बारीक केलेले तुकडे व हिरव्या मिरचयांचे तुकडे घाला,लसूण गडद लाल-काळसर रंगावर असा झाल्यावर चाळणीत धुवून निथळत ठेवलेला शेपू घालून चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्या,एक पाण्याचा हबका मारून पुन्हा एकदा परतून घेऊन कढईवर एक स्टीलचे ताटात पानी घालून झाकण म्हणून ठेवा. खालून गॅसची उष्णता व वरच्या झाकण म्हणून ठेवलेल्या ताटातीळ पाण्याची वाफ होईल त्या वाफेवर दोन्हीकडून शेपूची भाजी १० मिनिटे शिजू द्या. आता गॅस बंद करा.\nसर्व्ह करतेवेळी भाजीवर लसणाची गरम फोडणी घालून ज्वारीच्या भाकरीबरोबर व सोबत एक चमच हिरव्या मिरच्यांचा खर्डा घालून सर्व्ह करा.\nयात भिजवलेली मूगडाळ, मसूरडाळ\nयात भिजवलेली मूगडाळ, मसूरडाळ यम्मी लागते.\nयात मी मूगडाळ अन कांदाही\nयात मी मूगडाळ अन कांदाही घालते. छान लागते.\nशेपूच्या भाजीत मूगडाळ आणि मेथीच्या भाजीत मटकीची डाळ छान लागते.\nयात मी मूगडाळ अन कांदाही\nयात मी मूगडाळ अन कांदाही घालते. छान लागते.\nशेपूच्या भाजीत मूगडाळ आणि मेथीच्या भाजीत मटकीची डाळ छान लागते.....अगदी अगदी\n अपुन ये कुछ जम्या नही तांबेकाका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500080.82/wet/CC-MAIN-20230204012622-20230204042622-00879.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-cancer-horoscope-in-marathi-19-04-2021/", "date_download": "2023-02-04T06:14:15Z", "digest": "sha1:SO2UME6ZT62PE2WLQFTG5M77UCZCZ3KU", "length": 13630, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays karka (Cancer) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nबाल्कनीची जाळी तुटली अन् सहाव्या मजल्यावरुन खाली पडला तरुण, अपघाताचा CCTV VIDEO\nकसबा, चिंचवडसाठी 'मविआ'चे उमेदवार ठरले\nजिच्यावर जिव लावला तिचाचं केला खून, कारण समल्यावर पोलिसही हैराण\n' मी राजीनामा देतो, तुम्ही वरळीतून लढून दाखव��' आदित्य ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज\nकसबा, चिंचवडसाठी 'मविआ'चे उमेदवार ठरले\n' मी राजीनामा देतो, तुम्ही वरळीतून लढून दाखवा' आदित्य ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज\nउद्धव ठाकरेंना सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या त्या वक्तव्याला दुजोरा\nपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अनोखी तयारी, Group study नं वाढवली अभ्यासाची गोडी\n'तो' होणार आई, भारतातला पहिला ट्रान्समेल प्रेग्नंट; कपलने शेअर केले फोटो\nIAS होण्यासाठी सोडली लाखोंची नोकरी, गड्यानं पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान\nभाऊ CM, वर्दी उतरवेन; Dream11मध्ये 1 कोटी जिंकले, दारु पिऊन पोलिसांना धमकी\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार, कारण...\nरेल्वे मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\nसोनाली कुलकर्णीने दिली GOOD NEWS थेट टॉक शोमध्येच केलं जाहीर\nबॉक्स ऑफिसवर किंग खानचा जलवा कायम; दहाव्या दिवशीही 'पठाण'ची छप्परतोड कमाई\nपत्नीच्या आरोपांनंतर नवाजुद्दीन अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस\nधर्माच्या भिंती तोडत मराठमोळ्या उर्मिलाने मोहसीनसोबत केलं लग्न,फिल्मी LOVE STORY\nभारताच्या महिला जिम्नॅस्टपटूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी कारवाई\nकांगारूंना चिरडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, चार खेळाडूंची वाईल्ड-कार्ड एण्ट्री\nविराट कोहली गाळतोय जिममध्ये घाम; फिटनेस पाहून नेटकरी फिदा\nशुभमन से मॅच करा दो, म्हणणाऱ्या तरुणीला अर्शदीपने दिलं उत्तर; VIDEO VIRAL\nकच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, 'या' जिल्ह्यांमध्ये स्वस्त झालं इंधन\nदेशातील सर्व रस्ते भारताच्या उज्ज्वल आर्थिक भविष्याचा 'मार्ग'\nसरकार कलम 80C आणि 80D कधी रद्द करणार\nअदानी ग्रुप प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया\nChanakya Niti: या युक्तीनं तुमच्या शत्रुची हवाच निघेल पुन्हा लागणार नाही नादाला\nमुलांच्या लंचबॉक्ससाठी 2 मिनिटांत तयार करा पनीर टिक्का टोस्टी, पाहा रेसिपी\nखास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल\nकर्क राशीसाठी जवळपास प्रवासाचे योग बनतील,आज तुम्ही पत्नीची हौस पुरवाल\nनेल फंगसवर हे घरगुती उपाय आहेत प्रभावी; बोटांची अशी घ्या काळजी\nChanakya Niti: जीवनात उपयोगी पडतील या 6 गोष्टी; वाईट वेळ जाईल सहज टळून\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nबाल्कनीची जाळी तुटली अन् सहाव्या मजल्यावरुन खाली पडला तरुण, अपघाताचा CCTV VIDEO\n 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम\nविद्यार्थी असावा तर असा शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...\nनाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल\nChanakya Niti: या युक्तीनं तुमच्या शत्रुची हवाच निघेल पुन्हा लागणार नाही नादाला\nआठवड्याच्या 7 दिवसांमध्ये या रंगांचे कपडे वापरा; रोजच्या कामांमध्ये फरक अनुभवाल\nखास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल\nकर्क राशीसाठी जवळपास प्रवासाचे योग बनतील,आज तुम्ही पत्नीची हौस पुरवाल\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआज आपल्या मनात प्रेमाचे तरंग उमटतील असे श्रीगणेश सांगतात. आपण दिवसभर त्याच मनःस्थितीत राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, आवडीचे भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास यामुळे उल्हासीत राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.\nकर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.\nतब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल\nराहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील\nअस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला\nआजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2023-02-04T06:03:53Z", "digest": "sha1:PCTMH3SHLDAM7BEPRGGAD7PYSOAT5H3S", "length": 18504, "nlines": 261, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "महाराष्ट्��ातील 'या' दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारनं होणार सन्मान; देशातील 44 शिक्षकांचा समावेश - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » महाराष्ट्रातील ‘या’ दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारनं होणार सन्मान; देशातील 44 शिक्षकांचा समावेश\nमहाराष्ट्रातील ‘या’ दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारनं होणार सन्मान; देशातील 44 शिक्षकांचा समावेश\nby वृत्त विभाग दिल्ली\nWritten by वृत्त विभाग दिल्ली\nनवी दिल्ली, 02 सप्टेंबर: अवघ्या महाराष्ट्राची मान आपल्या कर्तृत्वानं आणि परिश्रमानं उंचावणाऱ्या दोन शिक्षकांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा देशात 5 ते 17 सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व (Shikshak Parv in India) साजरं केलं जाणार आहे. त्या अनुषंगानं देशभरातील तब्बल 44 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारानं (National awards for Teachers) सन्मानित केलं जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा (Teachers from Maharashtra got National awards for Teachers) समवेश आहे.\nशालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान देशात शिक्षक पर्व साजरं केलं जाईल असं जाहीर केलं आहे.. संतोष कुमार यांनी ट्विटरवर ही माहिती दिल�� आहे. आम्ही शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन या पर्वाची सुरुवात करू असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.\nयंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, त्रिपुरा , आसाम, झारखंड, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील शिक्षकांचा समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांचा होणार सन्मान\nयंदा या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची त्यांची जिद्द आणि मेहनत यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यात गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अस्रल्ली गावाच्या श्री खुर्शीद कुतुबुद्दीन शेख या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री उमेश रघुनाथ खोसे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार सन्मान\nदेशभरातून निवड झालेल्या या 44 शिक्षकांपैकी 5 शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. तर 7 सप्टेंबर रोजी ‘शिक्षा संमेलनात’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये शिक्षकांव्यतिरिक्त पालक आणि विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत.\nशाळा दिवाळीपूर्वी सुरू करणार की दिवाळीनंतर याचा निर्णय दोन दिवसात, बच्चू कडू यांची माहिती\nजनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर कोकणातून राणेंना धक्का; भाजप नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश\nनवी मुंबईतील दोन श्वानांचा विवाह विधीवत संपन्न\nदेश-विदेश • महाराष्ट्र • मुंबई\n२६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार\nउत्तर भारतीयांवर थंडीचा कहर\nकोंकण • खान्देश • देश-विदेश • पश्चिम महाराष्ट्र • मराठवाडा • महाराष्ट्र • मुंबई • विदर्भ\nमहाराष्ट्र माझाचे समूह संपादक डॉक्टर रोहन भेंडे...\nदेशात आता कोठूनही करता येणार मतदान\n५३८ कोटींचे ड्���ग्स मुंबई कस्टम विभागाने केले नष्ट\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane/eknath-shinde-called-aiims-doctor-from-guwahati-and-asked-about-domivlis-ram-mirashis-health-who-is-admitted/articleshow/92428480.cms?utm_source=related_article&utm_medium=kolhapur&utm_campaign=article-1", "date_download": "2023-02-04T06:15:42Z", "digest": "sha1:D7ZHK34YWDNERTHUBHECRS5EHADCHTD3", "length": 15196, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n'हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय', डोंबिवलीच्या आजारी शिवसैनिकाची शिंदेंकडून चौकशी\nडोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ तारखेला अचानक तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या शिवसैनिकाची तब्येत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर २३ तारखेला सायंकाळी साडे ५ वाजता गुवाहाटी येथून त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत थेट एम्सच्या डॉक्टरांना कॉल केला.\nमहाराष्ट्रात सत्तासंघर्ष, शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये फूट\nया पेचातूनही वेळ काढत शिवसैनिकाच्या तब्येतीची शिंदेंकडून विचारपूस\nमाझा कार्यकर्ता जगला पाहिजे, शिंदेंच्या डॉक्टरांना सूचना\nमुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद आता संपूर्ण राज्यापुढे उघड झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालत गुवाहाटीत निघून गेलेल्या आमदारांना परत येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा हेतू काही साध्य झाला नाही. तर एकनाथ शिंदेही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आता ठाकरे आणि शिंदे हे कायदेशीर लढाईसाठी तयारी करत असल्याची माहिती आहे. या सर्व परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांशी किती जवळचे आणि आपुलकीचे संबंध आहेत याचं उदाहरण पाहायला मिळालं.\nहेही वाचा - शिवसेनेचा मावळा गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसनबाहेर पोहोचला, एकनाथ शिंदेना म्हणाला...\nडोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ तारखेला अचानक तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या शिवसैनिकाची तब्येत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर २३ तारखेला सायंकाळी साडे ५ वाजता शिंदेंनी थेट एम्सच्या डॉक्टरांना कॉल केला. \"आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा, माझा कार्यकर्ता जगला पाहिजे\", अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना केल्या. एकनाथ शिंदे यांच्या या फोननंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख, मंगेश चिवटे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत माहिती दिली.\nहेही वाचा - शिवसेनेतील फूट आणि मुख्यमंत्र्यांचं आजारपण; आदित्य ठाकरे मध्यरात्री 'मातोश्री'बाहेर काय बोलले\nमहाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या उलाढाली सुरुये. महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतक्या पेचात गुंतलेले असतानाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे.\nएकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंसमोर स्पष्ट अटी; फोनवर झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं\nमहत्वाचे लेखशिवसेनेला आणखी एक धक्का;आमदार, खासदार झाले आता शिंदेंच्या पाठिशी नगरसेवक देखील\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-chhagan-bhujbal-called-students-phd-holders-remarks-protested-by-research-students-in-the-university/", "date_download": "2023-02-04T05:18:25Z", "digest": "sha1:3NXKYS5Z2QU3OSOAMCJRNCAQVUXI725I", "length": 13155, "nlines": 100, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: छगन भुजबळ विद्यार्थ्यांना म्हणाले “पीएचडीवाले साले”, वक्तव्याचा संशोधक विद्यार्थ्यांकडून विद्यापीठामध्ये निषेध – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: छगन भुजबळ विद्यार्थ्यांना म्हणाले “पीएचडीवाले साले”, वक्तव्याचा संशोधक विद्यार्थ्यांकडून विद्यापीठामध्ये निषेध\nपुणे: छगन भुजबळ विद्यार्थ्यांना म्हणाले “पीएचडीवाले साले”, वक्तव्याचा संशोधक विद्यार्थ्यांकडून विद्यापीठामध्ये निषेध\nपुणे, २९ डिसेंबर २०२२: महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या संशोधन फेलोशिप विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वादग्रस्त टिप्पणी केली. संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशीप एक प्रकारे पैशांची उधळपट्टी आहे. हे “साले पीएचडी वाले” असे वक्तव्य केल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यांचा निषेध केला असून भुजबळ यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेतर्फे संशोधक विद्यार्थ्यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आज निषेध व्यक्त केला. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या संशोधन फेलोशिप विषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशीप एक प्रकारे पैशांची उधळपट्टी आहे. हे “साले पीएचडी वाले” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केले, या वक्तव्याचा महाराष्ट्रभर संशोधक विद्यार्थी निषेध व्यक्त करत आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते मानले जातात पण त्यांनीच ओबीसी विद्यार्थ्यांना दिलेल्या फेलोशिप बद्दल अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्व समाजातून याचा निषेध होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसोबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये पोस्टर दाखवून सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त केला. देशाच्या व राष्ट्राच्या विकासामध्ये संशोधक विद्यार्थ्यांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, संशोधकामुळे नवनिर्मिती होते व देशाच्या प्रगतीला चालना मिळते त्यामुळे संशोधकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संशोधकांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी खूप मोठी चूक केली आहे, त्यांनी सर्व संशोधकांची माफी मागावी असे मत पश्चिम महाराष्ट्र शोधकार्य संयोजक अंबादास मेव्हणकर यांनी व्यक्त केले. संशोधन करणे म्हणजे काय तांदूळ चोरणे इतकं सोपं नाही��े, भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तींनी उच्च शिक्षणावर न बोललेले बरे, असे मत महाज्योती मध्ये संशोधन करत असलेल्या सौरभ मुंडे या संशोधक विद्यार्थ्याने व्यक्त केले. छगन भुजबळ यांनी संशोधक विद्यार्थ्यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर संशोधक विद्यार्थी आपणास प्रत्येक शहरांमध्ये काळे झेंडे दाखवतील. संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशीप ही नियमानुसारच दिली गेली असून राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अशा पद्धतीच्या व राज्यांमध्ये सुद्धा अनेक संस्था संशोधन व्हावे यासाठी फेलोशीप देतात. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनावर अधिक भर देण्यात आला असून राज्यांमध्ये मात्र अशा माजी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नाराजी पसरली आहे, असे मत पश्चिम महाराष्ट्र प्रदेशमंत्री आनंद भूसणर यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा व अन्य संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.\nPrevious पुणे: थर्टी फस्टला २७०० कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात, धांगडधिंगा- हुल्लडबाज रडारवर\nNext पुणे: प्रवाशाने नग्न होऊन रिक्षाचालक महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/items-not-allowed-on-trains/", "date_download": "2023-02-04T05:29:56Z", "digest": "sha1:DX4LKCU6CJKW4ABD2O5YFIFWCSILNZ6Z", "length": 13978, "nlines": 108, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "ट्रेनमध्ये कोणत्या वस्तूंना परवानगी नाही | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास संदर्भात > ट्रेनमध्ये कोणत्या वस्तूंना परवानगी नाही\nट्रेनमध्ये कोणत्या वस्तूंना परवानगी नाही\nव्यवसाय प्रवास ट्रेनने, ट्रेन प्रवास, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप, प्रवास संदर्भात\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 04/11/2022)\nरेल्वे वाहतूक इको-फ्रेंडली मार्ग प्रवास आहे. हा लेख एक रेल्वे जतन करून रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले आहे, द स्वस्त ट्रेन तिकीट वेबसाइट जगामध्ये.\nसामान्य प्रश्न: ट्रेनमध्ये कोणत्या वस्तूंना परवानगी नाही\nम्यूनिच ते वियेन्ना गाड्या\nसर्वात आश्चर्यकारक आणि आरामदायी रेल्वे मार्गावरील सर्वोत्तम रेल्वे तिकिटे शोधण्यापासून एक उत्तम रेल्वे प्रवास सुरू होतो. आम्ही येथे एक गाडी जतन करा तुम्हाला ट्रेन ट्रिपसाठी तयार करण्यात आणि सर्वोत्तम किमतीत सर्वोत्तम ट्रेन तिकिटे शोधण्यात मदत करण्यात आनंद होईल.\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपल्याला आमचे सर्वात लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडतील - https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml.\nआपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/pl_routes_sitemap.xml, आणि आपण / पीएल करण्यासाठी / फ्रान्स किंवा / de आणि अधिक भाषा बदलू शकता.\nमी एक तापट लेखक आहे, भयंकर एकटे प्रवासी आणि ब्लॉगर. माझा विश्वास आहे की भाषा आणि शब्द एक शक्तिशाली साधने आहेत जी नवीन जगाला प्रेरणा देतात आणि तयार करतात. मला जगभरातील इतर महिलांसह माझ्या कथांमधून प्रवास करणे आणि प्रवास करणे मला आवडते - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nगाड्यांच्या प्रवेश सर्वोत्तम युरोपियन समुद्र किनारे\nट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास पोर्तुगाल, ट्रेन प्रवास स्पेन, प्रवास युरोप\n10 जनरल Z प्रवास गंतव्ये\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, प्रवास युरोप\nशीर्ष 5 गोष्टी लक्झेंबर्ग करण्यासाठी एक लहान भेट दिवशी जे करू\nट्रेन प्रवास लक्झेंबर्ग, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nयुरोपमध्ये रेल्वेने शॉर्ट-हॉल उड्डाणे कशी काढली\nयुरोपमधील शीर्ष सहकारी जागा\nआल्प्स नॅशनल पार्क्स ट्रेनने\nट्रेनमध्ये कोणत्या वस्तूंना परवानगी नाही\nयुरोपमध्ये ट्रेन स्ट्राइकच्या बाबतीत काय करावे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \nपोस्ट करत आहे ....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3354", "date_download": "2023-02-04T06:42:36Z", "digest": "sha1:5YKIRAJVJ4XHGPK24LL6C5N4KRR5TNQY", "length": 14142, "nlines": 139, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग उरण कोकण ताज्या पनवेल रायगड सामाजिक\nजात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन\nजात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन\nएका दिवसात 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप\nउरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार पनवेल विजय तळेकर, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, रायगड जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष डॉ.भरत बास्टेवाड, उपाध्यक्ष रवि किरण पाटील, सदस्य वासुदेव पाटील, पोलीस उपअधीक्षक श्रीमती साधना पाटील यांच्या उपस्थितीत पनवेल तालुक्यात जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nया शिबिरामध्ये 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना त्याच दिवशी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिराच्या नियोजनाकरिता नायब तहसिलदार विनोद लचके, निवासी नायब तहसिलदार श्री.संभाजी शेलार, मंडळ अधिकारी मनोज मोरे, श्री.कांबळे, श्री.भरत जगदाळे, रायगड जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक ��्री.योगेश ठाणगे, प्रकल्प सहाय्यक श्री.अक्षय साळवी, श्री.आनंदराव कदम, पनवेल सेतू केंद्र चालक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या शिबिरात जात वैधता प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, कातकरी आदिवासी लोकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.\nटाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा…मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई\nटाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा वाहनासह केला तब्बल साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई पनवेल शहर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल पनवेल/ प्रतिनिधी : टाळेबंदी कालावधीत अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्या पनवेल बस स्थानकाच्या बाजूलाच असणाऱ्या हॉटेल दत्ता इन या बार विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये […]\nताज्या नवीन पनवेल पनवेल सामाजिक\nगाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी\nगाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक […]\nताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड\nरायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव\nरायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव पनवेलच्या योगिता पारधी यांना संधी मिळण्याची शक्यता कर्जतच्या अनुसया पादीर तर उरणच्या पदीबाई ठाकरे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पनवेल/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला याकरीता राखीव झाले आहे. त्यामुळे दिग्गजांच्या आशा मावळल्या आहेत. मात्र, पनवेल करांसाठी नामी संधी चालून आली आहे. योगिता […]\nगांधी व विनोबांचे विचारच देशाला तारू शकतील – ज्येष्ठ सर्���ोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे\nगाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/udayanraje-bhosle-agressive-maratha-reservation-supreme-court-strike-down-maratha-reservation-ns-548119.html", "date_download": "2023-02-04T05:35:21Z", "digest": "sha1:LL5FWQJWC4V7QSGOQ6Y5XTBJRRFLKGJA", "length": 9994, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maratha Reservation आमदार-खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका, उदयनराजेंची थेट भूमिका – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nMaratha Reservation आमदार-खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका, उदयनराजेंची थेट भूमिका\nMaratha Reservation आमदार-खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका, उदयनराजेंची थेट भूमिका\nUdayanraje Bhosle agressive Maratha Reservation आंदोलन करण्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या आमदार खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका, असं उदयनराजे भोसले म्हणाले.\nUdayanraje Bhosle agressive Maratha Reservation आंदोलन करण्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या आमदार खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका, असं उदयनराजे भोसले म्हणाले.\nमराठा समाज��चे आरक्षण रद्द झाल्यानंतर आणखी एक मोठा दणका\nउदयनराजेंनी दिली खास भेट, कारण ऐकून अमित ठाकरे चक्क लाजले, VIDEO\nआशा भोसलेंनी थाटात साजरा केला नातीचा वाढदिवस; अभिनेत्रींना टक्कर देते जनाई\nBank Strike : आताच करुन घ्या तुमची कामं कारण 4 दिवस बँक राहणार बंद\nसातारा, 07 मे : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle Reaction) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने (Maharashtra Government) मराठा आरक्षणाबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं ते म्हणाले... विशेष म्हणजे आंदोलन करून काय होणार, आपल्या लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, अशी आक्रमक भूमिका उदयन राजेंनी घेतली आहे.\nउदयनराजे यांनी मराठा समाजाला नाकारण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आरक्षण जर\nआर्थिक दृष्ट्या दुर्बल सर्व जाती जमातींन लागू होतं, तर मग त्यात फक्त मराठ्यांना का बाजुला केलं जातं. फक्त मराठ्यांनाच हे आरक्षण का लागू होत नाही, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला असला तरी नागरिकांनी निवडून दिलेल्या आमदार खासदारांचंही कर्तव्य आहेच. त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. राज्यातले विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते यावर भाष्य का करत नाहीत, ते शांत का आहेत असा सवालही उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.\n(वाचा-कोरोनामुळे होतंय भयंकर इन्फेक्शन; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे)\nप्रत्येक मुद्द्यावर राजकारण करून चालणार नाही. राजकारण गेलं चुलीत आता समाजाचा विचार करणं गरजेचं असल्याचं उदयनराजे म्हणाले. त्याचबरोबर मराठा तरुणांनी आता आंदोलन करत बसण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदारांना प्रश्न विचारा. कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार असतील तर त्यांना घराबाहेर पडू देऊ नका त्यांना प्रश्न करा आणि उत्तरं मागा असंही उदयनराजे म्हणाले आहेत.\n(वाचा-8 महिन्याच्या बाळाला आईनं दिला दुसरा जन्म; यकृतदान करून माऊलीनं वाचवला जीव)\nया मुद्द्यावरून एकमेकांकडे बोटं दाखवून आता समस्या सुटणार नाही असंही उदयनराजे म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज��य सरकारनं केलेला कायदा रद्द करत सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं. त्यानंतर विविध क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. उदयनराजेंनीही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत थेट मराठा तरुणांना लोकप्रतिनिधींना घेराव घालण्याचा जणू आदेशच दिलाय. त्यामुळं आता या प्रकरणावर भविष्यात नेमक्या कशा घडामोडी घडणार हे पाहावं लागेल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/rajendra-bhosalebanks-fulfill-the-objective-of-allocating-crop-loan-during-rabi-season-within-the-stipulated-time/", "date_download": "2023-02-04T06:24:39Z", "digest": "sha1:TQAOTPU2W2V2L3E5SBU6VL6LWJXATA6X", "length": 8997, "nlines": 87, "source_domain": "metronews.co.in", "title": "Rajendra Bhosale:Banks fulfill the objective of allocating crop loan during rabi season within the stipulated time. - Metronews", "raw_content": "\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nजिल्हास्तरीय बँकर्स समितीची आज जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पीक कर्ज वाटप, विविध योजनांसाठी केलेले कर्ज वाटप, सद्यस्थिती याचा आढावा घेतला.\nजिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट्य विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. त्याचबरोबर शासन योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.\nजिल्हास्तरीय बँकर्स समितीची आज जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पीक कर्ज वाटप, विविध योजनांसाठी केलेले कर्ज वाटप, सद्यस्थिती याचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,निवासी उपजिल्हाधिकारी संदिप नीचीत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर, रिझर्व्ह बँक प्रतिनिधी श्री. सिंदकर, नाबार्डचे जिल्हा उप महाव्यवस्थापक शीलकुमार जगताप आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या बैठकीला सर्व बँकांचे जिल्हा व्यवस्��ापक तसेच विविध शासकीय महामंडळाचे प्रतिनिधी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.\nयावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्हास्तरीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तसेच सूचनांची माहिती तालुका स्तरावर संबंधितांनी पोहोचवावी. जेणेकरून तातडीने त्यावर अंमलबजावणी होऊ शकेल. प्रलंबित प्रकरणे आणि अडचणी बँका आणि यंत्रणा यांनी समन्वय आणि कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करून सोडवाव्यात, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य यापूर्वीच देण्यात आले आहेत. बँकांनी ते उद्दिष्ट्य साध्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.\nखरीप हंगामात ज्या बँकांची कामगिरी समाधानकारक नव्हती त्याबाबत नाराजी व्यक्त करून रब्बी हंगामात या बँकांनी त्यांची कामगिरीत सुधारणा कराव्यात, असे त्यांनी सांगितले. यावेळी रब्बी हंगामातील कर्जवाटप, महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना यासह विविध महामंडळांच्या योजनांच्या लाभार्थ्यांना झालेले कर्जवाटप, प्रलंबित प्रकरणे यावर चर्चा झाली.\nउपजिल्हाधिकारी संदिप नीचीतजोतीराव फुले कर्जमुक्ती योजनाहंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nकचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का \nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष\nवै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण…\nनगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29495/", "date_download": "2023-02-04T05:28:30Z", "digest": "sha1:AYSR76VVXL7JO5BD2MQFZFH3423VSW46", "length": 20935, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बुशमन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबुशमन : आफ्रिका खंडातील एक आदिवासी जमात. हे लोक टोळ्याटोळ्यांनी झॅंबीझी नदीपासून\nआफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंतभटकत असतात तथापि त्यांची वस्ती मुख्यत्वे नैऋत्य आफ्रिका बोटस्वाना व अंगोला भागात आढळते. लोकसंख्या सु. ६०,००० (१९७१).\nबुशमन याचा अर्थ ‘झुडुपातली माणसे’. दक्षिण आफ्रिकेतील आदिवासींच्या एका जमातीला यूरोपियनांनी दिलेले व पुढे मानसशास्त्रज्ञांनी रूढ केलेले हे नाव आहे. ‘सॅन’ वा ‘वोसजेसमन’ हे या लोकांचे मूळ नाव असावे. बुशमन ही संज्ञा तुच्छतादर्शक समजली जाते. बुशमन हे हॉर्टेटॉट सोडल्यास इतर सर्व दक्षिण ���फ्रिकन आदिवासींहून शारीरिक दृष्ट्या भिन्न आहेत. वर्णाने पिवळसर, तपकिरी असलेले हे लोक ठेंगणे असले तरी खुजे नाहीत. पुरुषाची सरासरी उंची १५५.६ सेमी असते स्त्री पुरुषांची शारीरिक ठेवण बांधेसुद असते.बुशमन स्त्रियांचे नितंब सापेक्षतः मोठे असतात.विरळ लोकरी केस, पसरट नाक, लहान डोके, रुंद चेहरा व गालाची उंच हाडे ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये. ही निग्रॉइड शारीर वैशिष्ट्ये त्यात असली, तरी ते त्यांच्याहुन मूलतः भिन्न आहेत.\nहे लोक सुरुवातीस डोंगर-कपारीच्या आडोशाने, गुहांत वा घुमटाकार झोपड्यांत रहात असत. यूरोपियनांच्या आमगनानंतर त्यांचे स्थलांतर झपाट्याने झाले आणि पुढे त्यांनी मोलमजुरीची कामे पतकरून स्थिर वस्ती करण्यास सुरुवात केली. त्यांची रंगचित्रे व शिल्पे प्रसिद्ध असून ही कला अनेक गुहांत अद्यापि पहावयास सापडते. या चित्रांत पशू, मानव, पारध, नृत्य, युद्ध वगैरेंची चित्रे आढळतात. ही पुरातन कला नष्ट झालेली असली, तरी या चित्रकलेमुळे दक्षिण आफ्रिकनांचा सांस्कृतिक संबंध अश्मयुगीन यूरोपीय लोकांशी असलेला सूचित होतो.\nविषारी धनुष्य-बाण, भाले इत्यादींनी ते जंगलातील प्राण्यांची शिकार करतात. शहामृगाचे कातडे पांघरून व शहामृगाप्रमाणे चालून शहामृगाची शिकार करण्यात ते पटाईत आहेत. या शिकारीत त्यांना कुत्र्यांचे साहाय्य होते. जनावरांचे कच्चे, शिजविलेले वा भाजलेले मांस, हेच त्यांचे प्रमुख अन्न. रानटी कंदमुळे-फळे यांवरही त्यांचा उदरनिर्वाह चालतो. खाद्य संकलनासाठी देखील ही जमात प्रसिद्ध आहे. ही झुडपातील माणसे असल्यामुळे यांची वस्त्रे कातडी, व झाडाची पाने यांची केलेली असतात. बरेचजण कंबरेला कातडे गुंडाळतात आणि अंगावरही तसेच कातडे वापरतात, त्यास ‘कारोस’म्हणतात. याचा त्यांना झोपण्यासाठीही उपयोग होतो. नात्यामध्ये व नात्याबाहेरही लग्न होते. वराला अवघड शिकार-विशेषतः गेंड्याची शिकार करून दाखवावी लागते. अपहरण, विवाह ही त्यांच्यात नित्याची प्रथा झालेली आहे. मुलाने मुलीला भेट वस्तु देणे व नाचगाणे या समारंभाने लग्नाचा औपचारिक सोहळा साजरा करतात.\nबुशमनांच्या सामाजिक आचारांबद्दल थोडी माहिती आढळते. तारूण्यागमाची दिक्षा देण्याची प्रथा सर्व बुशमनात आढळते. रजस्वला स्त्रीसाठी वेगळी झोपडी असते आणि त्या स्त्रीला खाण्यापिण्याच्या बाबत���त निर्बंध पाळावे लागतात. ताती बुशमन गटात यौवन दिक्षेच्या वेळी मुलाची सुंता करतात. इतर बुशमनात ही प्रथा नाही.\nबुशमन स्वतंत्र बोलीभाषा असून ती कोइन(क्वाइसॅन) भाषा कुटुंबातील आहे. त्यांच्या भाषेत चकचक किंवा उद्गारवाचक चिन्हांतून एक विशिष्ठ आवाज निघतो. हे वैशिष्ट्य इतर भाषात क्वचितच आढळते. त्यांच्या प्रत्येक टोळीत एक वयोवृद्ध प्रमुख असतो. झोपडीतील अग्नी प्रथम पेटविण्याचा मान त्याला देतात. हा अग्नी झोपडी सोडेपर्यंत तेवत ठेवतात. करंगळीचे वरचे पेर तुटलेले असणे हे सौंदर्याचे लक्षण मानतात. शहामृगाच्या कातडीचे मणी करून त्याच्या माळा स्त्री-पुरुष घालतात. माळा, पिसे यांच्या मोबदल्यात तंबाखू, लोखंडी हत्यारे ते घेतात. शिकारीच्या वेळी वाळवंटातून शहामृगाच्या अंड्यातून ते पाणी नेतात.\nपुनर्जन्म, भूतपिशाच्च यांवर त्यांचा विश्वास आहे. चंद्रास त्यांच्यात महत्व असून चंद्रोदय, पौर्णिमा, अमावस्या यांवरून ते कालमापन करतात.\nमृताचे पाय पोटाशी दुमडुन त्याला एका कुशीवर ठेवून पुरतात. त्यांच्या दफनविधीवरून मरणोत्तर जीवनावर त्यांचा विश्वास असल्याचे दिसून येते कारण जीवनोपयोगी साहित्य ते मृताबरोबर थडग्यात पुरतात व येणाराजाणारा त्या थडग्यावर दगड ठेवुन पुढे जातो. बुशमन हे एकेकाळी दक्षिण आफ्रिकेतले एकमेव रहिवासी होते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nप��जाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/ncp-jitendra-awhads-on-chitra-wagh-and-urfi-javed-controversy", "date_download": "2023-02-04T06:49:06Z", "digest": "sha1:MLLKH6R5NXGEZPBOPTBKIXWCHQ3ZEZAR", "length": 4534, "nlines": 36, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये; उर्फी जावेद वादात आता आव्हाडांची उडी", "raw_content": "\n5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये; उर्फी जावेद वादात आता आव्हाडांची उडी\nसध्या उर्फी जावेद (Urfi Javed) हा विषय खूप चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून वातावरण खूप तापले आहे.\nसध्या उर्फी जावेद (Urfi Javed) हा विषय खूप चर्चेत आहे. तिच्या कपड्यांवरून वातावरण खूप तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. ट्विट करत त्यांनी उर्फीवर निशाणा साधला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. याच मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर देखील टीका केली होती.\nयाच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एक ट्विट केलं आहे. ट्विट करत आव्हाड म्हणाले की, 'ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथेप्रमाणे झाकताच येत नव्हते ... घटकंचुकीची माहिती द्या की नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मनाप्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणाऱ्यांनी भुंकू नये' अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.\nह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथे प्रमाणे झाकताच येत नव्हते ... घटकंचुकी ची माहिती द्या कि नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मना प्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/chief-minister-devendra-fadanvis-reaction-on-ncp-president-sharad-pawar-rain-speech/", "date_download": "2023-02-04T05:09:35Z", "digest": "sha1:MIFB3WCJXJJZVBHI3E65TL3L7VZ37URH", "length": 24291, "nlines": 136, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले | समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nMirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी\nMarathi News » Maharashtra » समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले\nसमोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई: विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. शरद पवारांच्या या पावसात भिजण्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुबंईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या वादावरही मोठं वक्तव्य केलं आहे.\nशरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली आणि त्याचा परिणाम निवडूक निकाल आणि राज्यातल्या राजकारणावर दिसून आला. त्या एका भाषणाने भ��करी फिरवली. पर्यायाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. कौल जरी महायुतीला मिळाला असला तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. विरोधकांना चेहराच उरलेला नाही, समोर पैलवान दिसतच नाही या सगळ्या उत्तरांना शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्याचा परिणाम मतदानावरही झाल्याचं पाहण्यास मिळालं.\nविधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदार भारतीय जनता पक्षात गेले असले तरीही राष्ट्रवादीनं चांगली लढत दिली. त्यावरुन अनेकांनी शरद पवारांच्या विजिगीषू वृत्तीचं कौतुक केलं. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला. ‘कोण त्यांना (पवारांना) मॅन ऑफ द मॅच म्हणतंय. कोण मॅन ऑफ द सीरिज म्हणतंय. पण सरकार कोणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.\nमागील बातमी पुढील बातमी\nमाझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल: रामराजे नाईक निंबाळकर\nआम्ही फक्त शरद पवार साहेबांशी बांधील आहोत. बाकी साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली याची माहिती आम्ही शरद पवार साहेबांकडून घेऊ शकतो अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.\nमलकापूर नगरपालिकेत पृथ्वीबाबांनी भाजपला लोळवलं\nराज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. परंतु, मतदानानंतरचे प्राथमिक कल पाहता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.\nशिवेंद्रराजे व नरेंद्र पाटील यांच्यात मिसळ पे चर्चा\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने वेगवेगळ्या रणनीती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात एनसीपीने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर विरोधकांमध्ये जोरदार राजकीय वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. या विषयाच्या अनुषंगाने, शिवेंद्रसिंहराजे आणि ���ाजपाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील आज एकत्र मिसळ खाताना दिसल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.\nजे माझ्या बारश्याला हजर होते ते आज माझ्याविरोधात उभे: उदयनराजे भोसले\nउदयनराजें भाषणात बोलताना म्हणाले, खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी हीच वेळ योग्य वाटली. मोदींसोबत जाण्याची मागणी समर्थकांनी केली म्हणून मी मोदींसोबत, जे माझ्या बारश्याला हजर होते ते आज माझ्याविरोधात उभे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पोलाद पुरुष आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साताऱ्यात कौतुक केलं. कलम ३७० वरुन मोदींवर टीका केली जाते मात्र देशाचे जवान आपल्याला महत्त्वाचे नाहीत का त्यामुळे कलम ३७० हटवलं आणि तो मुद्दा विधानसभा निवडणूक प्रचारात आणला तर बिघडलं काय त्यामुळे कलम ३७० हटवलं आणि तो मुद्दा विधानसभा निवडणूक प्रचारात आणला तर बिघडलं काय असंही उदयनराजे यांनी विचारलं.\nपुरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर मिळत नाही, पण नेत्यांना फिरायला मिळतं: राजू शेट्टी\nराज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.\nईव्हीएमवर मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरपेक्षा महाग; मग ईव्हीएमचा हट्ट का\nजगातील अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच ४५०० कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यात देखील किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टम��्ये म्हटले आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/10180", "date_download": "2023-02-04T05:31:47Z", "digest": "sha1:NYXRUWLVWDZX55C43COUX5LB5AGCEQZF", "length": 11329, "nlines": 106, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "सिरसाळा ग्रामपंचयतला ग्रामस्थांकडून आर्थिक बळ – Purogami Sandesh", "raw_content": "\nसिरसाळा ग्रामपंचयतला ग्रामस्थांकडून आर्थिक बळ\nसिरसाळा ग्रामपंचयतला ग्रामस्थांकडून आर्थिक बळ\n🔸पाच दिवसात 3 लाख 63 हजार नळ पट्टी वसूल\nसिरसाळा(दि.4सप्टेंबर):-गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिरसाळा ग्रामपंचयतचे सरपंच अश्रूबाई किरवले ,सरपंच प्रातिनिधी राम किरवले, ग्रामसेवक अब्दुल्ला शेख यांनी गेल्या आठ महिन्यापासून पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर गावातील विविध कामे मूलभूत सुविधा आणि विकास कामे करण्यास अग्रेसर ठरले आहे यामुळे सिरसाळ्यातील ग्रामस्थांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कार्याची वाह वाह होत आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की सिरसाळा गावाच्या इतिहासात आज पर्यंत कोणत्याच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासाबद्दल कधीच पाऊले उचलले नव्हते परंतु या दोघांच्या परिश्रमामुळे गावातील विविध विकास कामे जलद गतीने होताना दिसत असल्यामुळे चक्क नागरिकांनाच ग्रामपंचयतला आर्थिक बळ देऊन नळ पट्टी भरण्याच्या माध्यमातून सहकार्य करत असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे सिरसाळा गावाला महिना दोन महिने पाणी पुरवठा होत नसे परंतु किरवले यांनी आठ महिने विविध कामे करून महिन्यातून चार वेळेस नळाला पाणी पुरवठा उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे सिरसाळयातील नागरिकांना टँकर द्वारे पाणी100 रुपये ��्रमाणे विकत घ्यावे लागत होते परंतु ग्रामपंचायतीने 100 रु महिना नलपट्टी आकारणी दर ठेवल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.\nत्यामुळे नागरिकांनीच ग्रामपंचायतच्या निर्णयाचे स्वागत करत पाच दिवसात 3लाख64 हजार रुपये कर वसुली ग्रामपंचयतला देऊन एक प्रकारे आर्थिक बळ दिले असल्याचे दिसत आहे तर नाग्रीकांच्या प्रतिसादामुळे ग्रामपंचायतला विकास कामे करण्यास प्रेरणा मिळेल असे मत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी व्यक्त केले आहे.\nपरळी सिरसाळा महाराष्ट्र, सामाजिक\nआठ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत करा\nभाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हा उपाध्यक्षपदी सरपंच अमोल भैय्या तिपाले यांची निवङ\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://alotmarathi.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2023-02-04T04:49:24Z", "digest": "sha1:GVNK3MM73YNJG7HHELWF2YIXW7SBMG3A", "length": 2800, "nlines": 42, "source_domain": "alotmarathi.com", "title": "सरकार Archives » ALotMarathi", "raw_content": "\nबरच काही आपल्या मराठी भाषेत\nप्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती.\nप्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती आजच्या ह्या धावपळीच्या महागाईच्या जीवणात आपल्याला प्रत्येकाला वाटत असते की किती दिवस नोकरी करावी आता आपण स्वतःचा काहीतरी उद्योग धंदा टाकायला हवा आणि उद्योजक बनायला हवे पण खिशात पुरेसा पैसा नसल्यामुळे आपल्याला आपले हे उद्योजक होण्याचे स्वप्र पुर्ण करता येत नसते. म्हणुन अशाच उद्योजक होऊ इच्छित व्यक्तींना उद्योजक बनता यावे आणि … Read more\nCategories शासन Tags यंत्रणा, योजना, शासन, सरकार, सरकारी योजना Leave a comment\nपुढील सर्व लेख ई-मेल द्वारे मिळवा\nऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी\nइथेनॉल बद्दल माहिती. इथेनॉलची निर्मिती, वापर आणि फायदे\nबिग बॉस शो विषयी माहिती\nक्रेडिट कार्ड विषयी माहिती\nडाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बद्दल माहिती\nऑलिम्पिक बद्दल सविस्तर माहिती\nम्युच्युअल फंड म्हणजे काय\nऑनलाईन पॅन कार्ड कसे काढावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/16/%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%8A-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2023-02-04T06:10:10Z", "digest": "sha1:HPSD2Q426LOZIHEO3LUJSIPLZACTTGVL", "length": 10976, "nlines": 92, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर - Lokmat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\n'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर – Lokmat\n'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर – Lokmat\nशनिवार १७ डिसेंबर २०२२\nआष्टी (बीड) : तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून मागिल १० ते १५ दिवसांपासून जोरदार कोसळधाराने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. अद्याप ही आष्टी तालुक्याची पाठ सोडायला पाऊस तयार नाही पांढरी, सोलेवाडी, आष्टा महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जमिन खरडून पिके वाहून गेली आहेत. शेत जलमय झाले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या नुकसानीची खा. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी हताश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खा. मुंडे यांनी सांत्वन केले.\nतालुक्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले असून पांढरी, सोलेवाडी येथील नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी व चांगल्या प्रकारच्या जमिनी ही खरडून गेल्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून संकटात सापडले आहेत.नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत.पिके पाण्यात आहेत.दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी आहेत. बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची खा‌. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ दरम्यान पांढरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील सोयाबीनची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला व‌ तुटलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच नुकसानीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. मुंडे यांनी दिले.\nया पाहणी दौऱ्यात मा.आ. भीमराव धोंडे, विजय गोल्हार, अजय धोंडे, सागर धस, अमोल तरटे, पं.स.सदस्य रावसाहेब लोखंडे,दिलीप हंबर्डे, उपविभागीय अधिकारी कुदळे साहेब, तहसिलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, कृषी अधिकारी गोरख तरटे, युवराज वायबसे,रघुनाथ शिंदे, तात्या कदम , केशव बांगर,सरपंच राहुल काकडे,सुधिर पठाडे, जालिंदर वांढरे, बाळासाहेब नागरगोजे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nआत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची सांत्वन पर भेट\nआष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब वांढरे या शेतकऱ्यांने अतिवृ��्टीने नुकसान झाल्याने आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबांची खा. मुंडे यांनी सांत्वन पर भेट घेऊन शेतक-यांनो हताश होऊ नका हे सरकार शेतकऱ्यांचे असून तुमच्या पाठीशी आहे. शेतक-यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले.\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nउल्हासनगरात मिक्सर गाडीने तरुणास चिरडले – Lokmat ...\nकाँग्रेसला गळा काढून व राष्ट्रवादीला गल्लोगल्ली हल्लाबोल ...\nसन्मान, पुरस्कारांसह महिला दिन साजरा – Loksatta ...\nSugarcane : ‘एफआरपी’ वाढ म्हणजे निव्वळ आकड्यांचा खेळ ...\nपुन्हा झाले वांदे: कांद्याला भाव मिळण्यासाठी शरद पवारांन ...\nRakesh Tikait: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, ...\nएका प्राण्याचे गुण जी स्त्री पुरुषांमध्ये शोधत असते; जाण ...\nउजनीचे पाणी इंदापूर, बारामतीला देण्याच्या विरोधात सोलापु ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र – Webdunia Marath ...\nतीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र ...\nAgriculture Implements : शेतकऱ्यांच्या निकडीनुसार बनविली ...\nआपदग्रस्त कुटुंबांना मदत: ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/lata-didi-in-memories/", "date_download": "2023-02-04T05:34:01Z", "digest": "sha1:QZ53EYM3YH3FJAWOPHDM4MMSFIOEQKN5", "length": 19636, "nlines": 271, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "आठवणीतल्या दीदी : ….आणि दुधाचा पूर आटला - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » आठवणीतल्या दीदी : ….आणि दुधाचा पूर आटला\nआठवणीतल्या दीदी : ….आणि दुधाचा पूर आटला\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nअजूनही कोरले आहेत ते आघाताचे व्रण\nलता मंगेशकर हे नाव आज भारतीय संगीतक्षेत्रात मैलाचा दगड आहे. असा आवाज होणे नाही असं म्हणत लतादीदींनी संगीतविश्वात गारूड केलं आहे.\nआजवरच्या या यशस्वी प्रवासात मात्र लतादीदींना अनेक चढउतार, खाचखळगे, अपमान झेलावे लागले आहेत. दीदानाथ मंगेशकर यांच्यारूपाने असलेला वडिलांचा आधार गेल्यानंतर भावंडातील मोठय़ा म्हणून लतादीदींनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांदय़ावर घेतली पण तेच खांदे मजबूत ठेवण्यासाठी दीदींनी त्यांच्या लहानपणातील अनेक कोवळे क्षण लोकांच्या बोलण्याने झालेल्या आघातांनी पचवले आहेत.\nखरंतर माणुसकी, भूतदया, संवेदनशीलता या संस्कारातच मंगेशकर कुटुंबात दीदींच्या वयाची बारा वर्षे सुखात गेली. पण जेव्हा बाबा गेले आणि घर चालवण्यासाठी दीदी समाज नावाच्या जगात वावरायला लागल्या तेव्हा व्यवहाराची भाषा, नियमांचे बोल सांगून अनेकांनी दीदींना मानसिक त्रास दिला.\nपण कष्टाची तयारी, परिस्थितीची जाणीव आणि आईवडीलांचे संस्कार यामुळे त्यांनी बोलून उत्तर देण्यापेक्षा कृतीतूनच उत्तर दिले.\nलतादीदी जेव्हा लहानपणातील मनावर व्रणासारख्या कोरलेल्या घटना सांगायच्या तेव्हा लतादीदीनी संघर्षवाट तुडवत गाठलेले ��श खूप काही बोलायचे.\n….आणि दुधाचा पूर आटला\nपंडीत दीनानाथ मंगेशकर जोपर्यंत हयात होते तोपर्यंत मंगेशकर कुटुंबाने अत्यंत सधन दिवस पाहिले. खायला प्यायला काहीही हयगय नव्हती.\nनाटकांच्या दौरयाच्या निमित्ताने ज्या शहरात पंडित दीनानाथ कुटुंबासमवेत जायचे त्या शहरातील सगळय़ा चवीरवींचे पदार्थ ते मुलांना आणि माईंना खिलवत असत. लतादीदीपासून हृदयनाथ यांच्यापर्यंत प्रत्येक भावंडांमध्ये दोन वर्षाचे अंतर असल्याने सगळीच अगदी पाठोपाठची.\nपाच मुलं, बाबा आणि माई अशी घरात सात माणसे होती पण दीदींच्या बाबांनी रोजचा दहा लिटर दुधाचा रतीब लावला होता. जेवताना कुंडा भरून दूध माईंनी सगळया मुलांना ताटात वाढायचेच असा बाबांचा दंडकच होता. अध्येमध्ये भूक लागली तरी मुल ग्लासभर दूधच प्यायची.\nकधीकधी जेवताना वाटीत दूध उरायचे तेव्हा दीदींनी एकदा त्या वाटीतल्या दुधाने हात धुतला तेव्हा माई दीदींना ओरडल्या आणि म्हणाल्या अगं दूध पिऊन टाक असं हात धुवून वाया नको घालवू. तेव्हा बाबा माईंना म्हणाले होते की माझी लता राणी आहे.\nदुधातुपाची तिच्या आयुष्यात मी कधीच कमी पडू देणार नाही. तेव्हा दीदींनी बाबांना कडकडून मिठी मारली. दूध वाया घालवल्याबददल माफी मागितली पण बाबांनी आपल्याला राणी म्हटलेलं त्यांना खूप आवडलं.\nलतादीदीच नव्हे तर मीना, उषा, आशा आणि बाळ म्हणजेच हृदयनाथ या प्रत्येक लेकराला काहीच कमी पडू नये यासाठी मास्टर दीनानाथ यांची धडपड सुरू असायची. लतादीदी भावंडात मोठय़ा असल्याने बाबांची ही धडपड त्या जवळून पाहत आणि त्याविषयी प्रच्ंड जाणीव व आदर दीदींच्या मनात होता.\nबाबा गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस मंगेशकर भावंडे आणि आई माई हे कुटुंब सांगलीमध्ये वास्तव्य़ास होते.\nपण कोल्हापुरात हाताला काम मिळण्याच्या संधी अधिक असल्याने आणि मास्टर विनायक यांच्याकडून त्यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये नोकरीचा प्रस्ताव असल्याने लतादीदींनी कुटुंबासोबत कोल्हापूर गाठले. त्यावेळी दीदींचे वय होते 15 वर्षे.\nमास्टर विनायक यांच्याकडे काम सुरू केले.\nआठवणीतल्या दीदी : ….बाळला पोलिओ अन वेदना दीदींना\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ललिता...\nमराठ्यांची विजयगाथा सांगणारा ‘बलोच’ ५ मे...\nअमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’\n‘आत्मपँफ्लेट’ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट���रीय चित्रपट...\nबांबू’त लागणार प्रेमाचे बदामी बाण\nमनोरंजन • महाराष्ट्र • राजकारण\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/cobra-post-operation-136/", "date_download": "2023-02-04T06:33:58Z", "digest": "sha1:B7WCATHWQ4NBMXJPUKTXCJGY7KISKRBA", "length": 25995, "nlines": 167, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Cobra Post Operation 136 | खळबळ, काही राजकारण्यांविरोधात ठरवून नकारात्मक बातम्यांचा 'सौदा' ? कोब्रापोस्ट | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nComfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा\nखळबळ, काही राजकारण्यांविरोधात ठरवून नकारात्मक बातम्यांचा 'सौदा' \nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 5 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली : देशातील प्रमुख १७ प्रसिद्ध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र समूहातील अधिकाऱ्यांची कोब्रापोस्ट’ कडून स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोल-खोल करण्यात आल्याचा दावा ‘कोब्रापोस्ट’ या शोधपत्रकारिता करणाऱ्या समूहाने केल्यामुळे देशात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे त्यात डीएनए, दैनिक जागरण, इंडिया टीव्ही, अमर उजाला आणि स्कूपव्हूप अशा दिग्गज कंपन्याचे प्रतिनिधी ‘कोब्रापोस्ट’ ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले असल्याचा दावा केला आहे.\n‘ऑपरेशन १३६’ असं या मिशनला कोब्रापोस्ट शोधपत्रकारिता समूहाकडून नाव देण्यात आलं होत. त्याच ‘ऑपरेशन १३६’ चा पहिला भाग सोमवारी सार्वजनिक करण्यात आला. त्यामध्ये कोब्रापोस्ट शोधपत्रकारिता समूहातील पत्रकार पुष्प शर्मा यांनी ‘आचार्य अटल’ असं नाव बदलून अनेक टीव्ही वृत्तवाहिन्या आणि वृत्त समूहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी संपर्क साधताना त्यांनी स्वतःचा संबंध उजैन स्थित एका आश्रमाशी असल्याचे सांगितले होते.\n‘ऑपरेशन १३६’ मध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ देशातील १७ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘मवाळ हिंदुत्वाचा’ मुद्दा रेटून धरण्याची तयारी दर्शविली. त्या मोबदल्यात त्यांनी पैसे घेऊन तशा बातम्या देण्याची ऑफर सुद्धा स्वीकारली. फक्त या आपसातील व्यवहाराची कोणतीही पावती दिली जाणार नव्हती. देशातील प्रतिष्टीत राजकारण्यांविरोधात ठरवून नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची तयारी या सर्व अधिकाऱ्यांनी म्हणजे पत्रकारांनी दर्शविली. त्यात राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, अरुण जेटली, मनोज सिन्हा, जयंत सिन्हा, मेनका गांधी तसेच वरून गांधी यांची ठरवून नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली. त्यामुळे ‘ऑपरेशन १३६’ ने देशभरात खळबळ उडाली आहे.\nएका दुसऱ्या नामांकित वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी जेव्हा दैनिक जागरणच्या प्रतिनिधींशी ‘ऑपरेशन १३६’ बद्दल संपर्क साधला असता त्यांनी कोब्रापोस्टचे हे आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर त्या व्हिडीओच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे. तसेच जर हा व्हिडीओ खरा असेल आणि त्यात तथ्य असेल आम्ही नक्कीच संबंधितांवर कारवाई करू अशी प्रतिक्रिया त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच इंडिया टीव्ही ने सुद्धा सर्व आरोप फेटाळले असून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू ��शी प्रतिक्रिया दिली आहे.\nत्यामुळे ‘ऑपरेशन १३६’ च्या दुसऱ्या भागात अजून कोणाची नवे बाहेर येणार ते कोब्रापोस्टच्या पुढच्या पत्रकार परिषदेत उघड होईल.\nमागील बातमी पुढील बातमी\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातला, घोटाळ्यातील पहिली अटक.\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातलाच असून त्या घोटाळ्यातली पहिला प्रमुख आरोपी तत्कालीन उपव्यवस्थापक गोपाळ शेट्टी याला अटक.\nआणखी एक १३९४.४३ कोटींचा मोठा घोटाळा\nसर्वात आधी पीएनबी १३ हजार कोटी आणि अनेक बँकेचे घोटाळे गाजत असताना आता पुन्हा युनियन बॅंकेसहित आठ बँकांमध्ये १३९४.४३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे.\nअजून एक नीरव मोदी, १४ बँकांना ८२४ करोडचा चुना लावून विदेशात फरार\nदेशात बँकेतील घोटाळे न थांबण्याचं सत्र अजूनही चालूच आहे आणि इतकी भली मोठी घोटाळ्याची प्रकरणं समोर असताना सुद्धा हे देशाबाहेर कसे पळून जात आहेत एका मागे एक असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.\nBLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट\nअर्थकारणात ‘वित्तीय तूट’ हे इतक्या सहज घेतलं जात की जणू काय ती ‘तूट’ म्हणजे रस्त्याला पडलेला एक खड्डा जो थोडी मूठमाती दिली की भरून निघेल असच काहीस. परंतु त्यामागचं खरं संकट गडद पणे जाणवलं ते नीरव मोदी या घोटाळेबाजांमुळे.\nपीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.\nजर वेळीच दक्षता घेतली असती तर एवढा मोठा घोटाळा झाला नसता असेच काहीसे चित्र समोर येत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.\nआयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत \nभारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे.\nविक्रम कोठारी यांचा सरकारी बँकांना ८०० कोटीचा चुना.\nनीरव मोदींच्या पीएनबी घोटाळयानंतर आता रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांचा ८०० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ��्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nट्विटरवर जगात नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर्स\nकाही दिवसांपूर्वीच ट्विटरने त्यांच्या एकूण अकाउंट्सच ऑडिट प्रसिद्ध केलं आहे. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६० टक्के फॉलोअर्स हे फेक फॉलोअर्स असल्याचे समोर आले आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्���स डिव्हीडंड\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/filmmagic-film-school-started-by-sanjay-jadhav/", "date_download": "2023-02-04T06:05:06Z", "digest": "sha1:ISVTSEAJMIGPJZSPCNJQA2VHLFDUJC4L", "length": 24690, "nlines": 181, "source_domain": "marathinews.com", "title": "संजय जाधव यांनी सुरू केले फिल्मॅजिक फिल्मस्कूल", "raw_content": "\nमुंबईतील रुग्णालयांवर कोरोनाचे संकट गडद, 200 हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 72 तासांत 200 हून...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉनचे आणखी 31 रुग्ण आढळले, बाधितांची संख्या 141 वर पोहोचली\nरविवारी, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 31 नवीन रुग्ण आढळून आले असून,...\nपहिल्यांदाच एका महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्र्यांची गाडी चालवली \nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...\nभाजप सरकारांप्रमाणे आम्ही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नाही\nराज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली जाणार नसल्याचे...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकरणाचा आकडा 100 ओलांडला, रात्री 9 पासून संचारबंदी\nमहाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन प्रकारातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या सातत्याने वाढत...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर' म्हणून ओळखले...\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nदेशामध्ये एका पाठोपाठ एक नवीन संकट येतच आहेत. मागील...\nबुडत्याला काठीचा आधार अशी उक्ती या वादळांमध्ये आली आहे....\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nकोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे...\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nभारतामध्ये लसीकरणासाठी मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस म्हणजे रशियाची...\nचीनमधून मागील वर्षीपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अख्या जगामध्ये हाहाकार...\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nभारतावर ओढवलेली ही भयंकर परिस्थिती ही केवळ कोरोनाकाळात दाखवलेल्या...\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\n2020 मध्ये कोरोना व्हायरस अचानकपणे आला नसून चीन त्याची...\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nचीनने अवकाशात सोडलेले एक मोठं रॉकेट The Long March...\nस्विर्त्झलँडच्या अँटिबॉडी कॉकटेलला मान्यता\nजगभरामध्ये कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव अहायला मिळत आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना पूर्ण होत...\nअभिनेत्री अनुष्का शर्मा पुनरागमनासाठी सज्ज\nअभिनेत्री अनुष्का आई झाल्यापासून कॅमेऱ्यापासून दूर आहे आणि बऱ्याच...\nसलमान खानला साप चावला, रात्री तीन वाजता रुग्णालयात दाखल\nबॉलिवूड अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. पनवेल येथील...\nरणवीर आणि दीपिकाने शेअर केले ’83’ चित्रपटाचे नवीन पोस्टर, ट्रेलर या तारखेला येणार\nबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित '83' या चित्रपटाची चाहते...\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा आणि सलमान खानची प्रमुख भूमिका...\n1983 विश्व कप अंतिम सामना scorecard\nसाल 1983, इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले...\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटीम इंडियाने कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी...\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतातील कोरोना रुग्णांसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू हनुमा विहारी सर्वतोपरी...\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nभारतीय संघातील माजी खेळाडू रमेश पोवार यांची भारतीय महिला...\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nहार्दिक पंड्या याची ओळख एक उत्कृष्ट आण��� ऑलराउंडर खेळाडूमध्ये...\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nअ‍ॅमेझॉन प्राइमने मेंबरशिप बद्दलचे काही नियमांमध्ये बदल केले आहेत....\nभारतामध्ये सोशल मिडियावर जास्त वेळ घालवणारे अनेक मेम्बर्स आपल्याला...\nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nकोरोनामुळे सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असले तरी, बऱ्याच...\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nसोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आजकाल जवळपास सर्वच जण उपलब्ध असतात....\nतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. 15...\n'आंतरराष्ट्रीय चहा दिवस' जगभरामध्ये दरवर्षी १५ डिसेंबर रोजी विविध...\nदीर्घ श्वसन एक वरदान\nरोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत: साठी किती वेळ काढतो..\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nअक्षय म्हणजे जिचा क्षय होत नाही, अशी एखादी वस्तू...\nहल्लीच्या घड्याळावर धावणाऱ्या जीवनशैलीमुळे, लग्न उशिरा झाल्यामुळे किंवा कपल्सना...\nआंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारचे दिन साजरे केले जातात, ज्यामध्ये...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\nमहिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना...\nHomeEntertainmentसंजय जाधव यांनी सुरू केले फिल्मॅजिक फिल्मस्कूल\nसंजय जाधव यांनी सुरू केले फिल्मॅजिक फिल्मस्कूल\n२०२० हे साल आयुष्य पूर्णतः लॉकडाऊन झाल्याप्रमाणेच गेले. धावणारी सृष्टी कुठेतरी थांबली. सर्व जग एका मोठ्या महामारीच्या विळख्यात सापडले. जसे सर्व सामान्यांचे आयुष्य वेठीस धरले गेले तसेच कला सृष्टीतील कलाकारांचे जीवनाला सुद्धा कुठेतरी स्टोप लागला. कोरोनामुळे जवळजवळ गेले ८ महिने पूर्ण जग विस्कळीत झाले होते. हळूहळू का होईना जीवन पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. सिनेसृष्टी म्ह्टली कि, आपल्या डोळ्यासमोर येते विविध कलाकार, काही आवडते तर काही नावडते. रोजच्या विविध मालिका तर वयोवृद्धांच्या गळ्यातील ताईत झालेल्या असतात. आणि या कोरोन महामारीच्या काळात तर सर्व मालिका, चित्रपट यांचे चित्रीकरण पूर्णतः बंद झाले होते. त्यामुळे को���ोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कलाकार मंडळी ही एक प्रकारे क़्वारनटाईन झाली होतीत. परंतु अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी नवोगतांना एक विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे.\nमराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी फिल्मॅजिक या फिल्मस्कूल ची निर्मिती केली आहे. आणि अर्थातच अनेक कलाकारांनी प्रत्यक्ष सेटवर उपस्थीत राहून संजय जाधव यांना शुभेच्छा दिल्या. संजय जाधव यांचे फिल्म्गुरू आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते ज्यांनी बॉलीवूड मध्येही तितकेच विशेष स्थान निर्माण केले आहे असे सचिन पिळगावकर यांच्या हस्ते फिल्मॅजिक या स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी संजय जाधव यांना शुभेच्छा देताना सांगितले कि, संजयची कारकीर्द मी खूप काळापासून पाहतो आहे, त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ आज फिल्मॅजिकच्या रूपाने सर्वांनी पहिले आहे. स्वतः:चे करिअर घडवताना त्याने स्वतः खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे त्याच्या नेतृत्वाने फिल्मॅजिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना नक्कीच स्वत:चे करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.\nसंजय जाधव यांनी आपल्या फिल्मॅजिक या फिल्मस्कूल स्थापनेविषयी थोडक्यात माहिती दिली. ते म्हणाले कि, सिनेसृष्टीत प्रवेश करायचा म्हणजे काही साधी गोष्ट नाही. स्वत:ला जगासमोर प्रेझेंट करण्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि परिश्रमाची जोड आवश्यक असते. कलाकार म्हणून स्टेजवर वावरताना आत्मविश्वासाची गरज असते, आणि तोच आत्मविश्वास त्याचप्रमाणे संभाषण कौशल्य, शारिरीक लकब, सिनेजगताला साजेशा भाषेचे ज्ञान, संवादाची फेक, आवाजाची लय बद्धता, योग्य वेळी मारायचा पंच अशा एक ना अनेक गोष्टी या स्कूलच्या माध्यमातून शिकायला मिळायचा वाव मिळणार आहे. मी स्वतः अनुभवातून शिकून इथवर पुढे आलो आहे. कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हटल्यावर भांबावून जायला होणारच, म्हणून या सिनेसृष्टीत नवीन येणाऱ्या पिढीला आत्मविश्वासाने पाउल रोवण्यासाठी तसेच विविध तंत्रज्ञानाचा केला जाणारा वापर याचे सखोल ज्ञान फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना नक्कीच देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे या स्कूलचे वैशिष्ट्य आहे कि, येथे प्रवेशासाठी कसलीच बंधने नाहीत, ना वय, ना शिक्षण आणि ना भाषा. कोणत्याही भाषेच्या, वयाच्या आणि शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्तीला येथे प्रवेश मिळेल.\nफिल्मॅजिकच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये अंकुश चौधरी, सोनाली खरे, सई ताम्हणकर, श्रेय बुगडे, संजय नार्वेकर, उमेश कामत, मानसी साळवी, स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, सिद्ध जाधव, संगीततज्ञ अमितराज आणि पंकज पडघन, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिजित पानसे , विजू माने नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव इत्यादींची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित कलाकारांनी फिल्मॅजिक स्कूलला आणि संजय जाधव यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देताना आपल्या काळातील अनुभव सांगून फिल्मॅजिक स्कूलला शुभेच्छा दिल्या. पाहूया काही अनुभव.\nअंकुश चौधरी म्हणाला, संजय जाधव आणि त्याच नात आभाळमाया मालिकेपासून आहे. आणि आजपर्यंत मी त्याच्याकडून खूप शिकत आलो आहे. त्याच नवोदितांना मिळणारे मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल.\nसई म्हणते, मराठी माणसाचे हे स्कूल निर्माण करण्याचे पाऊल नक्कीच कौतुक आणि अभिमानास्पद आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.\nस्वप्नील जोशी म्हणतो, संजय जाधव जेवढा चांगला कलाकार , दिग्दर्शक, आणि निर्माता आहे तेवढाच तो अतिशय सुंदर शिक्षक पण आहे.\nउमेश कामत म्हणतो कि, आयुष्याला योग्य दिशा मिळण्यासाठी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक असते, आणि संजय दादासारख्या ऑल रौंडर व्यक्तीकडून मिळालेल मोलाच मार्गदर्शन हे अमुल्यच असेल.\nअशाप्रकारे विविध सिनेकलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव कथन करून अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांच्या फिल्मॅजिक फिल्म स्कूलला शुभेच्छा दिल्या.\nटूलकीट प्रकरण नवे वळण\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \nअभिनेत्री अनुष्का शर्मा पुनरागमनासाठी सज्ज\nसलमान खानला साप चावला, रात्री तीन वाजता रुग्णालयात दाखल\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \nमध्य रेल्वे मुंबई भरती २०२२\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/central-government-successful-in-providing-justice-to-common-people-ajay-kumar-mishra/", "date_download": "2023-02-04T05:16:13Z", "digest": "sha1:XEMMVUTWFWOPZS2TMW7HTFEX2SNYL6UU", "length": 17259, "nlines": 91, "source_domain": "sthairya.com", "title": "सामान्य जनतेला न्याय देण्यात केंद्र सरकार यशस्वी : ना. अजयकुमार मिश्रा - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nसामान्य जनतेला न्याय देण्यात केंद्र सरकार यशस्वी : ना. अजयकुमार मिश्रा\n दि. ०७ जानेवारी २०२३ फलटण स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनी भारतीय जनता पार्टीची पूर्ण बहुमत घेऊन केंद्रात सत्ता आली आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा, अडचणी, समस्यांची जाण असणारा आणि त्याची पूर्तता करण्याची क्षमता असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने लाभल्यामुळेच देशातील मूलभूत गरजांपासून दूर राहिलेल्या सुमारे ५० कोटी सामान्य जनतेला न्याय देण्यात केंद्र सरकार यशस्वी झाल्याचे स्पष्ट प्रतिपादन भाजपा ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी केले.\nमाढा लोकसभा मतदार संघात मिशन २०२४ अंतर्गत केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या २ दिवसीय भरगच्च दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये फलटण तालुक्यातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना लाभार्थ्याशी सुसंवाद कार्यक्रमात ना. मिश्रा बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी मंत्री बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, धनंजय साळुंखे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, राजेंद्र नागटीळे, जिल्हा सरचिटणीस सौ. मुक्ती शहा, राहुल शहा यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.\nकेंद्रात कृषी व अन्य खात्यांची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळलेले, राज्याचे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे अनेक वेळा होते आणि कोणीही मुख्यमंत्री असला तरी सत्तेचे सुकाणू यांचेकडे असलेले खा. शरद पवार यांनी किंवा त्यांच्या काँग्रेस सरकारांनी कधी सर्वसामान्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा विचार केला नसल्याचे सांगत त्या अपेक्षेने देशभर मतदारांनी भाजपचे कमळ स्विकारले, या मतदार संघातही आपण तो निर्णय घेतला म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तुमच्या प्रश��नांची सोडवणूक करण्याची धमक असलेला लोकप्रतिनिधी तुम्हाला लाभला, त्यांना पंतप्रधान मोदींच्या निर्णायक कर्तुत्वाची साथ लाभल्याने सर्वाधिक योजना येथे प्रभावी रीतीने राबविल्या गेल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे पंतप्रधान आवास योजनेतून गरजूंना घरे, महिलांना स्वयंपाकाचा गॅस, शेतकऱ्यांना कृषीची औजारे, तंत्रज्ञान, अनुदान स्वरुपात निधी, मोफत वैद्यकिय सेवा सुविधा, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे घरात पाण्याची सुविधा, दर ४ महिन्याला २ हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणारी अनोखी योजना वगैरे अनेक बाबी लाभल्याने या देशातील शेतकरी, कामगार, महिला सर्वच समाज घटक सुखी समाधानी झाल्याचे अनेक उदाहरणे देत ना. मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले.\nप्रारंभी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ना. मिश्रा व अन्य मान्यवरांसह सर्व उपस्थितांचे, लाभार्थी स्त्री – पुरुष आणि ग्रामस्थांचे स्वागत केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच फलटण तालुक्याच्या विविध भागातून जाणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन तसेच नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत आणि नीरा – देवघर कालव्याच्या कामाचा शुभारंभ, सातारा – फलटण महामार्गाचे कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगून स्वातंत्र्यानंतर देशात अनेक सरकारे आली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे लोकहितकारी सरकार या देशात यापूर्वी कधीच आले नसल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.\nशेतकऱ्यांना सन्मान, शेतकऱ्यांना पेन्शन, शेतकऱ्यांना अडीअडचणीत अर्थसहाय्य, गरजूंना मोफत अन्नधान्य, आळंदी – पंढरपूर मार्गावरुन प्रतिवर्षी जाणाऱ्या लक्षावधी वारकरी भाविकांच्या पायाची, सुरक्षेची काळजी घेत लक्षावधी रुपये खर्च पालखी महामार्गाची उभारणी, जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करुन प्रत्येक कुटुंबाला घरात पाण्याचा नळ, अनेक रस्त्यांची उभारणी, ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबीत असलेला रेल्वेचा प्रश्न चुटकी सरशी सोडवून प्रत्यक्ष रेल्वे वाहतूक सुरु, देशाला जागतिक स्तरावर मान सन्मानच नव्हे भारताचा दबदबा निर्माण करणारे मोदींचे सरकार निश्चित वेगळे सरकार आहे आणि ते तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे सत्तेवर आले असल्याचे सांगत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारांना धन्यवाद दिले.\nमाजी मंत्री बाळा भेगडे यांनी मार्गदर्शन केले तर जयकुमार शिंदे यांनी स्वागत प्रास्तविक आणि बजरंग गावडे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. प्रा. सतीश जंगम यांनी सूत्रसंचालन केले.\nप्रवचने – नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे\nउद्धव ठाकरेंच्या दिशाहीन नेतृत्वामुळेच पक्ष रसातळात – हेमंत पाटील\nउद्धव ठाकरेंच्या दिशाहीन नेतृत्वामुळेच पक्ष रसातळात - हेमंत पाटील\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29839/", "date_download": "2023-02-04T05:55:21Z", "digest": "sha1:RA3GLHA7DRQKJMV3UPQNZ5IMMBTVHJN2", "length": 19797, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ब्रांडेस, गिऑर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nब्रांडेस, गिऑर : (४ फेब्रुवारी १८४२ – १९ फेब्रुवारी १९२७). विख्यात डॅनिश समीक्षक. कोपनहेगन शहरी एका ज्यू कुटुंबात जन्मला. कोपनहेगन विद्यापीठात त्याने साहित्य आणि तत्वज्ञान ह्यांचा अभ्यास केला. तेथे असताना डॅनिश तत्त्वचिंतक सरेन किर्केगॉर, इंग्रज विचारवंत जॉन स्ट्यूअर्ट मिल, फ्रेंच समीक्षक सँत – बव्ह व तॅन ह्यांच्या साहित्याच्या वाचनाने तो प्रभावित झाला. किर्केगॉरच्या प्रभावामुळे ब्रांडेस ख्रिस्ती धर्माकडेही आकृष्ट झाला होता. तथापि हे आकर्षण अल्पजीवी ठरले. १८७० मध्ये तॅनच्या साहित्यविचारावर प्रबंध लिहून त्याने डॉक्टरेट मिळविली. त्यानंतर स्कँडिनेव्हियाच्या वैचारिक क्रांतीचा ध्यास घेऊन त्यासाठी प्रागतिक विचारांचा तो प्रखर पुरस्कार करू लागला धर्मविचाराला त्याच्या चिंतनात स्थान उरले नाही. परिणामतः डेन्मार्कमधील जीर्णमतवाद्यांकडून ‘नास्तिक’ म्हणून त्याची हेटाळणी होऊ लागली. १८७१ मध्ये मेन करंट्स इन नाइंटींथ सेंच्यूरी लिटरेचर (इं. भा. ६ खंड, १९०१ – १९०५) ह्या नावाने व्याख्यानमाला गुंफून आधुनिक जीवनातील समस्यांचे प्रत्ययकारी दर्शन घडविणाऱ्या वास्तववादी साहित्यनिर्मितीची आवश्यकता त्याने प्रतिपादन केली. ब्रांडेसच्या वाङ्मययीन विचारांनाही विरोध झाला आणि परिणामतः आवश्यक ती पात्रता असूनही कोपनहेगन विद्यापीठातील सौंदर्यशास्त्राच्या अध्यासनी त्याची नियुक्ती होऊ शकली नाही. व्यथित होऊन ब्रांडेस बर्लिनमध्ये गेला. तेथे त्याने काही काळ वास्तव्य केले (१८७७ – १८८३). तेथील वास्तव्यात आणि तेथून डेन्मार्कला परतल्यानंतर त्याने उत्तम समीक्षात्मक ग्रंथ लिहिले. ह्या ग्रंथात सरेन किर्केगॉर, लूद्व्ही हॉल्बर्ग ह्यांच्यावरील ग्रंथांचा समावेश होतो. ख्यातकीर्त जर्मन समाजवादी फेर्डिनांट लासाल तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली ह्यांच्यावरही त्याने ग्रंथलेखन केले.\nब्रांडेसला त्याच्या देशात मोठा विरोध झाला असला, तरी हळूहळू त्याच्या विचारांना स्कँडिनेव्हियात अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागले.ब्यर्न्स्टेअर्ने ब्यर्न् सॉन, येन्स पीअटर याकॉपसन ह्यांच्यासारख्या स्कँडिनेव्हिअन साहित्यिकांनी त्याच्या विचारांना आस्थेवाईक प्रतिसाद दिला. द मेन ऑफ द मॉडर्न ब्रे थ्रू (१८८३ इं. शी.) ह्या पुस्तकात त्याने आपल्या अनुयायास��बंधी लिहिले आहे. १९०२ मध्ये कोपनहेगन विद्यापीठातील सौंदर्यशास्त्राच्या अध्यासनावरही त्याची नियुक्ती झाली. विख्यात जर्मन तत्त्वज्ञ नीत्शे ह्याच्या विचारांचा १८८० नंतर प्रभाव पडून विभूतिपूजेला महत्व देणाऱ्या एका तत्त्वज्ञानाचा पुरस्कार तो करू लागला. ह्या तत्त्वज्ञानाला त्याने ‘ॲरिस्टोक्रॅटिक रॅडिकॅलिझम’ (इं. अर्थ) असे नाव दिले होते. विल्यम शेक्सपिअर, गटे, व्हॉल्तेअर, मायकेलअँजेलो, जूलिअस सीझर ह्यांसारख्या कर्तृत्वाच्या विविध क्षेत्रांतील थोर व्यक्तींची चरित्रे त्याने ह्याच तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून लिहिली. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना ब्रांडेसने जिझस, अ मिथ (१९२५, इं. भा. १९२६) हा ख्रिस्ती धर्माच्या ऐतिहासिक मूलधारावरच आघात करणारा वादग्रस्त ग्रंथ लिहिला आणि अनेकांचा रोष ओढवून घेतला.\nब्रांडेसच्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांत ‘डॅनिश पोएट्स’ (१८७७, इं. शी.), इंप्रेशन्स ऑफ रशिया (१८८८, इं. भा. १८८९), पोलंड : ए स्टडी ऑफ द लँड, पीपल अँड लिटरेचर (१८८८, इं. भा. १९०३) ह्यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो. जॉन स्ट्यूअर्ट मिलच्या द सब्जेक्शन ऑफ वूमेन (१८६९) ह्या ग्रंथाचा डॅनिश अनुवादही त्याने केला आहे. ब्रांडेसच्या संकलित ग्रंथांची आवृत्ती १८ खंडांत प्रसिद्ध झाली (१८९९- १९१०). कोपनहेगन येथे तो निधन पावला.\nयानसेन, एफ्. जे. विलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोक���ी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/61537.html", "date_download": "2023-02-04T05:29:39Z", "digest": "sha1:7RERUQEZUP4VPRS3URH7OY56C4DDSF44", "length": 43782, "nlines": 523, "source_domain": "www.sanatan.org", "title": "Rest in peace (RIP) चा खरा अर्थ जाणून घ्या ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nचौसष्ट कला – ईश्वरप्राप्तीसाठी कला\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nचौसष्ट कला – ईश्वरप्राप्तीसाठी कला\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > अंधानुकरण टाळा \nRest in peace (RIP) चा खरा अर्थ जाणून घ्या \n‘सध्या कोणाचाही मृत्यू झाला की, आपल्याकडे RIP लिहून श्रद्धांजली वाहण्याची प्रथा चालू झाली आहे. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या ‘फॅशनचे ��ळी’ झाले आहेत.\n१. प्रत्येकाला त्याच्या धर्म-पंथाप्रमाणे श्रद्धांजली वहा \nकृपया हिंदु माणसाला त्याच्या मृत्यूवर ‘RIP’ लिहून श्रद्धांजली वाहू नका ज्यांना मृत्यूनंतर भूमीत गाडले जाते, त्या मुसलमान आणि ख्रिस्ती पंथाच्या बांधवांत RIP म्हणण्याची प्रथा आहे. RIP म्हणजे ‘Rest In Peace’ ज्यांना मृत्यूनंतर भूमीत गाडले जाते, त्या मुसलमान आणि ख्रिस्ती पंथाच्या बांधवांत RIP म्हणण्याची प्रथा आहे. RIP म्हणजे ‘Rest In Peace’ कृपया हिंदु माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका \n‘जगात कोणीही असो. एकदा तो वारला की, त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे, हा त्या ‘जाणार्‍याचा’ हक्क आहे हे कोणाचे उदगार आहेत हे कोणाचे उदगार आहेत ठाऊक आहे छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशा वेळी शिवरायांनी विरोध केला. ‘अफझलखान मेला, तेव्हा त्याच्याशी शत्रुत्व संपले. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरिराला जाळून त्याची विटंबना करू नका’, अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुसलमान धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझलखानाला भूमीत गाडून त्यावर त्याची मुसलमान परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत, ‘प्रत्येक मृत शरिराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी, हा प्रत्येक मृताचा हक्क आहे.’\nREST IN PEACE म्हणजे ‘शांतपणे पडून रहा ’ ‘हे मृतात्म्या, तुझ्या शरिराला आम्ही भूमीत ‘गाडले’ आहे, तेव्हा ‘कयामत’च्या दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल, तर आता तू भूमीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा ’ ‘हे मृतात्म्या, तुझ्या शरिराला आम्ही भूमीत ‘गाडले’ आहे, तेव्हा ‘कयामत’च्या दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल, तर आता तू भूमीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा हे असे का म्हणतात, कारण ‘गाडणारे’ आणि ‘ज्याला गाडले तो जीवंतपणी’, कोणीच पुनर्जन्म मानत नाहीत. कयामतपर्यंत मेलेल्याची गाडलेल्या जागेतून सुटका नाही, असे त्यांचा धर्म सांगतो.\n३. हिंदु धर्म आणि अन्य पंथांमधील भेद \nभेद नीट समजून घ्या हिंदु धर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत, तर जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात पुनर्जन्मासाठी हिंदु धर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत, तर जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात पुनर्जन्मासाठी ���िंदू त्याला RIP कसे म्हणतील हिंदू त्याला RIP कसे म्हणतील कारण आत्मा सद्गतीस गेला, असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. त्याचा पुढील जन्मासाठीचा प्रवास नीट होवो, असे म्हणावे. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत, तर मुक्त करतात. मेलेल्या व्यक्तीने पुढील जन्म घ्यावा म्हणून; पण इतर धर्म जे ‘गाडतात’ ते मृतात्म्याला ‘भूमीत शांत पडून रहा’ असे सांगून कारण आत्मा सद्गतीस गेला, असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. त्याचा पुढील जन्मासाठीचा प्रवास नीट होवो, असे म्हणावे. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत, तर मुक्त करतात. मेलेल्या व्यक्तीने पुढील जन्म घ्यावा म्हणून; पण इतर धर्म जे ‘गाडतात’ ते मृतात्म्याला ‘भूमीत शांत पडून रहा’ असे सांगून ‘कयामतपर्यंत तुझी सुटका नाही ‘कयामतपर्यंत तुझी सुटका नाही \nहिंदूंनी यासाठी गरूड पुराण वाचावे. ते ‘मृत्यू’संदर्भात आहे.\n४. हिंदु मृतात्म्यास सद्गती मिळो, अशी प्रार्थना करा \nहिंदूंनी ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ म्हणावे. ‘देव मृतात्म्यास सद्गती देवो’, असे म्हणावे. म्हणजे ही जी व्यक्ती वारली आहे, ती पुण्यगतीस पावावी. त्यांचा पुढील जन्म घेण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडो एवढेच कशाला एखादा सज्जन, पुण्यवान हिंदू मरतो, तेव्हा देवाने त्यांना वारंवार जन्म-मरणाचा म्हणजेच पुनर्जन्माचा फेरा न देता ‘मुक्त’ करावे, अशीही प्रार्थना करता येते.\n‘हॅलोवीन’ची विकृती साजरी करणार्‍यांचा एका धर्मप्रेमीने केलेला सडेतोड प्रतिवाद \nशाळा आणि महाविद्यालय येथे केवळ सात्त्विक भारतीय पोशाखच गणवेश म्हणून वापरणे योग्य \nआजचे दिशाहीन आणि निस्तेज युवक \n‘टॅटूू’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला दूर ठेवा \n‘पोशाख आरामदायी आहे’, असा वरवरचा विचार करून तमोगुण वाढवणारी जीन्स पँट परिधान करण्याऐवजी सात्त्विकता वाढवणारी...\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (251) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (57) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (119) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (97) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंद��्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (429) अंधानुकरण टाळा (19) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (198) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (198) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (64) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (79) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (10) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (75) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (64) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (79) अध्या��्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (10) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (75) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (340) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (69) लागवड (53) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (340) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (69) लागवड (53) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (24) आमच्याविषयी (375) अभिप्राय (370) आश्रमाविषयी (216) मान्यवरांचे अभिप्राय (162) संतां��े आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (531) अध्यात्मप्रसार (275) धर्मजागृती (100) राष्ट्ररक्षण (76) समाजसाहाय्य (90) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (24) आमच्याविषयी (375) अभिप्राय (370) आश्रमाविषयी (216) मान्यवरांचे अभिप्राय (162) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (531) अध्यात्मप्रसार (275) धर्मजागृती (100) राष्ट्ररक्षण (76) समाजसाहाय्य (90) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (741) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (77) ज्योतिषशास्त्र (33) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (117) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (46) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (12) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (741) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (77) ज्योतिषशास्त्र (33) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (117) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थय���त्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (46) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (12) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (132) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (1,006) आपत्काळ (110) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (132) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (1,006) आपत्काळ (110) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (101) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (67) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (695) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (158) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (26) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (43) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (17) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (227) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (6) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (26) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (43) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (17) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (227) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (6) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nचौसष्ट कला – ईश्वरप्राप्तीसाठी कला\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग���य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्‍या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2169", "date_download": "2023-02-04T06:51:19Z", "digest": "sha1:A4CD6AT6DQVIKQOPVSTPXDNPS73ENG37", "length": 15073, "nlines": 141, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत – Adivasi Samrat", "raw_content": "\nकोकण डहाणू रायगड सामाजिक\nपनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत\nपनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत\nपनवेल शहराजवळून जाणार्‍या पंचमुखी मारुती मंदिराजवळ असलेले शासकीय विश्रामगृह हे सध्याच्या स्थितीला अनेक समस्यांच्या गर्तेत असून येथे येणार्‍या मंत्री, आमदार, खासदारांसह शासकीय अधिकार्‍यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.\nमुंबईकडून पुण्याच्या दिशेने किंवा कोकणात जाण्यासाठी महामार्गालगत असलेले शासकीय विश्रामगृह हे अनेकांचे विश्रांती घेण्याचे ठिकाण होते. अनेक केंद्रीय व राज्यमंत्री तसेच विविध आमदार, खासदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार येथे थांबतात. कित्येक वेळा शासकीय बैठकाही होतात. पत्रकार परिषदही होतात. परंतु गेल्या काही वर्षापासून या शासकीय विश्रामगृहाकडे सार्वजनिक बांधकाम विभाागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने पुर्वीची असलेली रया आता निघून गेली आहे. याची बांधणी साधारण 1910 च्या सुमारास झाली आहे. अत्यंत जुने बांधकाम व त्या काळात असलेले लाकूड, दगडे व इतर साहित्याच्या माध्यमातून येथे उभारणी करण्यात आली आहे. दोन व्हीआयपी कक्ष, सभागृह व साधी निवासस्थान व मागील बाजूस शौचालय, बाथरुम व किचन अशा स्वरुपाचे हे विश्रामगृह असले तरी या विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी लाकूड व भिंतीला वाळवी लागली आहे. बैठकांचे कुशण निघाले आहेत. चादरी, उशांची अभ्रे फाटलेली आहेत. त्यात ढेकुणांचा सुळसुळाट आहे. तसेच सभागृहात असलेल्या खुर्च्या सुद्धा गायब झाल्या असून राष्ट्रीय नेत्यां��े फोटो सुद्धा धुळखात पडले आहेत. या ठिकाणी असणारे खानसामे सुद्धा आजारी अवस्थेत असल्याने येथे आवश्यक असणारी कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे.\nकोकण तसेच घाट माथ्यावर जाणार्‍या मार्गावरील मुख्य विश्रामगृह असल्याने त्याची जास्तीत जास्त चांगली सोयी सुविधा व उभारणी होणे गरजेचे असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून थातुरमातूर कामे केली जात असल्याने येथे येणारे संताप व्यक्त करीत आहेत. पनवेल आज चोहोबाजूने वाढत असल्यामुळे शासकीय विश्रामगृह सुद्धा चांगल्या पद्धतीचे व सर्व सोयीसुविधायुक्त असणे गरजेचे असतानाही या ठिकाणी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nकोकण ठाणे मुरबाड सामाजिक\nआदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर… हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती\nआदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती मुरबाड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिले; २०२१ आदिवासी दिनदर्शिकेचे सप्रेम भेट मुरबाड/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनजागृती – प्रबोधन करण्यासाठी […]\nपोपटी कवी संमेलनाची जागतिक ओळख व्हावी – कवी अरूण म्हात्रे\nपोपटी कवी संमेलनाची जागतिक ओळख व्हावी – कवी अरूण म्हात्रे पनवेल/ प्रतिनिधी : प्रतिभावंत, नवोदित कवींमुळे दिवसेंदिवस पोपटी कवी संमेलनाचा दर्जा उंचावत आहे, या कवी संमेलनाचा सुगंध आता दूरवर गेला आहे. रायगडच्या मातीतल्या या पोपटी कवी संमेलनाची जागतिकस्तरावर ओळख व्हावी असे मत सुप्रसिध्द कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद […]\nठाणे ठाणे डहाणू ताज्या नवी मुंबई नाशिक पश्चिम महाराष्ट्र पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक\nडॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर\nडॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर शहादा/ प्रतिनिधी : शहादा तालुक्यांतील मंदाणे येथे डॉ. दिलीप वळवी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने याहा मोगी हॉस्पिटल मंदाणे व ब्लड डोनर मित्रपरिवार यांच्या येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४० लोकांनी केले रक्तदान रक्तधात्याना केळी सफरचंद कोल्ड्रिंग व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रवी पावरा ब्लड डोनर […]\nरस्ता नूतनिकरणासाठी मनसेचे धोपटने आंदोलन\nशिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/mega-e-auction-by-pnb-and-bank-of-baroda-on-12th-aug-and-18th-aug-2021-respectively-buy-property-in-cheap-cost-mhjb-590927.html", "date_download": "2023-02-04T06:12:42Z", "digest": "sha1:TQ4J34DSXB2A5CZLEORM2M5FURMGMOXW", "length": 11888, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mega E-Auction: स्वस्तात खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर, आठवडाभरात 2 बँका देतायंत संधी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nMega E-Auction: स्वस्तात खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर, आठवडाभरात 2 बँका देतायंत संधी\nMega E-Auction: स्वस्तात खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर, आठवडाभरात 2 बँका देतायंत संधी\nपंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मालमत्तांची विक्री करत आहे. या दोन्ही बँकांकडून रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीचा ई-लिलाव (Mega E-Auction) केला जाणार आहे.\nपंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मालमत्तांची विक्री करत आहे. या दोन्ही बँकांकडून रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीचा ई-लिलाव (Mega E-Auction) केला जाणार आहे.\nमॅनेजर असावा तर असा गरीब कुटुंबाला मिळवून दिली माहिती नसलेली हक्काची रक्कम\nCredit Card वापरताना काळजी घ्या, कंगाल होण्यापूर्वी या गोष्टी माहित करुन घ्या\nICICI क्रेडिट कार्डचं बिल भरणं अगदी सोपं, UPI वरुनही एका झटक्यात होईल काम\nतब्बल 48 लाखांचं पॅकेज; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय\nनवी दिल्ली, 12 ऑगस्ट: घर घेण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या आठवड्यात तुम्हाला देशातील दोन महत्त्वाच्या बँका स्वस्तात घर घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. जर तुमची घर, दुकान किंवा शेतीसंबंधित जमीन घेण्याचा विचार असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या मालमत्तांची विक्री करत आहे. या दोन्ही बँकांकडून रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीचा ई-लिलाव (Mega E-Auction) केला जाणार आहे. जाणून घ्या तुम्ही देखील कशाप्रकारे या ई-लिलावामध्ये सहभाग घेऊ शकता.\nपीएनबी मेगा ई-ऑक्शन आज 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. अर्थात उद्या तुम्हाला स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या लिलावात रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीची विक्री केली जात आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये बोली लावू शकता. बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.\nपंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 18300 पेक्षा जास्त रहिवासी, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी संबंधित मालमत्तेची विक्री करत आहे.\nहे वाचा-'या' कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या महिन्यात वाढीव DA सह येणार एक्स्ट्रा पगार\nबँक ऑफ बडोदा मेगा ई-ऑक्शन\nPNB नंतर बँक ऑफ बडोदा देखील 18 ऑगस्ट रोजी मेगा ई-ऑक्शन करणार आहे. बँकेने याआधी 28 जुलै रोजी अशाप्रकारे मालमत्तांचा ई-लिलाव केला होता.\nबँकेने ट्वीट करत अशी माहिती दिली आहे की बँक ऑफ बडोदा हा लिलाव SARFAES कायद्याअंतर्गत करत आहे. यामध्ये घर, ऑफिस, इंडस्ट्रिअल प्रॉपर्टी, जमीन, प्लॉट इ. मालमत्तांची विक्री होणार आहे. ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.\nहे वाचा-PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी 1 सप्टेंबरपासून होणार बचत खात्यावरील व्याजदरात बदल\nदोन्ही मेगा-ई ऑक्शनसाछी कशाप्रकारे कराल रजिस्ट्रेशन\nबिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. eBkray पोर्टल bवर 'बिडर्स रजिस्ट्रेशन' सेक्‍शनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल. यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो. E-Auction प्लॅटफॉर्मवर जनरेट झालेल्या चालानचा वापर करुन अमाउंट ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी NEFT किंवा ऑनलाईन-ऑफलाईन ट्रान्सफरचाही वापर करता येऊ शकतो. इच्छुक रजिस्टर करणारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/category/marathi-news/bharat-india-news/", "date_download": "2023-02-04T06:06:38Z", "digest": "sha1:OSF7OGXBSEUUAFTGDMYIWNLBOFP6AZBP", "length": 10123, "nlines": 141, "source_domain": "m4marathi.com", "title": "भारत – m4marathi", "raw_content": "\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार)\nस्टेच्यू ऑफ युनिटी : एकतेचे प्रतिक\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या निर्भीड व्यक्तिमत्वामुळे त्यांना ‘लोहपुरूष’ म्हणूनही ओळखले जाते. भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी देशाची आजच्याप्रमाणे प्रांतरचना नव्हती. देश वेगवेगळ्या लहानमोठ्या संस्थानांमध्ये\nभार���ीय उपग्रह मंगळाच्या कक्षेत\n आता भारत जगातील असा पहिला देश आहे ज्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या मंगळाच्या कक्षेत आपला उपग्रह प्रस्थापित केला . भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी\nअमीर खानचा सत्यमेव जयते हा reality show सध्या बहुचर्चित आहे,ह्याच कारण त्यामध्ये असलेली भीषण सामाजिक वास्तवता, महासत्ता होऊ घातलेल्या भारत देशामधील एकूण परिस्थितीचा बोलका आढावा म्हणजे सत्यमेव जयते.\nजागतिक क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करलेल्या भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्यावर क्रिकेट खेळणाऱ्या अथवा लोकप्रिय असणाऱ्या सगळ्याच देशांच्या माध्यमांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच दक्षिण आशियामध्ये क्रिकेट हा\nव्यसनमुक्तीसाठी राजस्थान सरकारचा स्तुत्य निर्णय……\nराजस्थान सरकारच्या एका निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. हा निर्णय तिथल्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीसंबंधी घेतला आहे. या निर्णयानुसार धुम्रपान किंवा गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तींना शासकीय नोकरी\nतरुण तेजपालांचे कृत्य समाजाठी मारक….\n‘तहलका डॉट.कॉम’ चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल सध्या भलतेच गाजतायेत स्टिंग ऑपरेशन द्वारे वाजपेयी सरकारमधील संरक्षण खात्यातील दलाली चव्हाट्यावर आणणारे तेजपाल सहकारी पत्रकार महिलेवर केलेल्या अत्याचाराने चांगलेच अडचणीत\nजिथे शिक्षकच अनुत्तीर्ण, तेथे विद्यार्थ्यांचे काय होणार\nबिहार राज्यातील तब्बल दहा हजार शिक्षकांना साधे पाचवीचेही गणित येत नाही गेल्या महिन्यात तिथल्या कंत्राटी शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालानुसार हि गंभीर बाब समोर आली आहे. ह्या परीक्षेत\n“ खरी श्रद्धांजली ”\nआज २६ नोव्हेंबर, सार्वभौम भारतावरील सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्याला आज पांच वर्ष पूर्ण होत आहेत. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून तर उच्च पदस्थ राजकारण्यांपर्यंत सर्वचजण दरवर्षी आजच्या दिवशी त्या हल्ल्यात\n‘हैदर’ च्या चित्रीकरणातील तिरंग्याला विरोध….\nआम्ही भारतीय मोठ्या अभिमानाने ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे’ असे मानत असलो आणि तसे आपले राज्यकर्तेही तसे छातीठोकपणे वारंवार सांगत असले तरीही भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2023-02-04T05:25:06Z", "digest": "sha1:P7O72YWOVU7BO5QWZ72GLNZNFWBNOXJU", "length": 2699, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १७० चे - १८० चे - १९० चे - २०० चे - २१० चे\nवर्षे: १८८ - १८९ - १९० - १९१ - १९२ - १९३ - १९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\n४४ वर्षे राज्य केल्यावर पार्थियाचा राजा बलाश चौथ्याचा मृत्यू. बलाश पाचवा सत्तेवर.\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:५१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Nako_Lagu_Jeeva_Sada", "date_download": "2023-02-04T05:15:21Z", "digest": "sha1:EVGLQFAJRFX67IZW3BRXKUVCZGRNNWA2", "length": 4169, "nlines": 57, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "​नको लागू जीवा सदा | Nako Lagu Jeeva Sada | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\n​नको लागू जीवा सदा\nमाणसापरी माणूस, राहतो रे वेडा जाणा\nआणि होतो छापूनिया, कोरा कागद शहाणा\n​नको लागू जीवा सदा मतलबापाठी\nहृदयाचं देणघेणं, नाही पोटासाठी\nउभे शेतामधी पिकं, ऊन्ह-वारा खात खात\nतरसती 'केव्हा जाऊ' देवा, भुकेल्या पोटात\nपेटवा रे चुल्हा आता, मांडा ताटवाटी\nनको लागू जीवा सदा मतलबापाठी\nपाहूनिया रे लोकांचे व्यवहार खोटे-नाटे\nतेव्हा बोरीबाभळीच्या आले अंगावर काटे\nराखणीच्यासाठी झाले शेताला कुपाटी\nनको लागू जीवा सदा मतलबापाठी\nगीत - बहिणाबाई चौधरी\nस्वर - शालिनी अरुण सरनाईक\nगीत प्रकार - कविता\nकणगा - धान्य साठवण्यासाठी केलेली बांबूची कोठी.\nडाडोर - पोटाची ढेरी.\nमाणसापरी माणूस राहतो रे येडाजाना\nअरे होतो छापिसानी कोरा कागद शहाणा\nनको लागू जीवा सदा मतलबापाठी\nहिरीताचं देनं घेनं नही पोटासाठी\nउभे शेतामधी पिकं ऊन वारा खात खात\nतरसती 'कव्हा जाऊ' देवा, भुकेल्या पोटात\nपेटवा रे चुल्हा आता, मांडा ताटवटी\nनको लागू जीवा सदा मतलबापाठी\nपाहीसनी रे लोकाचे यवहार खोटे नाटे\nतव्हा बोरी बाभयीच्या आले आंगावर काटे\nराखोयीच्यासाठी झाल्या शेताले कुपाटी\nनको लागू जीवा, सदा मतलबापाठी\nकिती भरला कनगा, भरल्यानं होतो रिता\nहिरीताचं देनंघेनं, नही डाडोराकरता\nगेली देही निंघीसनी नाव रे शेवटी\nनको 'लागू जीवा, सदा मतलबापाठी\nसंपूर्ण कविता / मूळ रचना\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nविसर प्रीत विसर गीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/muralidhar-jadhav-order-canceling-appointment-of-gokul-sangh-director-retained-by-mumbai-high-shinde-government/535380/", "date_download": "2023-02-04T05:25:01Z", "digest": "sha1:KHB53NDFOZ6SFK366DV5ZDKW7YCHP2I2", "length": 12245, "nlines": 184, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Muralidhar jadhav order canceling appointment of gokul sangh director retained by mumbai high shinde government", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र पुणे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका ‘गोकुळ’चे संचालकपद शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनाच\nशिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका ‘गोकुळ’चे संचालकपद शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनाच\nमहाविकास आघाडी सरकारने केलेली नियुक्ती रद्द करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव फसल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.\nमहाविकास आघाडी सरकारने केलेली नियुक्ती रद्द करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव फसल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.\nशिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. शिंदे-फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर अनेक निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आले. यात एक निर्णय होता, तो कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर स्वीकृत संचालक पदाची नियुक्तीचा. महासत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार ही नियुक्ती रद्द करण्याची खेळी खेळण्याच्या प्रयत्नात असताना आता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने केलेली नियुक्ती रद्द करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव फसल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.\nमहासत्तांतरादरम्यान महाविकास आघाडीने कोल्हापूरमधील गोकुळच्या संचालकपदी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती केली होती. महासत्तांतरानंतर त्यांची नियुक्ती रद्द करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा डाव पुरता फसला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळ’च्या संचालक पदावरील नियुक्ती कोणतंही कारण न देता तडकाफडकी रद्द केली होती. त्यानंतर मुरलीधर जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.\nयाप्रकरणी न्यायमूर्ती के. एच. श्रीराम आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. “आम्हाला नेमणुकीचा अधिकार आहे, तसा तो रद्द करण्याचा अधिकार आहे,” असं या सुनावणीत सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. यावर आक्षेप घेत जाधव यांची नियुक्ती निबंधकांनी केली आणि नियुक्ती रद्दचा आदेश उपसचिवांनी काढला. उपसचिव हे निबंधक आहेत का अशी विचारणा न्यायालयाने केली होती. ज्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती केली त्या कायद्यामध्ये त्यांना काढून टाकण्याची काय तरतूद आहे अशी विचारणा न्यायालयाने केली होती. ज्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती केली त्या कायद्यामध्ये त्यांना काढून टाकण्याची काय तरतूद आहे, अशीही विचारणा न्यायालयाने केली होती. सरकारने केलेली नियुक्ती सरकार बदलले म्हणून बदलता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलंय. संचालकपद रद्द करण्याचा आदेश तुम्ही स्वतः मागे घेता की आम्ही आदेश देऊ, अशीही विचारणा न्यायालयाने केली होती. सरकारने केलेली नियुक्ती सरकार बदलले म्हणून बदलता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलंय. संचालकपद रद्द करण्याचा आदेश तुम्ही स्वतः मागे घेता की आम्ही आदेश देऊ, असा सवालदेखील न्यायालयाने केला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआंतरजातीय नव्हे फक्त आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती\nमंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त खाती सोपवली आता ‘या’ मंत्र्यांकडे\nशिंदे सरकार मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारासाठी नवा मुहूर्त 26 जानेवारीपूर्वी\nमविआचा 17 डिसेंबरचा मोर्चा नैराश्य आणि वैफल्यातून; केशव उपाध्येंचे टीकास्त्र\nशेतकऱ्यांवर जलसमाधीची वेळ आणू नका; अजित पवार यांचा राज्य सरकारला इशारा\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का, मुंबईनंतर ठाण्यातही काळ्या रंगाच्या बॅनरने चर्चेला उधाण\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीत���रामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.fcfauto.com/about-us/", "date_download": "2023-02-04T06:28:03Z", "digest": "sha1:CVEUSN7UEBMNLS2OBCUQNOXLQPYJMWPY", "length": 7875, "nlines": 159, "source_domain": "mr.fcfauto.com", "title": "आमच्याबद्दल - नांगॉन्ग फुचेफांग कार अॅक्सेसरीज कं, लि.", "raw_content": "\nकार बॅक सीट ऑर्गनायझर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nNangong Fuchefang Car Accessories Co., Ltd. ची स्थापना 2015 मध्ये नांगॉन्ग सिटी, हेबेई प्रांतात करण्यात आली, हे चिनी ऑटो सप्लाय प्रोडक्शन बेस आहे, ज्यामध्ये 30,000 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्र आणि 150 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.हे सर्व प्रकारच्या कार स्टोरेज बॅग, ट्रंक स्टोरेज बॉक्स, सीट कुशन, स्टीयरिंग व्हील कव्हर्स, फूट कुशन आणि कारचे कपडे इत्यादींचे संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्री एकत्रित करणारी एक व्यावसायिक उत्पादक आहे.\nफॅक्टरी ग्राहकांना सोयीस्कर, जलद आणि उच्च-गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्याचे तत्त्व तत्त्व म्हणून घेते आणि ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणि व्यावसायिक सेवा प्रदान करते.\nऑटो सप्लायच्या क्षेत्रात आमची उत्कृष्ट स्पर्धात्मकता म्हणून, आम्ही वैयक्तिक मूल्य आणि करिअरच्या प्रगतीच्या प्रवासात तुमच्यासोबत असण्याची अपेक्षा करतो.\nकंपनीचा आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आणि जगाच्या विविध प्रदेशांमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी, आमच्या कंपनीने परदेशी व्यापार व्यवसाय संघ स्थापन केला आहे.संघातील सदस्यांना ऑटो सप्लाय फॉरेन ट्रेड उद्योगात अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि ते व्यावसायिकांना व्यावसायिक सेवा देतात.\nखरोखर कारखाना sgs द्वारे प्रमाणित.द्रुत क्रिया, व्यावसायिक संघ आणि सर्वोत्तम सेवा.\nकार अॅक्सेसरीज उत्पादनांवरील वास्तविक आणि व्यावसायिक कारखाना, मजबूत आर अँड डी सामर्थ्य, ड्रॉइंग डिझाइनपासून उत्पादन पूर्ण करण्यासाठी सोल्यूशनचा संपूर्ण संच.\nhउच्च दर्जाची सामग्री, काटेकोरपणे गुणवत्ता नियंत्रण, वितरण बांधणे.\noem आणि odm सेवा स्वीकार्य\nFuchefang कार ट्रंक ऑर्गनायझर्स, कार हँगिंग ऑर्गनायझर, कार सीटबॅक ऑर्गनायझर, कार बॅक सीट ऑर्गनायझर, कार फर स्टीयरिंग व्हील कव्हर्स, कार मॅट्स आणि कार कव्हर्स इत्यादी प्रकारचे उत्पादन करत आहे.\nकारखान्याचा उद्देश: मानवी मालमत्ता, प्रथम ग्राहक, प्रथ�� सचोटी\nकंपनी तत्वज्ञान: परस्पर लाभ आणि समान विकास\nकंपनीची दिशा: उच्च-गुणवत्तेची उत्पादने विकसित करा आणि विन-विन सहकार्य मिळवा.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nक्रमांक 2-1-401, टेंगफेई रोड, नांगॉन्ग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झोन, झिंगताई शहर, हेबेई प्रांत\n© कॉपीराइट 20112021 : सर्व हक्क राखीव.\nराखाडी कार मॅट्स लेदर कार मॅट्स लेदर कार फ्लोअर मॅट्स 3d कार फ्लोअर मॅट्स लक्झरी कार मॅट्स लक्झरी कार फ्लोअर मॅट्स\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2023-02-04T06:04:14Z", "digest": "sha1:DA7VUKAB2UF5V26GZSJ3DBBA4CMME4HJ", "length": 6373, "nlines": 104, "source_domain": "m4marathi.com", "title": "दुर्गभ्रमंती- किल्ले “पुरंदर” – m4marathi", "raw_content": "\nपुरंदर पाहिला की, काही गोष्टी डोळ्यासमोर येतात.प्रकांड संस्कृत पंडीत संभाजी महाराजांचा जन्म, दिलेरखानानी किल्ल्याभोवती दिलेला वेढा, मुरारबाजींची शर्थीची लढाई इ. प्रसंग आठवतात. गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण १४०० मी. इतकी आहे. १६६५ साली दिलेरखानानी किल्ल्याला वेढा दिला होता. त्या वेळी केवळ ७०० मावळे हाताशी घेऊन मुरारबाजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वराज्यासाठी बलिदान दिले. पुरंदर ही अगदी सुरुवातीच्या काळात पेशव्यांची राजधानी होती.\nपुरंदर गडावर केदारेश्वर, रामेश्वर, पेशव्यांचा वाडा, खांदकडा इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. तसेच गडावरील शेंड्या बुरूज, हत्ती बुरूज, मुरवी तलाव, राजाळे तलाव, मुरारबाजीचा पुतळा ही स्थानेही इतिहास जिवंत करतात. पुरंदर गडावरून आजुबाजुला नजर टाकली की, वज्रगड, सिंहगड, राजगड, विचित्रगड या किल्ल्यांचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळते.\nसध्या पुरंदर हा किल्ला राष्ट्रीय छात्रसेना प्रबोधिनीच्या ताब्यात असून तेथे प्रशिक्षण कार्यक्रम होतात. नीरा व कर्‍हा या नद्यांच्या मध्ये वसलेल्या पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी पुण्याहून एस.टी. ची सोय आहे. पुण्यापासून ३८ कि. मी. अंतरावर सासवड (पुरंदर) तालुक्यात हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी केतकावळे या गावी `प्रतिबालाज��‘ हे सुंदर मंदिर आहे.\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-august-2020/", "date_download": "2023-02-04T05:36:33Z", "digest": "sha1:TZ6COUYVI6JXBYTSVYRW5TZ75WFMP237", "length": 13790, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 07 August 2020 - Chalu Ghadamodi 07 August 2020", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nवस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 07 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन आयोजित करण्यात आला आहे.\n07 ऑगस्ट 2002 पासून भारताची प्रथम किसान स्पेशल पार्सल ट्रेन किंवा किसान रेल्वे सुरू झाली.\nसीबीआयसीने कस्टम व फील्ड फॉर्मेशन्सची तातडीने 48 तासांच्या आत पडताळणी व पुष्टी करण्याचे निर्देश दिले आहेत की देशभरातील गोदामांमध्ये आणि बंदरांमध्ये पडून असलेली कोणतीही घातक किंवा स्फोटक सामग्री सर्व सुरक्षा आणि अग्निशामक मापदंडांची पूर्तता करते आणि जीवन व मालमत्तेस कोणताही धोका दर्शवित नाही.\nआरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने एकमताने पॉलिसी रेपो दर चार टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nजम्मू-काश्मीरचे माजी उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू हे देशाचे नव�� नियंत्रक आणि महालेखापरीक्षक असतील.\nडिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, DIAT यांना स्मार्ट इंडिया हॅकाथॉन, SIH, 2020 मध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे.\nश्रीलंकेत, पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत भरीव विजय नोंदविला.\n“रॉ: अ हिस्ट्री ऑफ इंडियाज कव्हर्ट ऑपरेशन्स” नावाच्या नवीन पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी चिनी मोबाइल फोन कंपनी व्हिवोबरोबर शीर्षक प्रायोजकत्व करार स्थगित केला आहे.\nसमीर शर्मा हा 44 वर्षीय टेलिव्हिजन अभिनेता त्याच्या मालाड अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला. अभिनेत्याचा मृत्यू आत्महत्या करून झाल्याचे मलाड पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3803 जागांसाठी भरती\nNext (NHM Ahmednagar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे 211 जागांसाठी भरती\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/17/04/2021/in-chandrapur-city-38-thousand-593-people-were-vaccinated/", "date_download": "2023-02-04T04:48:42Z", "digest": "sha1:VKKYELI24HOJ4GNTUH43IQJIY335OD3A", "length": 16789, "nlines": 218, "source_domain": "newsposts.in", "title": "चंद्रपूर शहरात ३८ हजार ५९३ ��णांनी घेतली लस | Newsposts.", "raw_content": "\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nचंद्रपूर जिल्ह्यात आज एकाही बाधिताचा मृत्यू नाही तर 27 कोरोनामुक्त,…\nबल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर\nइसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nडॉ. कृष्णा इल्ला यांची आनंदवनाला लसींची गुरुदक्षिणा\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nHome Covid- 19 चंद्रपूर शहरात ३८ हजार ५९३ जणांनी घेतली लस\nचंद्रपूर शहरात ३८ हजार ५९३ जणांनी घेतली लस\nचंद्रपूर : अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या कोव्हिड-१९ विषाणूची साखळी तोडणे हाच एकमेव पर्याय आजघडीला शिल्लक असून, या संकटाच्या काळात, कोरोनावरील लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोरोना लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात एकूण १४ लसीकरण केंद्र सुरु केले होते. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण ३८ हजार ५९३ जणांनी पहिली आणि दुसरी लस घेतली आहे. यात कोविशिल्ड ३५ हजार १२० तर, कोव्हॅक्सीन ३ हजार ४७३ जणांना देण्यात आली.\nपहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्धांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार २८५ आरोग्य सेवकांना पहिला डोज, तर ३ हजार ३३५ जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ३ हजार ५५३ कोरोना योद्धांचे नामांकन करण्यात आले होती. यातील ३ हजार २७३ जणांना पहिला डोज व १७२० जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. अशा प्रकारे आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १३ हजार ६१३ डोज देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत १७ हजार ७१० ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोज तर ३८० नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ८२५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोज, तर ६५ जणांना दुसरा डोज देण्यात आला. म्हणजेच एकूण ३८ हजार ५९३ जणांनी पहिली आणि दुसरी लस घेतली आहे.\nडोज घेतल्यानंतर काही दिवसांनी आपल्या शरीरामध्ये कोरोनाविरूद्ध लढा देण्यास आवश्यक शक्ती विकसित होईल. त्यामुळे, लस घेतल्यानंतर लगेचच कोणताही निष्काळजीपणा न करता सतत मास्क वापरणे, हात धुणे व सहा फुटाचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.\nPrevious articleयवतमाळ जिल्ह्यात 26 मृत्यु ,1048 पॉझेटिव्ह तर 640 जण कोरोनामुक्त\nNext articleचंद्रपूर | कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज\nचंद्रपूर जिल्ह्यात आज एकाही बाधिताचा मृत्यू नाही तर 27 कोरोनामुक्त, 35 पॉझिटीव्ह\nबल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर\nइसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nचंद्रपूर जिल्ह्यात आज एकाही बाधिताचा मृत्यू नाही तर 27 कोरोनामुक्त,...\nचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात...\nबल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर\nइसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nडॉ. कृष्णा इल्ला यांची आनंदवनाला लसींची गुरुदक्षिणा\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झा���ाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nचंद्रपूर जिल्ह्यात आज एकाही बाधिताचा मृत्यू नाही तर 27 कोरोनामुक्त, 35 पॉझिटीव्ह\nबल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर\nइसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nडॉ. कृष्णा इल्ला यांची आनंदवनाला लसींची गुरुदक्षिणा\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nचंद्रपूर जिल्ह्यात आज एकाही बाधिताचा मृत्यू नाही तर 27 कोरोनामुक्त,…\nबल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रू निधी मंजूर\nइसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nडॉ. कृष्णा इल्ला यांची आनंदवनाला लसींची गुरुदक्षिणा\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/death-threat-to-sp-leader-abu-asim-azmi", "date_download": "2023-02-04T06:51:11Z", "digest": "sha1:AFECXBUUGV5XJT2RRUFAAUBYMPOCERAV", "length": 4369, "nlines": 39, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "'त्या' विधानामुळे सपा नेते अबू आसिम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल", "raw_content": "\n'त्या' विधानामुळे सपा नेते अबू आसिम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल\nबू असीम आझमी यांनी औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल ही धमकी आल्याचे कळत आहेत.\nसमाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अबू आझमी यांचा स्वीय सहाय्यक यांना फोनद्व्यारे शिवीगाळ केली गेली. त्यानंतर आझमी यांना त्या अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. मुघल शासक औरंगजेबबाबत सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल ही धमकी आल्याचे कळत आहेत.\nधमकीनतंर आझमी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणी मुंबईतल्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कुलाबा पोलि���ांनी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी कलम 506(2) आणि 504 लावून गुन्हा दाखल केला आहे. अबू आझमी यांना धमकी नेमकी कुणी दिली याचा शोध पोलीस घेत आहेत.\nकाय म्हणाले होते आझमी\nऔरंगजेब वाईट राजा नव्हता, त्याचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. औरंगजेबाचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. औरंगाबादमध्ये अनेकांची नावं औरंगजेब आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांची नावं मुस्लिम असल्याचंही अबू आझमी म्हणाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2015_04_19_archive.html", "date_download": "2023-02-04T05:02:50Z", "digest": "sha1:IMFJHPAETWNKF2T7Z26CDFMQZJWEVEYL", "length": 20691, "nlines": 262, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 4/19/15 - 4/26/15", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nनवे रस्ते शोधणं आणि त्यासाठी तंगडतोड करणं, ही खाज पहिल्यापासूनचीच. पुण्यात वास्तव्याला आल्यानंतरही पहिल्यांदा आसपासचे सगळे गल्लीबोळ पालथे घालण्याचं कर्म अगदी श्रद्धेनं पार पाडलं होतं. बोळ शोधताना वेगळ्याच `गल्ल्या` सापडल्या, तेव्हा तंतरली होती, ते वेगळंच. असो.\nतर मुद्दा असा, की आता मुंबईत (अधून मधून का होईना,) राहायला लागल्यानंतर आसपासचे रस्ते शोधून काढणं हे आद्यकर्तव्य मानलं. त्यातून `सुजलायंस सगळीकडून. जरा शरीराला कष्ट देऊन चालायला जात जा,` हा धमकीवजा आदेश धर्मपत्नीकडून मिळाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणंही क्रमप्राप्त होतं. ही हौस किती महागात पडू शकते, याचा मात्र अंदाज आला नव्हता. काल तोही आला.\nगोरेगाव पश्चिम भागात आत्याकडे गेलो होतो. आमचा दिंडोशी भाग म्हणजे पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून सुमारे तेवढंच अंतर. म्हणजे आत्याचं घर ते दिंडोशी अंतर सरळ रेषेत मोजलं, तर सुमारे पाच ते सहा किलोमीटर असावं. दिंडोशीपासून गोरेगाव स्टेशनपर्यंत (सुमारे अडीच कि.मी.) चालत जाण्याची हौस अनेकदा भागवली होती. काल आत्याकडून निघताना गोरेगाव स्टेशनवरून भाज्या घ्यायच्या होत्या. संसारसंसर्ग. दुसरं काय आत्याला विचारलं, तर ती गोरेगावपेक्षा मालाडला चांगल्या मिळतील, असं म्हणाली. मी मालाड स्टेशनपर्यंत चालत जायचं ठरवलं. अंतर साधारण दीड किलोमीटर. भाज्या मनासारख्या मिळाल्या. गोरेगावहून दिंडोशी जेवढं अंतर आहे, तेवढंच मालाडहून असेल, असा आपला माझा एक स्वैर अंदाज. समोर दिसणारा रस्ता दिंडोशीच्या आधी लागणा-या पूर्व द्रुतगती मार्गालाच मिळणार, हा फाजील आत्मविश्वास. रस्त्याचं ज्ञान अगाध असतानाही चालण्याची खाज भागवण्याची ही नामी संधी होती. म्हणून चालत निघालो. पाठीला laptop, हातात भाजीची जड पिशवी होती. समोर दिसेल तो रस्ता आपलाच मानून चालत राहिलो. एकतर मुंबईचा उकाडा, पाठीला बॅग, हातात पिशवी आणि रस्ता संपता संपेना अशा अवस्थेत अंगानं घामाच्या धारा लागल्या. मिल्खासिंगनं ग्राउंडला राउंड मारून बनियन पिळपिळून मग भरला होता. मी हातातला नॅपकिन पिळत होतो. शर्टही संपूर्ण भिजून निथळत होता. (तो काढून पिळणं शक्य नव्हतं. असो.) साधारण साडेसहा वाजता मी घरातून निघालो होतो. पाऊण ते तासाभरात माझ्या घरी पोचेन, असा अंदाज होता. हायवे पर्यंत पोचायलाच दोन तास लागले. तिथूनही Oberoy mall चा चौक दृष्टिपथात नव्हता. आपण नक्की कुठे आलो आहोत, तेच कळेना झालं होतं. उजव्या बाजूनं चालत राहिलं, तर दिंडोशीला जाता येईल हे नक्की, पण किती चालायला लागेल, याचा अंदाज येत नव्हता. तरीही चालत राहिलो. रिक्षा करायचा घातक विचार एक क्षण मनाला शिवून गेला, पण भाज्यांचे पैसे वाचवण्यासाठी एवढी तंगडतोड केली आणि आता रिक्षावाल्याच्या नरड्यात तीसेक रुपये कोंबायचं जिवावर आलं होतं. बसनं जावं तरी हायवे ओलांडून जावं लागणार होतं आणि त्यासाठी कुठेच सोय दिसत नव्हती. ``इथून ओबेरायचा चौक किती लांब आहे हो साहेब... आत्याला विचारलं, तर ती गोरेगावपेक्षा मालाडला चांगल्या मिळतील, असं म्हणाली. मी मालाड स्टेशनपर्यंत चालत जायचं ठरवलं. अंतर साधारण दीड किलोमीटर. भाज्या मनासारख्या मिळाल्या. गोरेगावहून दिंडोशी जेवढं अंतर आहे, तेवढंच मालाडहून असेल, असा आपला माझा एक स्वैर अंदाज. समोर दिसणारा रस्ता दिंडोशीच्या आधी लागणा-या पूर्व द्रुतगती मार्गालाच मिळणार, हा फाजील आत्मविश्वास. रस्त्याचं ज्ञान अगाध असतानाही चालण्याची खाज भागवण्याची ही नामी संधी होती. म्हणून चालत निघालो. पाठीला laptop, हातात भाजीची जड पिशवी होती. समोर दिसेल तो रस्ता आपलाच मानून चालत राहिलो. एकतर मुंबईचा उकाडा, पाठीला बॅग, हातात पिशवी आणि रस्ता संपता संपेना अशा अवस्थेत अंगानं घामाच्या धारा लागल्या. मिल्खासिंगनं ग्राउंडला राउंड मारून बनियन पिळपिळून मग भरला होता. मी हातातला नॅपकिन पिळत होतो. शर्टही संपूर्ण भिजून निथळत होता. (तो काढून पिळणं शक्य नव्हतं. असो.) साधारण साडेसहा वाजता मी घरातून निघालो होतो. पाऊण ते तासाभरात माझ्या घरी पोचेन, असा अंदाज होता. हायवे पर्यंत पोचायलाच दोन तास लागले. तिथूनही Oberoy mall चा चौक दृष्टिपथात नव्हता. आपण नक्की कुठे आलो आहोत, तेच कळेना झालं होतं. उजव्या बाजूनं चालत राहिलं, तर दिंडोशीला जाता येईल हे नक्की, पण किती चालायला लागेल, याचा अंदाज येत नव्हता. तरीही चालत राहिलो. रिक्षा करायचा घातक विचार एक क्षण मनाला शिवून गेला, पण भाज्यांचे पैसे वाचवण्यासाठी एवढी तंगडतोड केली आणि आता रिक्षावाल्याच्या नरड्यात तीसेक रुपये कोंबायचं जिवावर आलं होतं. बसनं जावं तरी हायवे ओलांडून जावं लागणार होतं आणि त्यासाठी कुठेच सोय दिसत नव्हती. ``इथून ओबेरायचा चौक किती लांब आहे हो साहेब...`` असं गि-हाईक टिपायला टपलेल्या एका हवालदाराला विचारलं. ``हे इथेच. एक चौक.`` असं त्यानं उत्तर दिलं. मला तर नजरेच्या टप्प्यात कुठेच ओबेरायची इमारत दिसत नव्हती. तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहिलो. आणखी थोडं चालल्यावर ओबेरायचा चौक नाही, पण एक पादचारी पूल दिसला आणि जीवात जीव आला.\nपूल ओलांडून पलीकडे गेलो, तर एक बस stop लागला. कुरार गाव. दिंडोशी अजून खूप लांब आहे, निदान या अवस्थेत चालत जाण्यासारखं नक्की नाही, हेही लक्षात आलं. मग बसनं जाण्याचा शहाणपणा करायचं ठरवलं. पहिली गर्दीची बस सोडून दिली आणि पुन्हा मूर्खपणा केला की काय, असं वाटू लागलं. आणखी दहा मिनिटं बसच आली नाही. शेवटी मला हवी ती बस आली. फार गर्दीही नव्हती. एखादा आदिमानव बघितल्यासारखं लोक वळून वळून माझ्या अवताराकडे बघत होते. घामानं निथळणारा चेहरा, ओलाचिंब शर्ट, विस्कटलेले केस. माझा जवळपास `टारझन` झाला होता. फक्त अंगात वल्कलं नव्हती, एवढंच. उघडं व्हायची इच्छा होती, पण सार्वजनिक ठिकाणचे संस्कार आड येत होते.\nदिंडोशी दहा मिनिटांत आलं, पण तेवढी आणखी पायपीट केली असती, तर माझी `दिंडी` काढायची वेळ आली असती, हेही लक्षात आलं. माझी ही रामकहाणी रूम पार्टनर्सना ऐकवली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली. बिच्चारे. काही बोलले नाहीत.\nपुण्यात असतो, तर एवढ्या द्राविडी प्राणायामानंतरही...\n कोबी कशाला आणलास परत\n``अरे श्रावणघेवडा आणलाय मी कालच. तुला आणू नको म्हटलं होतं.``\n``शी. किती सुकलेली आहे ही कोथिंबीर\n``अरे देवा. ही मेथी बघून नाही का घेतलीस सगळी किडकी आहे\n...यापैकी काही ना काही सुवचन कानी पडलंच असतं.\nअसो. असतात एकेक भोग.\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/1126", "date_download": "2023-02-04T06:32:19Z", "digest": "sha1:UWET2ECDAKWWDKRKOR26WIQRC2IGBUK3", "length": 14892, "nlines": 145, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या.. ! जिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375 – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग ताज्या पनवेल रायगड सामाजिक\n“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या.. जिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375\nकाळजी करू नका.. काळजी घ्या \nजिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375\nस्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 538 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 56 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-155, पनवेल ग्रामीण-59, उरण-22, खालापूर-5, कर्जत-15, पेण-3, अलिबाग-24, मुरुड-9, माणगाव-34, तळा-6, रोहा-17, सुधागड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-5, महाड-1, पोलादपूर-12 अशी एकूण 375 झाली आहे.\nकोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-272, पनवेल ग्रामीण 114, उरण-130, खालापूर-2, कर्जत-3, पेण-2, अलिबाग-6, माणगाव-1, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर-1 अशी एकूण 538 आहे. आज दिवसभरातही पनवेल मनपा-20, पनवेल ग्रामीण-6, उरण-3, अलिबाग-3, माणगाव-1 असे एकूण 33 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.\nआतापर्यंत पनवेल मनपा-21, पनवेल ग्रामीण-7, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-2, महाड-3, पोलादपूर-1 असे एकूण 43 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत\nआज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-29, पनवेल (ग्रा)-12, कर्जत-1, पेण-2, अलिबाग-1, मुरुड-5, माणगांव-1, तळा-1, रोहा-3, म्हसळा-1 अशा प्रकारे एकूण 56 ने वाढ झाली आहे. आजच्या दिवसातील पनवेल मनपा क्षेत्रातील 2 व्यक्तींची मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.\nआतापर्यंत जिल्ह्यातून 3 हजार 266 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 2 हजार 240 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आह���त तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 70 आहे.\nउरण नवी मुंबई मुंबई रायगड सामाजिक\nनवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम\nनवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : श्री साई देवस्थान वहाळ तर्फे तालुक्यातील वहाळ येथे नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात प्रथम क्रमांक- व्यापारी मित्र मंडळ, से.२ उलवे, द्वितीय क्रमांक- शिव प्रतिष्ठान, से.१९, उलवे व […]\nअकोले आरोग्य ताज्या महाराष्ट्र सामाजिक\nआरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष\nआरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष अकोले / विठ्ठल खाडे : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंघुशी गावात एका महिलेनेच महिलेच्या प्रसुतीच्या असहाय्य वेदनांचा खेळ मांडल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत एका आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती. मात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील […]\nकर्जत ताज्या माथेरान सामाजिक\nमाथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड\nमाथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड कर्जत/ नितीन पारधी : माथेरान येथील दस्तुरी नाका वरील वाहनतळ येथे चार पार्किंग असून त्या पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेल्या एका महागड्या गादीवर १४ जुलै च्य रात्री झाड कोसळले आहे.गादीवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुरु असलेले वापस आणि वादळी हवामान यामुळे झाडे कोसळण्याचे […]\nलाखो पनवेलकरांची प्रतिकार शक्ती वाढणार… अर्सेनिक अल्बमच्या ३ लाख बाटल्यांचे होणार वाटप\nपनवेल बंगाली संस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योग��श म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T05:24:30Z", "digest": "sha1:Q7BHHHC3LP4UMSCLOKPTXHDI2BRA436E", "length": 5017, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रोमेनियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरोमेनियन (रोमेनियन : română, limba română ;) ही २.४ कोटी ते २.८ कोटी भाषकसंख्या असलेली रोमान्स भाषाकुळातील एक भाषा आहे. तिला रोमेनियाचे प्रजासत्ताक व मोल्दोव्ह्याचे प्रजासत्ताक या देशांमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा आहे. तसेच सर्बियातील व्हॉयव्होडिना स्वायत्त प्रांतात व ग्रीस देशाच्या माउंट आथोस नावाच्या स्वायत्त प्रदेशातही तिला अधिकृत दर्जा आहे.\nदक्षिण, मध्य व पूर्व युरोप\nग्रीस माउंट आथोस (Greece)\n^ मोल्दोव्ह्याच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार, मोल्दोव्हन म्हणून उल्लेखलेली भाषा राष्ट्राची भाषा आहे, सोमेनियन नाही. मात्र व्यवहारात बहुतेक वेळा त्या भाषेला सोमेनियन या नावाने उल्लेखले जाते. मोल्दोव्ह्याच्या प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेनुसार ,Parlament.md[मृत दुवा] अजूनपर्यंत लागू असलेल्या भाषा-वापराविषयीच्या कायद्यात (सप्टेंबर, इ.स. १९८९) रोमेनियन भाषा व मोल्दोव्हन भाषा यांच्यांत सम्य प्रतिपादले आहे IATP.md.[मृत दुव���]\nरोमेनियन लेसन्स.कॉम - रोमेनियन शिकण्याची ऑनलाइन संसाधने (इंग्लिश मजकूर)\nरोमेनियन पाठ - मोल्दोव्हा प्रजासत्ताकाच्या आंतरवांशिक संबंध खात्याने बनवलेला पाठ्यक्रम (रोमेनियन व इंग्लिश मजकूर)\nबोली रोमेनियन भाषा शिकण्याची संसाधने (स्पॅनिश, इंग्लिश व फ्रेंच मजकूर)\nशेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ तारखेला ०६:४९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०६:४९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://watla-tasa.blogspot.com/2007/02/", "date_download": "2023-02-04T05:06:18Z", "digest": "sha1:VI7QDMRPLTGSC2QCGXHB45UDK5RPXQTM", "length": 8820, "nlines": 159, "source_domain": "watla-tasa.blogspot.com", "title": "\"वाटलं तसं\": फेब्रुवारी 2007", "raw_content": "\neXactly, जसं \"वाटलं तसं\"\nशनिवार, १७ फेब्रुवारी, २००७\nद्वारा पोस्ट केलेले ऋयाम येथे २:४६ PM 1 टिप्पणी:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)\nरात्री कंपनीतून निघताना अमितच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या.. पण लगेचच \"आज लवकर येतो\" सांगुन आपण \"दुसर्‍या दिवशी रात...\n※' सदर पोस्ट मधला मजकुर थोडासा \" अलिश्ल \" आहे ' असे म्हटले गेल्यामुळे वाचकांनी नोंद घ्यावी आणि इच्छा (\n\" (रेईको लॉजः भाग २)\n\"रेईको लॉज\"चा पुढचा भाग. \"...अशी वेळ आयुष्यात कधी येते का कोणाच्या\", अमित विचारात पडला होता.. लहानपणी ऐकलं होतं, ...\nउगवत्या सुर्याचा देश : नैसर्गिक / भौगोलिक फरक - सारयाला सलाम \n\"थंडी कमी होऊ लागलीये नाही ह्या आठवड्यापासुन\" कालच मनात म्हटलं.. \"आता काही याची गरज नाही.\" आणि हीटर बंद केला. रात्रीचे ...\nआजा नच लेऽ नी आजा नच लेऽ\nकाही काही मित्र कसे बोलावलं की लगेच येतात काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश कसे काय माहीत, पण लग्गेच येतात. आपण मग 'आयला...\nआयला ऑरकुट तू पण\nआयला ऑरकुट तू पण भावा, तू पण लायकी काड लास बग.... \" च्या~ माली~ धलुन धूम फ टैक~~~\"\n\"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके \", हसत तो ड्रायव्हरला म्हटला. ड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि \"ओके साहेब. गुड...\nकारण आता मी मोठी झाले...\nमी, आई, आजोबा, बाबा, डाट्टव, शुती. अऊप दादा. आदिती मावशी, आबा, आजी... भा काकु. भा काका. रतनचंद. पालिशवाला. मावशीच्या लग्नाला कोणकोण जायचं\nमै और मेरी बेली, अक्सर ये बाते करते हैं ..\nमै और मेरी बेली.. अ���्सर ये बाते करते है........ | तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता उस पिझ्झा को मै ना न केहता ...\n माझा जन्मः - १९८३. माझे वयः - २५. ( आयुष्यभर ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का मला मनापासुन वाटतं: - \"चांगले लोक जगात फार कमी असतात आणि ते चांगल्या लोकांना कुठे ना कुठे नक्की भेटत रहातात. तोपर्यंत भेटत रहायचं पकाऊ लोकांना. ;) \"\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. MvH द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/money-control/penny-stock-of-sel-manufacturing-company-share-price-has-delivered-137142-percent-return-in-last-5-months/", "date_download": "2023-02-04T06:06:31Z", "digest": "sha1:JERVOAJFPIRK63UG46CSNBH7X4SNIZYN", "length": 29800, "nlines": 143, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Penny Stock | या 35 पैशाच्या पेनी स्टॉकने 5 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे तब्बल 13 कोटी केले | Penny Stock | या 35 पैशाच्या पेनी स्टॉकने 5 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे तब्बल 13 कोटी केले | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nYes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर\nMarathi News » Economics » Penny Stock | या 35 पैशाच्या पेनी स्टॉकने 5 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे तब्बल 13 कोटी केले\nPenny Stock | या 35 पैशाच्या पेनी स्टॉकने 5 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे तब्बल 13 कोटी केले\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, 16 मार्च | स्टॉक मार्केटमध्ये काही स्टॉक्स आश्चर्यकारक गोष्टी करतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगत आहोत, या स्टॉकने केवळ 5 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवण्याचे काम केले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सतत नफ्यात असतात. आम्ही बोलत आहोत सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (Penny Stock) या स्टॉकने गेल्या 5 महिन्यांतच 1 लाख 37 हजार टक्क्यांहून अधिक परतावा देऊन शेअरधारकांना आश्चर्यचकित केले आहे. आजही त्यात 4.99 टक्क्यांची वाढ झाली आहे.\nसेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या शेअरच्या किमतीने आश्चर्यकारक परतावा दिला आहे. पाच महिन्यांपूर्वी, 27 ऑक्टोबर 2021 रोजी, कंपनीचे शेअर्स NSE वर केवळ 35 पैसे प्रति शेअरच्या पातळीवर होते. NSE वर आज, 15 मार्च 2022 रोजी प्रति शेअर 35 पैशांच्या पातळीवरून तो 480.35 रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 137,142.86 टक्के परतावा दिला आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, YTD नुसार आतापर्यंत 981.87% परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी शेअरची किंमत 44.40 रुपये प्रति शेअर होती.\nमहिन्याभरापूर्वी शेअरची स्थिती :\nमहिन्याभरापूर्वी सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे शेअर्स NSE वर 199.90 रुपयांच्या पातळीवर होते, जे आता वाढून 480.35 रुपये झाले आहेत. या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 140.30 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक 21.53% वाढला आहे.\nगुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा फायदा झाला :\nसेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीचा इतिहास पाहता, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या काउंटरमध्ये सहा महिन्यांपूर्वी 35 पैसे प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 13.72 कोटी रुपये झाली असती. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला आज 10.81 लाख रुपयांचा फायदा झाला असता. त्याच वेळी, 1 लाख रुपयांची गुंतवणूक एका महिन्यात 2.40 लाख रुपये झाली असेल.\nमहत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात व���चण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.\nमागील बातमी पुढील बातमी\nYes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार\nYes Bank Share Price | खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या समभागांची विक्री सुरूच आहे. दरम्यान, बँकेच्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. येस बँकेने राजन पेंटल यांची २ फेब्रुवारी २०२३ पासून तीन वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. राजन पेंटल हे सध्या येस बँकेत रिटेल बँकिंगचे जागतिक प्रमुख आहेत. नोव्हेंबर २०१५ पासून ते येस बँकेचा भाग आहेत. कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्याबरोबरच राजन हे पेंटल बँकेच्या रिटेल बँकिंग पोर्टफोलिओचे नेतृत्व करणार आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)\nLotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स\nLotus Chocolate Company Share Price | शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, त्यामुळे अनेक कंपन्याचे शेअर्स खाली आले आहेत. अशा वेळी एका चॉकलेट कंपनीचे शेअर्स सुसाट धावत आहेत. मुकेश अंबानींसोबत डील झाल्यानंतर ‘लोटस चॉकलेट’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका महिनाभरात लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स अप्रतिम वेगाने वाढले आहेत. Lotus Chocolate Company Limited चे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 5 टक्के अप्पर सर्किटवर 395.35 रुपयावर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)\n टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा\nTitan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमाल���ची वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 6.51 टक्के वाढीसह 2,458.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात टायटन कंपनीचे शेअर्स 3200 रुपये किंमत ओलांडू शकतात, असे तज्ञांना वाटते. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टायटन कंपनीने 951 कोटी रुपये निव्वळ नगा कमावला होता. शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर करताच कंपनीचे शेअर्स 6.51 टक्के वाढले होते. टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2790 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)\nMirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स\nMirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेट म्युच्युअल फंडाने मिरे अ‍ॅसेट फ्लेक्सी कॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन फंड ऑफर (एनएफओ) सब्सक्रिप्शनसाठी 3 फेब्रुवारी 2023 रोजी उघडेल आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी बंद होईल. या फंडाचे व्यवस्थापन मिरे अ‍ॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड करते. कंपनीचे फंड मॅनेजर वृजेश कसेरा असतील. या फंडात किमान सुरुवातीची गुंतवणूक 5,000 रुपये असेल, त्यानंतर 1 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवता येईल. मिरे अ‍ॅसेट फ्लेक्सी कॅप फंडनिफ्टी ५० टीआरआयच्या तुलनेत बेंचमार्क केला जाईल. (Mirae Asset Mutual Fund Scheme, Mirae Asset Mutual Fund SIP – Direct Plan | Mirae Asset Fund latest NAV today | Mirae Asset Mutual Fund latest NAV and ratings)\nम्युच्युअल फंड 1 तासांपूर्वी\nHome Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल\nHome Buying Tips | भारतातील कोट्यवधी लोकांना स्वत:चे असे घर हवे असेल, जिथे ते राहू शकतील आणि त्यांच्या इच्छेनुसार ते सजवू शकतील. अनेकजण सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन करू लागतात. मात्र घाईगडबडीत कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपण घर खरेदी करण्यास तयार आहात की नाही हे जाणून घ्या. जाणून घेऊया घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.\nAdani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर\nAdani Total Gas Share Price | अदानी उद्योग समूहामधील कंपन्यांच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी समूहातील सर्व कंपन्याचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे ‘अदानी टोटल गॅस’ चे शेअर्स सध्या 5.00 टक्के घसरणीसह 1,622.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 51 टक्के खाली पडले आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी ग्रुपमधील सर्व शेअर्समध्ये उतरती कळा लागली. या अहवालात अदानी उद्योग समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेअर्सवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Total Gas Share Price | Adani Total Gas Stock Price | BSE 542066 | NSE ATGL)\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2022/11/blog-post_35.html", "date_download": "2023-02-04T05:39:45Z", "digest": "sha1:RNUAQIJTJSG7CTVGUA66MEVTB2MSRQGH", "length": 28625, "nlines": 211, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "...तर निश्चितच शहरे अतिक्रमणमुक्त होतील | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\n...तर निश्चितच शहरे अतिक्रमणमुक्त होतील\nशहर वाहतूक कोंडी मुक्त होण्यासाठी अतिक्रमण हटाव सह रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी अधूनमधून सामान्य नागरिक वृत्तपत्रातून सातत्याने आवाज उठवत असतात, मात्र त्याची दखल घेतलेली दिसत नाही. यापूर्वी वृत्तपत्रातून अशा प्रकारे सामान्य नागरिकांनी उठवलेल्या आवाजाची दखल घेऊन तातडीने शहर वाहतूक नियंत्रण शाखेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. पण अलिकडे मुद्रीत माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींना केराच्या टोपल्या दाखवल्या जातात,असा सार्वत्रिक अनुभव आहे.\nसर्वसामान्य नागरिकांच्या द्रूष्टीने ही अतिक्रमणे नेहमीच अडचणीची व त्रासदायक ठरणारी आहेत. ही अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळतो. यातील काही अतिक्रमणे ही वर्षानुवर्षे जणू आपल्या मालकीची जागा असल्याच्या अविर्भावात ठाण मांडून बसलेली आहेत. या संदर्भात व्यापारी व फेरीवाले हे नेहमीच उध्दटपणाने वागतांना दिसतात. अशा बऱ्याच शहरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीमेच्या धडक कारवाईची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे बाजारपेठेतील भररस्त्यात अतिक्रमण करणारे व्यापारी,तसेच पदपथावर अतिक्रमण करणारे फळ विक्रेते, तसेच शहरातील अनेक भागात सार्वजनिक ठिकाणी बिंधास्तपणे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच चाप बसेल असे वाटते.\nसध्या मोठ्या शहरापासून ते तालुक्याच्या लहान गावात ही रस्त्यावरील रहदारीचे प्रमाणात भयंकर वाढ झालेली आहे. त्याला कारण वाहनांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे हे जसे आहे, तसे रस्त्यावर केलेली बेसुमार व बेकायदेशीर अतिक्रमणे हे देखील आहे. वाहनांच्या संख्येत वाढ झाली की वाहतूकीच्या शिस्तीचे बारा वाजतात, या नियमानुसार शहरातील रहदारीचा व वाहतूक शिस्तीचा प्रश्न जटील झाला आहे. अनेक शहरातील बहुसंख्य रस्ते अरूंद आहेत, त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या घरमालकांनी व व्यावसायिकांनी आपल्या घराच्या व दुकानाच्या पुढची जास्तीत जास्त जागा अडवून तिथे काही ना काही माल ठेवून त्यावर कब्जा केला आहे. अर्थात तो करतो मी का नाही असे म्हणत सगळेच अतिक्रमण करत आहेत.\nवाहनांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, रस्ते पूर्वीपासून आहेत तेवढेच व तसेच आहेत, साहजिकच रस्त्यावरील वाहनांचा ताण वाढला आहे, रहदारीच्या रस्त्यावर वाहनांची कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे, त्यामुळे अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.\nमुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात महानगरपालिकेच्या भरमसाठ उत्पन्नामुळे रस्ते प्रशस्त झाले आहेत, रस्ते रूंद व चौपदरी झाले आहेत. आधुनिक रस्ते बांधणीमुळे रहदारीत नियम व शिस्त निर्माण झाली आहे, चौकाचौकात सिग्नलची सोय झाली आहे, आतातर जपानच्या तोडीचे ओव्हर फ्लाय, ओव्हर ब्रिज तसेच अंडरग्राऊंड रस्ते झाले आहेत, बहुतेक महानगरपालिका रहदारीला शिस्त लागावी म्हणून रस्ते विकासासाठी भरपूर निधी खर्च करून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत, ही गोष्ट स्वागतार्ह आहे.\nवर उल्लेख केल्याप्रमाणे जुन्या काळातील रस्त्यांचे रूंदीकरण तर होत नाहीच,मात्र आता आहे तेच रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद होत आहेत, त्याशिवाय वाहनांची संख्या वाढली असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालतांना कसरत करावी लागते. खरंतर बहुतेक शहरातील रस्ते व पदपथ नागरीकांच्यासाठी आहेत की फेरीवाल्यांच्यासाठी,असा प्रश्न नागरिकांना पडतो. गजबजलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांसह, पदपथावर मालविक्री करणारे तसेच विनापरवाना डिजिटल फलकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेचे दिसून येते आहे. काही रस्त्यावर निम्म्या पेक्षा जास्त जागा फेरीवाल्यांसह व्यावसायिकांनी जणू आरक्षितच केलीय असे भासवले जात आहे. अर्थात या सर्वांमुळे शहरातील रहदारी खूपच धोकादायक झाली आहे. अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ तर झाली आहेच, शिवाय गुन्हेगारी सुद्धा फोफावते आहे.\nअनेक शहरातील नागरिकांना रस्त्यावरून पायी चालत असताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागते. शाळेतील लहान लहान मुलांचे तर हाल बघवत नाहीत. त्यातच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बिनदिक्कतपणे सुरु आहे. वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून एका रिक्षात पाच- पाच ,सहा-सहा प्रवासी कोंबून वाहतूक सुरू असते. एकाच दुचाकी वाहनांवर तिघे चौघे बसून रस्त्यावरून जाताना दिसतात. कायद्याची भितीच नाही, अशी मानसिकता तयार झाली आहे.\nमहापालिकेने विविध विकास कामासाठी ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या जागांवर बेकायदेशीर धंदे करणारे, वाहनांची खरेदी विक्री करणारे तसेच खाद्य पदार्थ विकण्याचा व्यवसाय करणारे शिवाय रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्या लोकांना सेवा पुरविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गुंडागर्दी सुध्दा वाढत आहे. त्या��ूनच मोठी गून्हेगारी वाढतांना दिसत आहे.\nरस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिला व शाळकरी मुलामुलींची तारांबळ वर्णनच करता येत नाही. सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी घरी सुखरूप परतेलच, याची शाश्वती देता येत नाही. या रहदारीमुळे तसेच अतिक्रमणामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. संख्यात्मक वाढ झाली असलीतरी गुणवत्ता वाढविणे अशक्य नाही.\nरस्त्यावर केलेली अतिक्रमणे काढणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच ती पुन्हा होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा \"ये रे माझ्या मागल्या...\" होते. या दृष्टीने प्रत्येक महापालिकेच्या आयुक्तांनी या बाबींवर लक्ष दिले पाहिजे. पोलिस यंत्रणेचे सहकार्य घेऊन शहर अतिक्रमणमुक्त करणे सहज शक्य आहे.\nअतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी धडक कारवाई केली की, त्याच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी दबाव आणू पहातात, कारण अनेकदा लोकप्रतिनिधींचे हीतसंबंधच अतिक्रमणाची कारवाई करण्यात अडसर ठरतात. कारण कोल्हापूर येथील संभाजीनगर एस.टी. स्टॅंडशेजारी हमरस्त्यावर तसेच आरक्षित जागेवर चार चाकी व सहा चाकी, तसेच अवजड वाहने उभी करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यावसायिकांस इथल्या नगरसेविकेच्या मुलांचा वरदहस्त होता, हे ओपनसिक्रेट महापालिकेच्या वर्तुळात चर्चिले जात होते. शेवटी एका सामान्य कार्यकर्त्यांने याविरोधात आवाज उठवला, अनेक अर्ज तक्रारी केल्यानंतर हा अवैध व्यवसाय करणाऱ्यांला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला दखल घ्यावी लागली,इतकेच नाही तर हा व्यावसायिक तब्बल पंधरा वर्षै महापालिकेच्या सुमारे एक एकर जागेवर विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे महापालिकेच्या यंत्रणेच्या लक्षात आले, वास्तविक अशा अवैध व्यवसायांना विरोध करुन आसपासच्या नागरिकांनी सुध्दा कायद्याचा आदर करून प्रशासनाचे मनोबल वाढविण्यासाठी पुढे आले पाहिजे. व अशा समाजविघातक कृत्याविरूध्द आवाज उठवला पाहिजे. तरच शहरे सुंदर व अतिक्रमणमुक्त ही संकल्पना साकार होईल, असे वाटते.\nरस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहणाऱ्या तरुणांच्या घोळक्यामुळे बऱ्याचवेळा कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाले आहेत, रस्त्याचे जे नियम आहेत, डाव्या बाजूने जाणे, रस्त्यावर मधोमध वाहने उभी न करणे, टोळ्यांनी रस्त्यावर बोलत उभा न राहणे, यासाठी पोलिसांनी सुध्दा प्रबोधन करणे गरजेचे आहे. वाहतूकीला शिस्त लावणे हे काम पोलिस खात्याचे आहे, ते त्यांनी चोख बजवायला हवे. त्यासाठी कर्तव्य कठोर होणे आवश्यक आहे. शहर वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी सुध्दा आठवड्यातून एकदा बेकायदेशीर वाहतूक विरोधात मोहीम उघडायला हवी, म्हणजे रहदारीला चांगली शिस्त लागेल. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना व फेरीवाल्यांसह अतिक्रमण करणाऱ्यांना एकदा दोनदा सांगितल्यावर सुद्धा ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी कारवाई नेहमीच व सर्वांवरच करण्याची गरज भासणार नाही, काही नमुण्यादाखल अशा कारवाया करा,मग बघा, अतिक्रमणावर चाप बसेल, तसेच रहदारीला शिस्त ही लागेल. शहरे सुंदर करण्याबरोबरच ते नागरिकांना सुरक्षित वाटणं, हे महत्त्वाचे व अगत्याचे आहे.\nमहापालिकेचे अधिकारी व पोलीस यंत्रणेने हातात हात घालून काम केले तर निश्चितच महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरे अतिक्रमणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही.\nलिव्ह इन रिलेशनशीप लग्नाला पर्याय आहे काय\nन्यायालयीन प्रक्रियेत सुधारणेची गरज\nइस्लामिक अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. नजातुल्ला...\nज्याच्या घरात स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असेल त्...\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nग्रंथालयाकडे दुर्लक्ष तर कसा होणार सुशिक्षित समाजा...\n‘धागा’ काव्यसंग्रहाचे वाशी येथे प्रकाशन संपन्न\nबालकांच्या असुरक्षित वर्तमानामुळे देशाचे भवितव्य अ...\n...तर निश्चितच शहरे अतिक्रमणमुक्त होतील\n२५ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर\nमोरबी : मृत्यू झाले स्वस्त\nग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची घसरण; कारणं आणि उपाय\nमहिलांवरील अत्याचार थांबविणे काळाची गरज\nआपल्या बांधवांची निंदा करू नका : पैगंबरवाणी (हदीस)\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nशिस्तीची गरज विरुद्ध निवडीचा अधिकार\nराष्ट्रीय स्तरावरील मोठे बदल\n११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२२\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kisanwani.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2023-02-04T06:26:58Z", "digest": "sha1:MXT4EVKU5ZG4FKCQYRLBPBOV37P6F4WX", "length": 2022, "nlines": 57, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "अचार उद्योग Archives - Kisanwani", "raw_content": "\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nपापड उद्योगातून जपली मैत्री; कसबा सांगावच्या ‘त्या’ तिघींच्या जिद्दीची अनोखी यशोगाथा\nशेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर या कालावधीत पुन्हा वाढणार | Cotton Price Update\nबीज बोते समय ही करें बीज बनाने की तैयारी |\nभारत का सबसे बड़ा कृषि मेला “किसान” पुणे में शुरू, जानें प्रदर्शनी की खासियत | Kisan Exhibition\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/449", "date_download": "2023-02-04T05:45:39Z", "digest": "sha1:FPGZLD7NG7JGWXKJ46JWGF2JYGANMBYM", "length": 15961, "nlines": 143, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र रायगड सामाजिक\nआदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर\nआदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर\nसमाजात होणा-या अन्यायाला वाचा फोडून आदिवासी समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊ नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत मारुती भवारी यांची ग्वाही\nआदिवासी समाजाच्या अडी अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आदिवासी समाजात जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पञकार गणपत वारगडा यांनी 2013 साली आदिवासी सेवा संघाची स्थापना करून आदिवासी समाजाचे काम करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्यक्षेत्र ठरवले.\nपाणी व रस्त्यांचे प्रश्न, आदिवासी जमिनी व वनजमीनीचे प्रश्न, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, आदिवासींना असणा-या सोयी – सुविधा मिळण्यासाठी केलेले प्रयत्न या आरखे अनेक कामे आदिवासी सेवा संघाच्या वतीने रायगड, नवी मुंबई व ठाणे जिल्हातील काही आदिवासी भागामध्ये कामे करण्यात आली. या संघामध्ये जोडलेले सर्व कार्यकर्ते प्रामाणिक पणे काम करत संघाचा विस्तार वाढवत आहेत. दरवर्षी संघाच्या वतीने कामे केली जातात, हे कामांचा आढावा पहाण्यासाठी आदिवासी सेवा संघाचे आदिवासी दिनदर्शिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचत असतं. म्हणूनच आदिवासी सेवा संघाची पुणे जिल्हा कार्यकारणी होण्यासाठी पुणे जिल्हातील कार्यकर्ते नेहमी विचारपुस करून पुणे जिल्हा कार्यकारणी होण्यासाठी आग्रही होते. अखेर आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्रचा विस्ताराच्या हेतूने आणि आदिवासी समाजातील लोकांना न्याय- हक्क मिळवून देण्यासाठी अखेर पनवेल येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये बैठक व चर्चा करून आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र यांची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.\nया पुणे जिल्हा कार्यकारणीमध्ये चंद्रकांत मारुती भवारी हे अध्यक्ष, अविनाश अशोक मुंढे उपाध्यक्ष, अनिल भिकाजी पारधी सचिव, तर चंद्रकांत ज्ञानेश्वर सुपे यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आले असून त्यांना आदि��ासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष तथा पञकार गणपत वारगडा यांच्या हस्ते नियुक्तीपञ देखील देण्यात आले आहे.\nयावेळी आदिवासी समाजात होणा-या अन्यायाला वाचा फोडून आदिवासी समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊ तसेच दिलेल्या पदाचा योग्य प्रकारे वापर करून समाज प्रबोधन व संघटीत करण्याचे काम करू असे नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत मारुती भवारी याप्रसंगी बोलत होते.\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड\nपनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी\nपनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा ———————————— आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरांबरोबरच गावांचा विकास झाला पाहिजे, यासाठी सातत्याने शासनाकडून निधी आणला आहे. त्यांनी कधीही विकासात राजकारण आणले नाही म्हणूनच त्यांच्याकडून सातत्याने विधायक कार्य घडत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी साडेसात कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी झाली. त्यानुसार पायाभूत सुविधांच्या कामांना […]\nताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक\nवाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.\nवाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. मुंबई/ प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे […]\nअलिबाग ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड\n188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…… पहा सविस्तर वृत्त\n188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र….. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी प्राप्त २१ नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली असून ���६ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…. १) अरुण […]\nनेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत…\nमहात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार…\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/24/national-farmers-day-2022-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2023-02-04T05:28:55Z", "digest": "sha1:GWIFVGD5GGCR45UKT7OSRWU64E4HC7BE", "length": 9962, "nlines": 84, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "National Farmer's Day 2022 : राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरा केला जातो? - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nNational Farmer's Day 2022 : राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरा केला जातो\nNational Farmer's Day 2022 : राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरा केला जातो\nKisan Diwas 2022: आज देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा (National Farmer’s Day) केला जात आहे. यानिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की राष्ट्रीय शेतकरी दिवस फक्त २३ डिसेंबरलाच का साजरा केला जातो की राष्ट्रीय शेतकरी दिवस फक्त २३ डिसेंबरलाच का साजरा केला जातो वास्तविक, हा विशेष दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो.\nया दिवशी शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात. चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती.\nकोण होते चरण सिंग \nचौधरी चरण सिंग यांचा जन्म चौधरी मीर सिंग व नेत्रा कौर यांच्या परिवारात, २३ डिसेंबर १९०२ रोजी, उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ येथील नूरपूर या गावी झाला. गरिब परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या चरण सिंग यांनी याच उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली व पुढे भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केले. राजकारणात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतानाही त्यांनी प्रत्येक वेळी आपले लक्ष गरीब, मजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे ठेवले. म्हणूनच आजही शेतकऱ्यांचे पुढारी म्हणून चरण सिंग प्रत्येकाच्या आठवणीत आहेत.\nचौधरी चरण सिंह यांच्याबाबत…\nआपण जिथे जन्म घेतो, ज्या परिस्थिती मध्ये वाढतो आणि ज्या समाजात राहतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. शेतकऱ्यांची गरिबी, दुःख त्यांच्या समस्या जवळून अनुभवणाऱ्या व मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये वाढलेल्या चरण सिंह यांनी पुढे आयुष्यभर शेतकरी आणि मजूर यांच्या हितासाठी प्रयत्न केले. चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना जमीनदारी रद्द केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवलं. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधान झाले. मात्र, त्यांचा कार्यकाळ हा जास्त मोठा नव्हता. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या काळात ते देशाचे पंतप्रधान होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भातील सुधारणांबाबतचे बिल सादर करत कृषी क्षेत्रात आपली भूमिका ठामपणे मांडली होती. २९ मे १९८७ मध्ये चौधरी चरण सिंह यांचं निधन झालं.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झा���ी रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nशेती कायदे मागे घेणं मोदींची नामुष्की की निवडणुकांआधीची ...\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा भव्य ‘आक्रोश मोर ...\nकिमान एक हजार रुपये विमा द्यावाच लागेल \nस्त्रियाच नाही, तर पुरुषांनाही येतं प्रसुतीपश्चात नैराश् ...\nवीज बिलासाठी शेतकरी वेठीस, रोहित्र बंदचे निर्देश | Elect ...\nLatur Market : शेतकरी शेतात, बाजार समितीमध्ये शुकशुकाट & ...\nशेतकऱ्यांचे प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित – राजू शेट्टी &# ...\nPM Fasal Bima Yojana: पीक नष्ट झालं तरीही मिळेल सुरक्षा, ...\nपावसामुळे कडधान्य पिकांचे नुकसान – तरुण भारत – तरु ...\nPHOTOS : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक आम ...\n५० खोके एकदम ओके म्हणत मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/12/07/2021/fossils-should-be-conserved-request-to-prof-suresh-chopne-collector/", "date_download": "2023-02-04T04:46:04Z", "digest": "sha1:QSUYKWYUDWCLFIS3C3UIDSHXBY5ZDJVN", "length": 18583, "nlines": 219, "source_domain": "newsposts.in", "title": "जीवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे ; प्रा.सुरेश चोपणे जिल्हाधिकारी यांना विनंती | Newsposts.", "raw_content": "\nडेल्‍टा प्‍लस वेरिएंट देश में ला सकता है तीसरी लहर\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nजीवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे ; प्रा.सुरेश चोपणे जिल्हाधिकारी यांना…\nशेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव…\nग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास…\nलघुशंकेला गेलेला मुलाला वाघाने नेले उचलून, सकाळ ह��ताच दिसला मृतदेह\nसास्ती युजी, धोपटाला ओपनकास्ट खाणीतून कोळशाची उचल करून ८२५ वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा…\nHome Marathi जीवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे ; प्रा.सुरेश चोपणे जिल्हाधिकारी यांना विनंती\nजीवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे ; प्रा.सुरेश चोपणे जिल्हाधिकारी यांना विनंती\nवणी (यवतमाळ) : नुकतेच झरी तालुक्यातील शिबला जवळ कोलमणार बेसाल्ट आढळले असतानाच ह्याच परिसरात शंख-शिंपल्याची आणि वनस्पती ची जीवाष्मे आढळली आहेत त्यामूळे ह्या स्थळाचे भौगोलिक महत्व वाढले असून हे स्थळ अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरले आहे. ह्यादृष्टीकोनातून ह्या स्थळाचे संरक्षण होणे अत्यावश्यक असल्याची माहिती परिसराचे अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे ह्यानि सांगितले.\nयवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यात कोलमणार बेसाल्ट आढळल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते, परंतु आता त्याच परिसरात सर्वेक्षण करताना 6 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या नद्या आणि गोड्या पाण्यातील शंख शिंपल्याची (Gastropods, Bevalves) आणि वनस्पतींची जीवाष्मे (Plant Fossils) येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळली आहेत.\n(ह्यापूर्वी सुध्दा काही भूशास्त्र अभ्यासकांनी येथील जिवाष्माची नोंद केली आहे). कोलमणार बेसाल्ट हा लाव्हारस पाण्याच्या संपर्कात आल्या मुळे थंड होऊन पंच-शट कोनिय खांब तयार झाले असे प्रा.चोपणे ह्यानी म्हटले होते,ते ह्या पुराव्या मुळे खरे ठरले.परिसरात जीवाष्मे असल्याने त्या दाव्याला बळ मिळाले आहे. चंद्रपुर, यवतमाळ जिल्ह्या हा जलचर जीव,वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवाष्मासाठी प्रसिद्ध आहे. प्रा. चोपणे ह्यानी ह्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, सुसरी, कळंब आणि मारेगाव तालुक्यात शंख शिंपळ्यांची जीवाष्मे शोधून काढली आहेत.\nविदर्भ परिसरात आजच्या सारखाच पाणी साठा तेव्हा सुद्धा मुबलक प्रमाणात होता आणि भरपूर प्राणी जीवन पण होते.मात्र 6 कोटी वर्षादरम्यान आलेल्या लावारासाच्या पुरामुळे ते जीवन नष्ट झाले आणि आज ते जिवाश्मांच्या रूपाने आपल्या समोर आहेत.\nयेथे गोड्या पाण्यातील शंख-शिंपले आणि वनस्पती चे जीवाष्मे आढळतात.\nभविष्यात संशोधनाच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने हे स्थळ महत्वाचे आहे.म्हणून येथील कोलमणार बेसाल्ट आणि परिसरातील जिवाष्माच�� जतन होणे आवश्यक आहे. प्रा सुरेश चोपणे ह्यानी ह्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ ह्यांना पत्र लिहून ह्या परिसराचे संवर्धन करण्याची विनंती केली आहे.\nPrevious articleशेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे टीकास्त्र\nशेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे टीकास्त्र\nग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास कामांचे भूमिपूजन\nलघुशंकेला गेलेला मुलाला वाघाने नेले उचलून, सकाळ होताच दिसला मृतदेह\nजीवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे ; प्रा.सुरेश चोपणे जिल्हाधिकारी यांना...\nवणी (यवतमाळ) : नुकतेच झरी तालुक्यातील शिबला जवळ कोलमणार बेसाल्ट आढळले असतानाच ह्याच परिसरात शंख-शिंपल्याची आणि वनस्पती ची जीवाष्मे आढळली आहेत त्यामूळे ह्या स्थळाचे...\nशेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव...\nग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास...\nलघुशंकेला गेलेला मुलाला वाघाने नेले उचलून, सकाळ होताच दिसला मृतदेह\nसास्ती युजी, धोपटाला ओपनकास्ट खाणीतून कोळशाची उचल करून ८२५ वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा...\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शह��ाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nजीवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे ; प्रा.सुरेश चोपणे जिल्हाधिकारी यांना विनंती\nशेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे टीकास्त्र\nग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास कामांचे भूमिपूजन\nलघुशंकेला गेलेला मुलाला वाघाने नेले उचलून, सकाळ होताच दिसला मृतदेह\nसास्ती युजी, धोपटाला ओपनकास्ट खाणीतून कोळशाची उचल करून ८२५ वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल\nडेल्‍टा प्‍लस वेरिएंट देश में ला सकता है तीसरी लहर\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nजीवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे ; प्रा.सुरेश चोपणे जिल्हाधिकारी यांना…\nशेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव…\nग्राम पंचायत कोसारा (खुटाळा) आणि मोरवा येथील 100 लक्ष रुपयांचा विकास…\nलघुशंकेला गेलेला मुलाला वाघाने नेले उचलून, सकाळ होताच दिसला मृतदेह\nसास्ती युजी, धोपटाला ओपनकास्ट खाणीतून कोळशाची उचल करून ८२५ वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/18/08/2021/guardian-minister-vijay-wadettiwars-instructions-to-the-pollution-control-board/", "date_download": "2023-02-04T05:48:27Z", "digest": "sha1:OL2S6GBLTHKLJBUG4M6ZKKQ57CWWCL4H", "length": 15509, "nlines": 216, "source_domain": "newsposts.in", "title": "महाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा | Newsposts.", "raw_content": "\nअर्शिया जूही घुग्घुस नगर परिषद की पहली CEO\n‘विश्व बाघ दिवस’ पर एनसीसी कैडेट्स की साइकिल रैली\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nमहाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा\nकुठल्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : ठाणेदार राहुल गांगुर्डे\nपती-पत्नीचा मृत्यूच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले\n‘मेरा शहर मेरी जवाबदारी’ घुग्घुस काँग्रेसतर्फे स्वच्छता अभियानाला सुरुवात\nमहाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती\nHome Marathi महाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा\nमहाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा\n• पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश\nचंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वीज केंद्राने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तत्काळ प्रदूषण कंट्रोल युनिट लावून प्रदूषण कमी करावे. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.\nवीज केंद्राने शहराच्या काही अंतरावर ५०० मेगावॅटचे दोन संच सुरु केले आहेत. त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. परिसरातील घरांमध्ये राखेचा थर साचत आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजाराचा सामना करावा लागत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ प्रदूषण कंट्रोल युनिट लावन्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही.\nया संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ दिवसांत सर्व माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आजच्या बैठकीत निर्देश दिल्याची माहिती यावेळी वडेट्टीवार यांनी दिली. वीज केंद्राने टेक्नॉलाजी चा वापर करून प्रदूषण कमी करावे. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करावी अशाही सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.\nPrevious articleकुठल्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : ठाणेदार राहुल गांगुर्डे\nकुठल्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : ठाणेदार राहुल गांगुर्डे\nपती-पत्नीचा मृत्यूच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले\n‘मेरा शहर मेरी जवाबदारी’ घुग्घुस काँग्रेसतर्फे स्वच्छता अभियानाला सुरुवात\nमहाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा\n• पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात...\nकुठल्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : ठाणेदार राहुल गांगुर्डे\nपती-पत्नीचा मृत्यूच्या घटनेचे त���व्र पडसाद उमटले\n‘मेरा शहर मेरी जवाबदारी’ घुग्घुस काँग्रेसतर्फे स्वच्छता अभियानाला सुरुवात\nमहाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nमहाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा\nकुठल्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : ठाणेदार राहुल गांगुर्डे\nपती-पत्नीचा मृत्यूच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले\n‘मेरा शहर मेरी जवाबदारी’ घुग्घुस काँग्रेसतर्फे स्वच्छता अभियानाला सुरुवात\nमहाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती\nअर्शिया जूही घुग्घुस नगर परिषद की पहली CEO\n‘विश्व बाघ दिवस’ पर एनसीसी कैडेट्स की साइकिल रैली\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nमहाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा\nकुठल्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : ठाणेदार राहुल गांगुर्डे\nपती-पत्नीचा मृत्यूच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले\n‘मेरा शहर मेरी जवाबदारी’ घुग्घुस काँग्रेसतर्फे स्वच्छता ��भियानाला सुरुवात\nमहाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविश सिंग यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/sermons-cultivation-of-the-field-in-the-name-of-remembrance/", "date_download": "2023-02-04T04:55:03Z", "digest": "sha1:73572AOVEI3B6T4EA275EZAVNOSDXWK6", "length": 12107, "nlines": 86, "source_domain": "sthairya.com", "title": "प्रवचने - नामस्मरणरूपी शेताची मशागत - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nप्रवचने – नामस्मरणरूपी शेताची मशागत\nin इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, संपादकीय, सातारा जिल्हा\nनामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणार्‍या कुंपणासारखे आहे. दुसरी गोष्ट, शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी, वगैरे काढून ती साफ करावी; म्हणजेच, अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे; म्हणजे, नाम सकाम नसावे. उत्तम बीज म्हणजे ‘नामाकरिताच नाम’ हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी, यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत्‌कृपा होय. भगवत्‌कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते; परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरणरूपी शेताचे एक वैशिष्टय आहे. ते हे की, त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षणशक्ती आहे. म्हणून हे शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की, दोन शेतकरी आहेत; एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा, ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार, त्याचा एकाला फायदा मिळेल; तो दुसर्‍याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल, त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसर्‍याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निःपक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते.\nशुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.\nसुप्रसिद्ध गायिका वैशाली शिंदे यांना सम्यक कोकण कला संस्थेकडून मदतीचा हात\nविद्यार्थ्यांनो दिखाऊ नको तर टिकाऊ बना: प्रा सुमित उरकुडकर\nविद्यार्थ्यांनो दिखाऊ नको तर टिकाऊ बना: प्रा सुमित उरकुडकर\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध न���ही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://universalmarathi.com/index.php/2021/06/06/world-environment-day-jagtik-paryavaran-divas/", "date_download": "2023-02-04T05:58:23Z", "digest": "sha1:ZLGGYC2G7YWS5ADTTYOMN7O4F7VIPFQG", "length": 5728, "nlines": 61, "source_domain": "universalmarathi.com", "title": "World Environment Day | Jagtik paryavaran divas - universalmarathi.com", "raw_content": "\nदिल्ली – संपूर्ण जग आज 5 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत आहे आणि यावर्षीची थीम इकोस्टेम रिस्टोरेशन आहे. चला पर्यावरण दिनाशी संबंधित सर्व तपशील जसे की त्याची सुरुवात, उद्देश, इतर नावे क्रियाकलाप आणि जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची आवश्यकता जाणून घेऊ या.\nप्रथम पर्यावरण दिन कधी साजरा केला गेला\nपर्यावरण दिन सर्वप्रथम 1974 मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर आपण प्रत्येक 5 जून रोजी साजरा करतो.\nजागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश सागरी प्रदूषण, वाढती मानवी लोकसंख्या, टिकाऊ उपभोग आणि विकास आणि वन्यजीव गुन्हे यासारख्या पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधणे आहे.\nपर्यावरण दिनाची भिन्न नावे काय आहेत\nजागतिक पर्यावरण दिनास इको डे, पर्यावरण दिवस आणि डब्ल्यूईडी अशी वेगवेगळी नावे आहेत.\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम | programs on the occasion of world environment day\nया दिवशी भाषणे, कार्ये, रॅली, ड्राइव्हस्, पोस्टर्स, विविध कार्यक्रमांद्वारे पर्यावरणीय समस्या आणि त्यावरील निराकरणांविषयी जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातात.\nआपल्या वातावरणासाठी आपण काय करू शकतो | what can we do for our environment\nग्लोबल वार्मिंग, हवामान बदल, प्रजाती नष्ट होणे आणि मानवी अस्तित्वासाठी धोका यासारख्या गंभीर वातावरणाविषयी आम्हाला सतत जागरूक केले जाते.\nतर आपण फक्त आपला पर्यावरण वाचवण्यासाठी कार्य करणे ही एक गोष्ट आहे. जास्त झाडे लावा, झाडे तोडणे थांबवा, हिरवी उर्जा वापरा, रीसायकल करा, पुन्हा वापरा आणि खप कमी करा. प्लास्टिक आणि इतर हानिकारक रसायने वापरणे थांबवा.\nमी आशा करतो की प्रत्येकजण आपली भूमिका पार पाडेल आणि आपली पृथ्वी वाचवेल.\nमाझे पर्यावरण- माझी जबाबदारी- मानवी जीवन स्थिरता राखण्यासाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/WiproLayoff.html", "date_download": "2023-02-04T06:11:07Z", "digest": "sha1:RXSWV2T6NYXLHQKR7POGTRQCJQMJV65F", "length": 4677, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "तुमची कामगिरी चांगली नाही; ४५२ फ्रेशर्सना विप्रोकडून नारळ", "raw_content": "\nतुमची कामगिरी चांगली नाही; ४५२ फ्रेशर्सना विप्रोकडून नारळ\nमुंबई: आर्थिक मंदीच्या भीतीमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचं हत्यार उपसलं आहे.सर्वाधिक कर्मचारी कपातीची घोषणा दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांकडून करण्यात आली आहे. शुक्रवारी गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने १२ हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.त्यानंतर आयची क्षेत्रातील दिग्गज कंपनीने विप्रोनेही कर्मचारी कपात केली आहे. तुमची कामगिरी चांगली नसल्याचे कारण पुढे करत विप्रोने ४५२ फ्रेशर्सना कामावरून काढत घरचा रस्ता दाखवाल आहे.प्रशिक्षण देऊनही हे कर्मचारी वारंवार खराब कामगिरी करत असल्याने ही कर्मचारी कपात केल्याचे कंपनीकडून नमुद करण्यात आले आहे. फ्रेशर्सने कंपनीने ठरवून दिलेल्या मानांकनानुसार काम करावे हीच आमची अपेक्षा आहे.दरम्यान, या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या टर्मिनेशन लेटरमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणासाठी करण्यात आलेला प्रति कर्मचारी साडेसात हजारांचा खर्च माफ केला आहे.\nदिग्गज कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरूच\nजगभरात आर्थिक मंदींची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच गोष्टीची दखल घेत जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने जगभारातील १२ हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.याशिवाय अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टनेदेखील 25,000 हून अधिक कर्मचार्‍यांची कपात जाहीर केली आहे. तसेच स्विगीने ३८० कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/10000-medical-officers-in-the-state-are-on-strike-today", "date_download": "2023-02-04T06:46:23Z", "digest": "sha1:POA3ZEFKBMHCMPN7OA5GVKIDBUZEHLZY", "length": 3132, "nlines": 35, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "आज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांचं 'कामबंद आंदोलन'", "raw_content": "\nआज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांचं 'कामबंद आंदोलन'\nआज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकारी 'कामबंद आंदोलन' करणार आहे.\nआज राज्यातील 10 हजार वैद्यकीय अधिकारी 'कामबंद आंदोलन' करणार आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 10 हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे.\nआरोग्य अधिकाऱ्यांना अर्थात सीएचओ यांना शासकीय सेवेत कायम करून 'ब' वर्गाचा दर्जा देण्यात यावा, वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावं, बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावं. या सर्व मागण्यांसाठी त्या अधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.\nसर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं केल्यानं आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/important-contribution-of-artists-and-listeners-in-change-in-music-dr-prabha-atre/", "date_download": "2023-02-04T06:21:53Z", "digest": "sha1:2K43ZJWSXACCBCGWRHNHKC2R4FN3X7CO", "length": 12096, "nlines": 105, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "संगीतातील बदलात कलाकार आणि श्रोते यांचे महत्त्वाचे योगदान – डॉ. प्रभा अत्रे – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nसंगीतातील बदलात कलाकार आणि श्रोते यांचे महत्त्वाचे योगदान – डॉ. प्रभा अत्रे\nसंगीतातील बदलात कलाकार आणि श्रोते यांचे महत्त्वाचे यो��दान – डॉ. प्रभा अत्रे\nपुणे, दि. १८ डिसेंबर : ” भारतीय संगीत आज जागतिक मंचापर्यंत पोहचले म्हणूनच कलेकडे सुद्धा डोळसपणे पहिले पाहिजे. काळानुरूप काही गोष्टीवर उलट विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. कलाकार आणि श्रोते या दोघांची ही जबाबदारी आहे आणि आपण ती चांगली पार पडली आहे,” अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या.\nआर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात डॉ. अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला.\n” मी किराणा घराण्याची आहे, याचा मला खूप अभिमान आहे. उस्ताद करीम खान यांच्यापासून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी संगीतास समृद्ध केले आहे,” असे सांगत डॉ. अत्रे म्हणाल्या, ” संगीत हे केवळ शास्त्र नाही, कसरत, करामत अथवा मनोरंजन नाही, तर या जगातील सुंदर, मंगल शाश्वत जे आहे, त्याची जाणीव करून देणारा माध्यम आहे. संगीत परंपरेत काळानुरूप जे बदल झालेत, ते बदल शास्त्र आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून, त्याप्रमाणे मी बदल करत आले आहे. त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. पण त्यामध्ये नव्याने विचार सुरू होईल, अशी मला खात्री आहे.”\nभारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सवाचे मोठे योगदान आहे,असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवी’ने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व ‘जागी मै सारी रैन’, ‘जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा…’ ठुमरी सादर केली.\nत्यांना सुयोग कुंडलकर ( हार्मोनियम ), माधव मोडक (तबला), आरती ठाकूर – कुंडलकर, आश्र्विनी मोडक ( तानपुरा), डॉ.चेतना बनावट व अतींद्र तरवडीकर ( गायन) यांनी साथ केली.\nतत्पूर्वी महोत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्तरार्धातील दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी आपल्या भावस्पर्शी कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या ‘श्रीराम स्तुती’ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये १४ मात्रा, २ स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा ‘श्रीराम कथा’ सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना झुबेर शेख ( सतार ) , पं. कालिदास मिश्रा ( तबला ) वैभव मानकर ( हार्मोनियम व गायन), वैभव कृष्ण (पढंत) , भुवन ( बासरी) यांनी साथ केली.\nमहोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या ‘बिन देखे पडे नही चैन’ या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली\nPrevious यजमान पुण्याची उपांत्य फेरीत धडक – गतविजेत्या कोल्हापूर, उपविजेत्या नागपूर, मुंबईचीही आगेकूच\nNext महेश काळे आणि संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी- कर्नाटक संगीत जुगलबंदीने रसिक भारावले\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/leader-of-coyote-rampage-arrested-in-pune-arrested-from-beed/", "date_download": "2023-02-04T06:27:32Z", "digest": "sha1:BNT5OLBXX4E4QKCNBS5VBHLVH45QWICZ", "length": 10812, "nlines": 102, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुण्यात कोयत्याने राडा घालणार्‍या म्होरक्याला अटक, बीडमधून अटक – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुण्यात कोयत्याने राडा घालणार्‍या म्होरक्याला अटक, बीडमधून अटक\nपुण्यात कोयत्याने राडा घालणार्‍या म्होरक्याला अटक, बीडमधून अटक\nपुणे, ०२/०१/२०२३ – सिंहगड कॅम्पसमध्ये मद्यधुंद अवस्थेत कोयत्याने दहशत माजवित पादचारी नागरिकांवर वार करण्याचा प्रयत्न करणार्‍या म्होरक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. हल्ल्याचा थरार २८ डिसेबरला रात्री दहाच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी दोन धाडसी अमलदारांनी घटनास्थळी धाव घेउन एका आरोपीला पोलिसी खाक्या दाखवित अटक केले होते.\nकरण अर्जुन दळवी (वय २१ रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अथर्व सुनिल लाडके वय २० रा. सिंहगड रोड आंबेगाव बुद्रक यांनी फिर्याद दिली आहे.\nअर्थव हे २८ डिसेंबरला मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी करण आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड याने परिसरात कोयत्याने दहशत माजविली. हातातील कोयता हवेत फिरवुन येणारे जाणार्‍या लोकांना धाक दाखवुन दुकानांचे शटरवर मारून राडा घातला. आरोपींनी गाड्यांवर कोयता मारुन दहशत निर्माण केल्याने लोकांनी दुकाने बंद करुन सैरावैरे धाव घेतली. त्यानंतर आरोपींनी अर्थववर वार करून मित्र तन्मय ठोंबरे याच्या पाठीवर कोयता फेकुन मारला होता. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच सिंहगड ठाण्याच्या दोन अमलदारांनी धाव घेत सुजित गायकवाड याला ताब्यात घेत बेदम चोप दिला.\nपोलिस आल्याचे पाहताच आरोपी करण पसार झाला होता. याप्रकरणी भारती विदयापीठ पोलीस त्याचा तपास घेत होते. तो बीडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक धीरज गुप्ता, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांच्या पथकाने बीडमध्ये जाउन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन ग��डे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, राहुल तांबे यांनी केली.\nPrevious पुणे: कसबा पेठेत दोघांवर कोयत्याने वार, आरोपी पसार\nNext पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(16 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट, कॅडन्स, यशवी, पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/6499", "date_download": "2023-02-04T06:53:17Z", "digest": "sha1:HQPCEAGNPQNOHMHV24MLGDKUXR6V4SRW", "length": 20726, "nlines": 129, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "अमीट नीला सत्यनारायण – Purogami Sandesh", "raw_content": "\n🔹माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन\n( सेवानिवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन)\nभारतीय प्रशासकीय सेवेबरोबरच कला,साहित्य,संस्कृती, गीत,संगीत अशा विविध प्रांतांमध्ये स्वतःचा अमीट ठसा उमटविलेल्या नीला सत्यनारायण मॅडम यांचं कोरोनामुळे आज, १६ जुलै रोजी धक्कादायक निधन झालं. त्यांच्या जीवनाचा आलेख,त्यांच्या सोबत काम करतानाच्या या काही आठवणी… महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००० साली मी कोकण विभागाचा माहिती उपसंचालक म्हणून कार्यरत होतो. त्या दरम्यान , सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रधान सचिव तथा महासंचालक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी नीला सत्यनारायण मॅडम यांनी सूत्रे हाती घेतली. काही व्यक्ती अशा असतात की, त्यांच्याभोवती एक वलय असतं. असं वलय लाभलेल्या व्यक्तींमध्ये मॅडम अग्रणी होत्या.\nएक कडक, शिस्तप्रिय , कणखर, निश्चयी अधिकारी म्हणून जशी त्यांची प्रतिमा होती,तशीच एक संवेदनशील कवी,गीतकार, लेखक, कला रसिक म्हणून त्यांची प्रतिभा होती.\nएकाच व्यक्तीत अशी परस्पर विरोधी व्यक्तिमत्वे कशी असू शकतात याचं मला आश्चर्य वाटायचं.म्हणूनच मॅडमची आमच्या विभागात नेमणूक झाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळेल याचा मला आनंद झाला. त्यावेळच्या त्यांच्या मार्गदर्शनाचा, धाडसाचा, नवनवीन कल्पना उचलून धरून त्यांना केवळ तोंड देखलं नव्हे तर पूर्ण पाठबळ देण्याचा प्रत्यय मला येत गेला.\nरत्नागिरी येथे २००० साली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी विकास प्रदर्शन आयोजित करणे, बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांवर आधारित *कोकण विकास: नवी दिशा- नवी आशा* हा दूरदर्शन माहितीपट, याच नावाची रंगीत चित्रमय पुस्तिका अशा अनेक कल्पक बाबी मला त्यांच्या भरघोस प्रोत्साहनामुळे करता आल्या.\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकण विकासावरील माहितीपट दाखवण्याचा त्यांचा निर्णय म्हणजे त्यांचे खूप मोठे प्रशासकीय धाडस जसे होते .तसाच तो स्वतःवरील, आपल्या सहकाऱ्यांवरील विश्वासही होता. अशा एक ना अनेक बाबींमुळे, दैनंदिन कामकाजामुळे, बैठका, दौरे यातून मॅडमचं व्यक्तीमत्व उलगडत गेलं,अधिकाधिक भावत गेलं.\nखरं म्हणजे, महाराष्ट्र राज्यात गेल्या २०/२५ वर्षात स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा या विषयी आकर्षण वाढत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. असं असलं तरी मॅडम ज्यावेळी भारतीय प्रशासकीय अधिकारी झाल्या त्यावेळी असे वातावरण नव्हते. त्या या सेवेकडे वळल्या ती त्यांच्या पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांची इच्छा होती म्हणून .\nभारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज अधिकारी भारत सोडून जाऊ लागले.प्रशासनात पोकळी निर्माण होउ लागली. त्यामुळे आपल्या मुलांपैकी कुणी तरी भारतीय प्रशासकीय अधिकारी व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.\nदरम्यान, मॅडम इंग्रजी साहित्य घेऊन दिल्ली विद्यापिठातून बीए तर पुणे विद्यापिठातून एमए झाल्या. भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी आणि भारतीय प्रशासकीय अधिकारी अशा दोन्ही स्पर्धा परिक्षात त्या निवडल्या गेल्या. त्याकाळी बँकेची नोकरी अधिक आकर्षक होती तर प्रशासकीय नोकरी खडतर होती. पण वडिलांच्या इच्छेला मान देऊन त्या जुलै १९७२ मध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून भारत सरकारच्या सेवेत दाखल झाल्या. या सेवेत मॅडमनी सहायक जिल्हाधिकारी – नागपूर, उपविभागीय अधिकारी – भिवंडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी – ठाणे, पुढे मंत्रालयात समाज कल्याण, सांस्कृतिक विकास व युवा कार्य, अन्न व नागरी पुरवठा, पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क, गृह ,महसूल व वने आदी विभागात सचिव,प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा चढत्या श्रेणीने स्वतःचा ठसा उमटवत पदे भूषविलीत . राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्द लक्षणीय ठरली.महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला. या काळात महिला लोकप्रतिनिधींनी सक्षमपणे काम करावं यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. मॅडमची प्रतिभा म्हणजे आजवर त्यांची ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.त्यात १२ ललित पुस्तकं, ९ काव्य संग्रह, काही प्रेरणा दायी ,काही अनुवादित पुस्तकांचा समावेश आहे.त्यांच्या २ कथांवर चित्रपट निर्माण झाले आहेत.काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. १० संगीत सीडी प्रकाशित असून काही चित्रपट , दूरचित्रवाणी मालिकांसाठीही त्यांनी गीतलेखन केलं आहे. मॅडमनी , त्यांचा गतिमंद मुलगा चैतन्य वर ओतप्रोत प्रेमाने लिहिलेलं *एक पूर्ण अपूर्ण* हे स्वानुभवातून लिहिलेलं पुस्तक तर उद्योजक पती सत्यनारायण सर यांच्या जीवनावर लिहिलेलं *सत्य- कथा* ही पुस्तकं नुसतीच गाजली नाही तर पालकांना, युवकांना सतत प्रेरणा देणारी आहेत. ही दोन्ही पुस्तकं मी स्वतःही वाचली आहेत. सुदैवानं *सत्य -कथा* माझ्या संग्रही आहे. त्यांची कन्या अनुराधा गरजूंना समक्ष समुपदेशन करून समाज सेवा करतेय. मॅडमनी काही नियम जे मी स्वतः पाहिले,अनुभलेत ते अत्यन्त कटाक्षाने पाळलेत. हे नियम आज आपणही अवश्य पाळले पाहिजेत. काही नियम म्हणजे कार्यालयीन वक्तशीरपणा, शिस्तबद्धता, नियमांचं काटेकोर पालन, रविवारचा दिवस कुटुंबासाठीच देणें, आपल्या आवडी,छंद कार्यालयीन वेळेत नव्हे तर त्यानंतर घरी ,किंवा सुट्टीच्या दिवशी जोपासणे अशा कितीतरी बाबी सांगता येतील. प्रशासकीय सेवेत येणाऱ्या तरुण तरुणींनी शासकीय सेवा ही निरंकुश सत्ता नसून लोकसेवा आहे,याचं सतत भान ठेवलं पाहिजे असं मॅडमना मनापासून वाटायचं . कोरोनाच्या या काळात मॅडमनी केलेली एक कविता येथे देत आहे…\nमला भय वाटत नाही ,\nआणि बळही देत नाही\nआजच्या तरुण तरुणींनीच नव्हे तर आपण सर्वांनी ही त्यांचा असीम आदर्श ठेवला पाहिजे. मॅडमना,भावपूर्ण श्रद्धांजली.\nमुंबई महाराष्ट्र, लेख, विदर्भ\nराजकीय नेत्याने केले शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण\nमहाज्योती योजनेला तात्काळ भरघोस निधी द्यावा – नवनाथआबा वाघमारे\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bluestarnews.com/?cat=10", "date_download": "2023-02-04T05:12:34Z", "digest": "sha1:WKIMD4YUIT3WWU52JXXN3BMKEQ7FEBOZ", "length": 6954, "nlines": 153, "source_domain": "bluestarnews.com", "title": "राजकारण Archives - Blue Star News", "raw_content": "\nअंगणवाडी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा\nमाजी नगरसेवक भैय्या मणियार यांच्यासह भाजपा मनसेतील अनेकांचा ठाकरे गटात प्रवेश\nवंजारी युवा सन्मान स्टुडन्ट समिट 2023 चे उद्घाटन….विद्यार्थ्यांनी कलागुण विकसित केल्यास नक्कीच यश\nगद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील,सेना नेत्यांचा इशारा.\nॲड. प्रेमनाथ पवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कायदे विषयक , मानव अधिकार आणि माहिती अधिकार सेलच्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी पदी व नाशिक...\nनाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का ठाकरे गटातील जवळपास १२माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश\nलासलगाव सोळा गाव पाणी योजनेचे काम अखेर सुरू\nपाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतुक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nटोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग\nअंगणवाडी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा\nभारतीय लष्कराच्या तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन…\nशिवजन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य देखावा व रंगमंचाचे भुमिपुजन संपन्न\nएकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्या…. परिसरात दुःखाचे वातावरण….\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसा��ा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nसिन्नरच्या मोहदरी घाटात भयानक अपघात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहल्ल्यात जखमी तरुणाचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nBLUE STAR NEWS-प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्ल्यू स्टार न्यु चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ताकत सत्य दाखविण्याची ब्ल्यू स्टार न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/auto-and-tech/220-f-popular-bike-from-bajaj-company-may-be-discontinued-bajaj-pulsar-ns-250-new-model-2021-mhas-630173.html", "date_download": "2023-02-04T05:06:59Z", "digest": "sha1:W3WSCGQRNL4P6AN4ECBULJ5W6EZR6TME", "length": 8325, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तरुणांना मोठा धक्का; बंद होणार Bajaj ची ही पॉप्युलर Bike? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /\nतरुणांना मोठा धक्का; बंद होणार Bajaj ची ही पॉप्युलर Bike\nतरुणांना मोठा धक्का; बंद होणार Bajaj ची ही पॉप्युलर Bike\nबजाज कंपनीच्या 220 F या स्पोर्ट्स बाइकला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेकांमध्ये या बाइकची क्रेझ होती. परंतु आता मीडिया रिपोर्टनुसार कंपनी ही बाइक बंद करण्याच्या तयारीत आहे.\nबजाज कंपनीच्या 220 F या स्पोर्ट्स बाइकला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेकांमध्ये या बाइकची क्रेझ होती. परंतु आता मीडिया रिपोर्टनुसार कंपनी ही बाइक बंद करण्याच्या तयारीत आहे.\nरक्ताच्या नात्याने दगा दिला; तरूणाने व्हॉटस्अप स्टेटस ठेवत उचललं टोकाचं पाऊल\nविद्यार्थी असावा तर असा शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...\n9 वर्षांनी लहान नवऱ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे उर्मिला मातोंडकर;इतकीये संपत्ती\n'प्रेक्षकांवरचा अत्याचार बंद करा'; रंग माझा वेगळा मालिकेवर संतापले प्रेक्षक\nनवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : बजाज कंपनीच्या 220 F या स्पोर्ट्स बाइकला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेकांमध्ये या बाइकची क्रेझ होती. परंतु आता मीडिया रिपोर्टनुसार कंपनी ही बाइक (Bajaj 220 F popular bike discontinued) बंद करण्याच्या तयारीत आहे. कारण काही काही दिवसांपूर्वी बजाजने 250 N आणि 250 F या दोन बाइक लॉन्च केल्या होत्या. त्यामुळे कदाचित आता 220 F बाइकला बंद करण्याचा निर्णय बजाजने घेतला असावा असं बोललं जात आहे. बजाजच्या पल्सर (pulsar 250 review) 250 या बाइकची किंमत 1.38 लाख, तर 250F ची 1.40 लाख इतकी आहे.\nबजाजच्या नव्या पल्सर 250 या बाइकमध्ये फॅमिली आणि फुल LED हेडलँप, DRL, प्रोजेक्टर हेडलँप, LED इंडीकेटर, Split Taillights, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मस्कुलर फ्यूल टँक आणि स्प्लिट सीट सेटअपसारखे आकर्षक फीचर्स देण्यात (Bajaj pulsar NS 250 new model 2021) आले आहेत.\nCar Offer: कार खरेदीवर 50000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स, YONO SBI ची खास ऑफर\nत्याचबरोबर यात सिग्नेचर पल्सर स्टाइलसह आधुनिक Elements चा ही समावेश आहे. या बाईकमध्ये F 250 आणि N 250 असे दोन प्रकार आहेत. पल्सर N250 Naked Standard Model मध्ये, तर पल्सर F 250 Quarter Liter Motorcycle च्या स्वरूपात असणार असेल. बजाज कंपनीची पल्सर 250 जगातील सर्वात शक्तिशाली पल्सर बाईक असणार आहे. कारण त्यात लिक्विड-कूल्ड इंजिन (24.5 PS) आणि 5 Speed Gearbox Transmission ची सुविधा असणार आहे.\nRenault च्या या Cars वर बंपर सूट, मिळेल 1.30 लाखांपर्यतचा बेनिफिट\nत्याचबरोबर 300 MM चे डिस्क ब्रेक आणि 230 MM Rear Disc असेल. बजाजने पल्सर 250 शिवाय 250 F च्या अपडेटेड व्हर्जनलाही लॉन्च केलं आहे. त्यामुळे आता इतर कंपन्यांच्या स्पोर्ट्स बाइकसाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0/", "date_download": "2023-02-04T05:05:51Z", "digest": "sha1:CJCN7BXWSIHSOOS432OBHXTJXWWF3D7D", "length": 6595, "nlines": 102, "source_domain": "m4marathi.com", "title": "नवा जिल्हा पालघर… – m4marathi", "raw_content": "\nएक कोटी लोकसंख्या आणि ९ हजार ५५८ चौ . किमीचे प्रचंड क्षेत्रफळ अशा राज्यातल्या सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला अखेर मुहूर्त सापडला आहे . जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू असून १ मे रोजी त्याबाबतची घोषणा होईल , अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी विधानसभेत दिली . गेल्या वर्षी सर्वेक्षण व जनमत चाचणीसाठी सरकारने नेमलेल्या कोकण विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशीवर राज्य सरकारने शिक्कामोर्तब.\nनव्या पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ( ५७६६ चौ . किमी ) हे विभाजनानंतर शिल्लक राहिलेल्या ठाणे जिल्ह्यापेक्षा ( ४२४१ चौ . किमी ) जास्त असले तरी ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ( ८० लाख ५८ हजार ) पालघरपेक्षा ( २९ लाख ९५ हजार ) अडीच पट जास्त आहे . तरीही डहाणू विक्रमगड , पालघर , बोईसर , वसई , नालासोपारा हे विधानसभेचे सहा मतदारसंघ पालघर जिल्ह्यात जाणार आहेत . तर , ठाणे जिल्ह्यात ठाणे , भिवंडी , कल्याण असे लोकसभेचे तीन आणि ठाणे , कोपरी – पाचपाखाडी , ओवळा – माजीवाडा , मुंब्रा , ऐरोली , बेलापूर , भाईंदर , डोंबिवली , कल्याण पूर्व , कल्याण पश्चिम , कल्याण ग्रामीण , भिवंडी पूर्व , भिवंडी ‌ पश्चिम , भिवंडी ग्रामीण , अंबरनाथ , उल्हासनगर , मुरबाड , शहापूर हे विधानसभेचे १८ मतदारसंघ असतील . ठाणे जिल्ह्यातील मतदारसंख्या ( सन २००९ च्या मतदार यादीनुसार ) ५० लाख ८० हजार १०९ इतकी असून पालघर जिल्ह्यात १६ लाख २२ हजार ३८९ मतदार आहेत .\nजग बदल घालून घाव……\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/omicron-update-maharashtra-registered-110-new-omicron-cases-today-and-all-the-patients-are-found-in-pune/articleshow/89185878.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2023-02-04T05:05:52Z", "digest": "sha1:TQGK5YS4MQG4FSIVHIPEN45EIOYIV3ET", "length": 14208, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nomicron update: आज राज्यात ओमिक्रॉनच्या ११० नव्या रुग्णांचे निदान; सर्व रुग्ण पुण्यातील\nराज्यात आज ११० नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्वच्या सर्व नवे रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. तसेच राज्यात गेल्या २४ तासात करोनाचे २४ हजार ९४८ नवे रुग्ण आढळले आहेत.\nआज राज्यात ओमिक्रॉनचे ११० नवे रुग्ण; सर्वच्या सर्व पुण्यातील\nराज्यात आज ११० नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद.\nहे सर्व ११० रुग्ण पुण्यात आढळले आहेत.\nराज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ०४० रुग्ण आढळले आहेत.\nमुंबई: एकीकडे राज्यातील कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला असताना दुसरीकडे राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron) ११० नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्वच्या सर्व रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. (omicron update maharashtra registered 110 new omicron cases today and all the patients are found in pune)\nराज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ०४० रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ६ हजार ६०५ जणांची ओमिक्र��न चाचणी करण्यात आली. यांपैकी ६ हजार ४१८ रिपोर्ट आले असून १८७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.\nक्लिक करा आणि वाचा- राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घटतोय; मात्र, 'या'मुळे चिंतेत वाढ\nकाल राज्यात एकूण ७२ ओमिक्रॉन बाधित रुग्णांचे निदान झाले होते. या रुग्णांपैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३३, औरंगाबादमध्ये १९, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी ५, ठाणे महापालिका क्षेत्रात ३, यवतमाळ आणि अहमगनगरमध्ये प्रत्येकी २ आणि नागपूर, पुणे ग्रामीण आणि लातूरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला होता.\nक्लिक करा आणि वाचा- न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे काय मिळतात; संजय राऊत यांचा सवाल\nदरम्यान, आज राज्यात करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. मात्र, असे असले तरी दैनंदिन मृत्यूसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात २४ हजार ९४८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, आज राज्यात एकूण १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ४५ हजार ६४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरत राज्यात आज एकूण २ लाख ६६ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nक्लिक करा आणि वाचा- अध्यक्ष महोदय... देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' ट्विटला उर्मिला मातोंडकर यांचा खोचक 'रिप्लाय'\nमहत्वाचे लेखcoronavirus update: राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घटतोय; मात्र, 'या'मुळे चिंतेत वाढ\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\nपुणे नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये समजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nसातारा साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; 'या' कारणामुळे मित्रानेच काढला काटा\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nमुंबई मुंबईकरांसाठी 'अमृत'मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nकार-बाइक देशात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी अच्छे दिन, ६ वर्षात २० लाख वाहनांची खरेदी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T05:47:37Z", "digest": "sha1:ZPZ5JCYVUZTA7HXR67AUIFB74QZHYM5N", "length": 29942, "nlines": 187, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इब्न बतूता - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइब्न बतूता (२५ फेब्रुवारी, १३०४;टॅंजियर, मोरोक्को - इ.स. १३६९:मोरोक्को; अरबी: أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة, अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतुता), किंवा फक्त मुहम्मद इब्न बतूता (محمد ابن بطوطة) हा मध्ययुगीन प्रवासी होता. त्याला जगातील सर्वांत महान प्रवासी म्हणूनही ओळखले जाते.[१][२] तो त्याच्या अफाट प्रवासासाठी ओळखला जातो ज्याचे काही तपशिल रिहला (शब्दशः भाषांतर: प्रवास) या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहेत. मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी आजही हे पुस्तक प्रमाण मानले जाते.\nअबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतूता\nइ.स. १३६९ (६४-६५ व्या वर्षी)\nतीस वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये त्याने उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य प��र्व, दक्षिण आशिया, मध्य आशिया, आग्नेय आशिया, चीन या प्रांतांमधून प्रवास केला. त्या काळात त्याने तब्बल ७५,००० मैलांचा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासादरम्यान तो भारतातही आला होता.\n१ बालपण व शिक्षण\n२.१.२ इराक आणि पर्शिया\n२.१.५ बिलाद अल झांज\nबालपण व शिक्षणसंपादन करा\nइब्न बतूताच्या बालपणाबद्दलची माहिती त्याच्या प्रवासवर्णनांतील आत्मचरित्रात्मक भागांतून सापडते. यानुसार हा लवाटा जमातीचा[३] बर्बर वंशीय[४] होता व याचे पूर्वज आणि समकालीन कुटुंब न्यायाधीशांचे होते. इब्न बतूताचा जन्म २४ फेब्रुवारी, १३०४ रोजी मोरोक्कोच्या टॅंजियर शहरात झाला.[५] त्यावेळी तेथे मारीनी वंशाचे राज्य होते. लहानपणी हा सुन्नी मलिकी मदहब शाळेतून शिकला असण्याची शक्यता आहे. टॅंजियरच्या रहिवाशांनी इब्न बतूताला धर्मन्याय देण्याची विनंती केली होती.\nइ.स. १३२५ च्या जून महिन्यात वयाच्या एकविसाव्या वर्षी इब्न बतूता मक्केला हजसाठी जाण्याकरता घरातून बाहेर पडला. तेव्हा हा प्रवास येउनजाउन सोळा महिन्यांचा असे. बतूताने पुढील चोवीस वर्षे मोरोक्कोत पाउल ठेवले नाही.[६] आपल्या पहिल्या सफरीच्या सुरुवातीबद्दल इब्न बतूता लिहितो -\nमी एकटाच निघालो. सोबतीला सहप्रवासी असे कोणी नव्हते ज्यांच्या सोबतीत मला आनंद मिळेल. जोडीने जायला मला कोणता कारवांही नव्हता. माझ्या हृदयातील दूरवरच्या अद्भूत प्रदेशांना भेट देण्याची अनेक वर्षे साठवून ठेवलेली इच्छा आणि त्यावेळी आलेली लहर यांना बळी पडून मी माझे मन कठीण केले आणि माझे सुहृद, पुरुष आणि स्त्रीया, यांना सोडण्याचा निश्चय केला. पक्षी जसे आपले घरटे सोडून निघून जातात तसे मी माझे घर सोडण्याचे ठरवले. माझे आईवडील अद्याप संसारी होते आणि त्यांना सोडून जाण्याचे मला जीवावर आले. त्यांचा विरह सहन करणे मला कठीण झाले.[७]\nइब्न बतूताची पहिली सभर १३२५-१३३२ (उत्तर आफ्रिका, इराक, पर्शिया, अरबस्तान, सोमालिया, स्वाहिली किनारा)\nटॅंजियरपासून इब्न बतूता उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत प्रवास करीत मक्केकडे निघाला. झय्यानी सुलतान अब्द अल-वदीद आणि हफसी सुलतानांच्या प्रदेशातील ट्लेमेसेन, बेजाइया शहरांतून प्रवास करीत हा ट्युनिसियाला पोचला. येथे त्याने दोन महिने मुक्काम केला.[८] लुटारू आणि वाटमाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी इब्न बतूता थोड्या थोड्या अंतराकरता एखाद्या तांड्याच्या साथीने प्रवास करीत असे. स्फाक्स शहरात पोचल्यावर त्याने लग्न केले.[९] आपल्या प्रवासातील अनेक लग्नांपैकी हे पहिले होय.[१०]\nइ.स. १३२५च्या वसंतात ३,५०० किमीचा प्रवास करून इब्न बतूता इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरात दाखल झाला. तेथे त्याची भेट शेख मुर्शिदी आणि शेख बुरहानुद्दीन या मुस्लिम संतांशी झाली. दोघांनीही इब्न बतूता जगप्रवासी होणार असल्याचे भाकित केले होते. बुरहानुद्दीनने इब्न बतूताला सांगितले - तुला परदेशप्रवासाची आवड आहे असे दिसते. तुझी भेट भारतातील माझे बंधू रुकोनुद्दीन आणि चीनमधील बुरहानुद्दीनशी होईल. त्यांना माझा सलाम सांग.[११][१२] या प्रदेशात इब्न बतूताने काही काळ घालवल्यावर तो बाहरी मामलुक सुलतानांची राजधानी असलेल्या कैरो शहराकडे निघाला. तेथे महिनाभर वास्तव्य केल्यावर इब्न बतूताने मक्केकडे जाणाऱ्या तीन मार्गांपैकी सगळ्यात कमी वर्दळीचा रस्ता चोखाळला.[१३] कैरोतून तो नाईल नदीच्या तीरावरून दक्षिणेकडे गेला व नंतर पूर्वेस वळून लाल समुद्रावरील अयधाब बंदराजवळ पोचला.[a] तेथे चाललेल्या बंडाळीमुळे पुढचा रस्ता रोखला गेला व इब्न बतूता कैरोला परतला.[१५]\nपुन्हा एकदा मक्केकडे जाण्यासाठी इब्न बतूताने दमास्कसचा रस्ता धरला. या रस्त्यावर हेब्रॉन, बेथलेहेम आणि जेरुसलेम सारखी अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन तीर्थस्थाने असल्याने मामलुक सैन्य या रस्त्यावर निगराणी ठेवून असे व यात्राळूंचा प्रवास निर्धोक होत असे.[१६] इब्न बतूता लिहितो की तो कैरोपासून १६ जुलैला निघाला व नागमोडी वळणे घेत वीस शहरांना भेट देऊन ९ ऑगस्टला पॅलेस्टाइनमध्ये पोचला. त्या काळात असा प्रवास अशक्य असल्याचे विद्वानांचे मत आहे.[१७][१८] दमास्कसमध्ये रमझानचा महिना घालवल्यावर इब्न बतूताने मदीनाकडे जाणारा एक तांडा धरला. १,३०० किमीचा प्रवास करीत मदीनाला पोचल्यावर तो पुढे मक्केस पोचला.\nयेथून घरी परतण्याऐवजी इब्न बतूताने पुढे मोंगोल साम्राज्याचे ठाणे असलेल्या इल्खानेत या ठिकाणी जाण्याचे ठरवले.[१९]\nइराक आणि पर्शियासंपादन करा\nइब्न बतूताने तबरेझ या पर्शिया-अझेरी शहराला १३२७मध्ये भेट दिली होती.\nमक्केत एक महिना राहिल्यावर १३ नोव्हेंबर, १३२६ रोजी इब्न बतूता अरबी वाळवंट पार करणाऱ्या एका तांड्याबरोबर मदीनामार्गे इराककडे निघाला.[२०] रात्रीचा प्रवास करीत हा तांडा दोन आठवड्यांनी नजफ येथे पोचला. येथे इब्न बतूताने इस्लामच्या चौथा खलीफा अलीच्या कबरीला भेट दिल्याची नोंद केली आहे.[२१]\nयेथून तांड्याबरोबर बगदादला न जाता इब्न बतूता इराण/पर्शियाकडे वळला. नजफपासून वसात शहरास गेल्यावर तैग्रिस नदीचा काठ धरून तो दक्षिणेस थेट बसरा बंदरास गेला. तेथून झाग्रोस पर्वतरांग पार करून हा इस्फहान येथे गेला आणि नंतर दक्षिणेस शिराझ शहरास आला. उत्तरेत मोंगोलांनी बेचिराख केलेल्या शहरांपेक्षा शिराझची स्थिती चांगली असल्याची त्याने नोंद केली आहे. शिराझपासून माघारी फिरत इब्न बतूता पुन्हा पर्वतरांग पार करून १३२७ च्या उन्हाळ्यात बगदादला पोचला.[२२] यावेळी बगदादमध्ये ७० वर्षांपूर्वी हुलागु खानाच्या सैन्याने केलेल्या लुटालूट आणि जाळपोळीतून बगदाद अद्यापही सावरलेले नव्हते.[२३]\nइब्न बतूता बगदादला परतला तेव्हा तेथील शेवटचा मोंगोल सरदार अबू सईद बहादुर खान मोठा काफिला घेउन उत्तरेस निघाला होता..[२४] इब्न बतूता या काफिल्यात शामिल झाला पण नंतर उत्तरेस रेशीममार्ग धरून तबरेझला गेला. हे शहर मोंगोलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असल्याने त्याची फारशी नासधूस झालेली नव्हती.[२५]\nतबरेझपासून इब्न बतूता बगदादला परत आला. यावेळी तो तैग्रीस नदीचा मार्ग धरून मोसुलला गेला. तेथे त्याने इल्खानेतच्या सरदाराचा पाहुणचारही घेतला.[२६] तेथून हा सध्याच्या तुर्कस्तानमधील सिझ्रे आणि मार्दिनला गेला. वाटेत सिंजरजवळील डोंगरावर त्याला एक कुर्दी साधू भेटला. त्याने इब्न बतूताला चांदीची काही नाणी दिली.[b][२९] मोसुलला परत येऊन इब्न बतूताने बगदादकडे जाणारा तांडा धरला. तीर्थयात्रींचा हा तांडा बगदादला मुख्य प्रवाहाला मिळाला व त्यांनी अरबी वाळवंट पार करीत मक्का गाठले. या प्रवासात आजारी पडलेला इब्न बतूताने कसेबसे करून आपली दुसरी हज पूर्ण केली.[३०]\nवर्षभर मक्केत राहून इब्न बतूता १३२८ किंवा १३३० मध्ये जेद्दाला गेला. तेथून छोट्या होड्यांमधून किनाऱ्यालगत प्रवास करीत तो यमनला पोचला. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेचा हा प्रवास संथगतीचा होता. यमनमध्ये त्याने झाबिद आणि ताइझ शहरांना भेट दिली. तेथे त्याने रसुली साम्राज्याच्या शासकाची भेट घेतली. इब्न बतूता लिहतो की त्याने साना शहरात काही दिवस घालवले परंतु हे नक्की ठरवणे कठीण आहे..[३१] सानातून किंवा ताइझपासून तो एडनला गेला.[३२]\nएडनपासून इब्न बतूताने सोमालियातील झैला शहराकडे जाणारे जहाज धरले. तेथे एक आठवडा राहून तो केप गार्डाफुई या भूशिरास गेला. तेथेही एक आठवडा घालवल्यावर तो पुढे मोगादिशूला पोचला.[३३][३४][३५] १३३१ साली इब्न बतूता मोगादिशूला पोचला तेव्हा हे शहर आपल्या वैभवाच्या कळसावर होते. त्याने मोगादिशू अतिप्रचंड शहर असल्याचे वर्णन केले आहे. येथील श्रीमंत व्यापारी अनेक प्रकारच्या सामानाचा व्यवहार करीत व उच्च प्रतीचे कापड इजिप्तसह अनेक देशांना पाठवित असत.[३६] यासुमारास मोगादिशूवर अबू बक्र इब्न सेयक्स उमर या सुलतानाची सत्ता होती.[३७][३८] हा मूळ उत्तर सोमालियातील होता व मोगादिशान (सोमाली) आणि अरबी या दोन्ही भाषा सफाईने बोलायचा.[३८][३९] याच्या दरबारात अनेक वजीर, कायदेपंडित, सेनापती, तृतीयपंथी सेवक आणि हुजरे होते असे इ्ब्न बतूता लिहितो.[३८]\nबिलाद अल झांजसंपादन करा\nइब्न बतूता येथून पुढे जहाजाने दक्षिणेकडे निघाला. झांज लोकांचा प्रदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या[४०] या प्रदेशातील मोम्बासा शहरात तो एक रात्र थांबल्याचे त्याने लिहिले आहे.[४१] आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील या प्रदेशात स्वाहिली बोलणाऱ्या लोकांची वस्ती होती. मोम्बासाहून तो सध्याच्या टांझानिया देशातून किल्वा द्वीपावर गेला.[४२] हे बेट सोन्याच्या व्यापाराचे मोठे केंद्र होते.[४३] जगातील सुंदर शहरांतील एक असलेल्या शहरातील घरे लाकडी होती आणि छतांवर डिसची झावळे होती.[४४]\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइब्न बतूत - मिसळपाववरील लेखमाला\nव्ही. नागम अय्या. त्रावणकोर स्टेट मॅन्युअल (इंग्रजी भाषेत). CS1 maint: ref=harv (link)\nडुन, रॉस इ. द ॲडव्हेंचर्स ऑफ इब्न बतुता (इंग्रजी भाषेत). . पहिली आवृत्ती १९८६, आयएसबीएन ०-५२०-०५७७१-६.\nगिब, एच.ए.आर. ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड १) (इंग्रजी भाषेत). लंडन. .\nगिब, एच.ए.आर. ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड २) (इंग्रजी भाषेत). लंडन. .\nगिब, एच.ए.आर. ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड ३) (इंग्रजी भाषेत). लंडन. .\nगिब एच.ए.आर., बेकिंगहॅम ट्रान्स. ॲंड एड. द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड ४) (इंग्रजी भाषेत). लंडन. . १९७१ साली गिब यांचा मृत्यू झाल्यानंतर बेकिंगहॅम यांनी या खंडाचे भाषांतर केले.\n^ डुन २००५, पान. २०.\n^ नेहरू, जवाहरलाल. ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी (इंग्रजी भाषेत). p. ७५२.\n^ डिफ्रेमेरी & सॅंग्विनेटी १८५३, p. 1 Vol. 1; डन २००५, p. १९\n^ डन २००५, पान. २०.\n^ डन २००५, p. १९\n^ डन २००५, पाने. ३०-१३.\n^ डन २००५, p. ३७; डिफ्रेमेरी & सॅंग्वेनेटी १८५३, p. 21 Vol. 1\n^ संजय सुब्रह्मण्यम, द कारकीर्द ॲंड लेजंड ऑफ वास्को दा गामा, (कॅंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस: १९९८), pp. 120-121.\n^ हेलन चॅपिन मेत्झ (1992). सोमालिया: अ कंट्री स्टडी (इंग्लिश भाषेत). US: फेडरल रीसर्च डिव्हिजन, लायब्ररी ऑफ काँग्रेस. CS1 maint: unrecognized language (link)\n^ चिट्टिक १९७७, p. १९१\n^ गिब १९६२, p. ३७९ खंड २\nचुका उधृत करा: \"lower-alpha\" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.\nशेवटचा बदल ५ जून २०२२ तारखेला १४:३२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०२२ रोजी १४:३२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3505", "date_download": "2023-02-04T06:23:47Z", "digest": "sha1:7PTSHFVLUEBSW4AD2YNAVJBCW7YH3LIZ", "length": 13730, "nlines": 139, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवीन पनवेल पनवेल सामाजिक\nप्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न\nप्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न\nपनवेल / प्रतिनिधी :\nकै. पंढरीनाथ माया खुटले शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत धरणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nविद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत केल्या गेलेल्या विविध स्पर्धा आणि उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना व पालकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच नीलिमा पाटील, शैलेश जाधव, वंदना रोडपालकर, संस्थापक धनंजय खुटले, पत्रकार मयूर तांबडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.\nया कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध प्रकारची लोकनृत्ये सादर करण्यात आली. विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करून विद्यार्थी कलाकारांनी सोहळ्याची रंगत वाढविली. शालेय विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास व सांघिक भावना वाढावी तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरांची ओळख लोककलेच्या माध्यमातून रुजवावी यासाठी या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न झाला.\nताज्या नवी मुंबई पनवेल\nअनधिकृत मोबाईल टाॅवरवर धडक कारवाई; 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर केले सील\nअनधिकृत मोबाईल टाॅवरवर धडक कारवाई; 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर केले सील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल येथील 65 अनधिकृत मोबाईल टाॅवरवर महानगरपालिकेनी केली कारवाई पनवेल/ प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणूका संपताच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमिर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन दिवस अनधिकृत आठवडा बाजारावर तसेच अनधिकृत स्टाॅलवर धडक कारवाई करण्यात आली होती. याच […]\nकर्जत कोकण ताज्या महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\n७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता.. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन\n७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन कर्जत/ तुकाराम वारगुडे : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपट्टी आदिवासी वाड्यांना जोडणारा खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. माथेरानच्या डोंगरपट्टीत बहुसंख्य आदिवासी लोक राहतात. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. […]\nअकोले अक्कलकुवा आंतरराष्ट्रीय आरोग्य उरण कर्जत कल्याण कळवण कोकण कोल्हापूर खारघर खालापूर गडचिरोली गुजरात पेठ पेण पोलादपूर बदलापूर बुलढाणा माथेरान मुंबई मुरबाड युट्युब चॅनेल रत्नागिरी रत्नागिरी राजस्थान रायगड रायगड विदर्भ सामाजिक सुधागड- पाली\nआदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, ‘पञकार गणपत वारगडा’ यांना “राज्यस्तरीय समाज भुषण” पुरस्कार जाहीर\nआदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सह��वा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]\nजुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ\nखारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/documents/better-cotton-principles-criteria-2015-17-revision-qa/", "date_download": "2023-02-04T05:49:36Z", "digest": "sha1:PHYREV4QXWQS7FGU3S7MNQQ7NO27PZKC", "length": 20076, "nlines": 274, "source_domain": "bettercotton.org", "title": "उत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: 2015-17 पुनरावृत्ती – प्रश्नोत्तरे - उत्तम कापूस", "raw_content": "\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगोच्या मागे काय आहे\nआम्हाला निधी कसा दिला जातो\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\n'उत्तम' परिभाषित करणे: आमची तत्त्वे आणि निकष\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA)\nआज जगभरातील 24 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 20% वाटा आहे. 2020-21 कापूस हंगामात, 2.2 दशलक्ष परवानाधारक शेतकऱ्यांनी 4.7 दशलक्ष मेट्रिक टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nजैवविविधता आणि जमीन वापर\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,400 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nहोम पेज » उत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: 2015-17 पुनरावृत्ती – प्रश्नोत्तरे\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: 2015-17 पुनरावृत्ती – प्रश्नोत्तरे\nहोम पेज » उत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: 2015-17 पुनरावृत्ती – प्रश्नोत्तरे\nउत्तम कापूस ��त्त्वे आणि निकष: 2015-17 पुनरावृत्ती – प्रश्नोत्तरे\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: 2015-17 पुनरावृत्ती – प्रश्नोत्तरे\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA आणि SCS)\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: पुनरावृत्ती\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\nजगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला पुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक ट्विटर संलग्न ई-मेल\nआम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंगच्या उद्देशाने तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत करण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याची आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-april-2020/", "date_download": "2023-02-04T05:17:16Z", "digest": "sha1:QVFCRDPGHOTHULETN7IW6ODOA2CTZ4ND", "length": 15023, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 11 April 2020 - Chalu Ghadamodi 11 April 2020", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nदरवर्षी 11 एप्रिल रोजी रा��्ट्रीय पाळीव प्राणी दिन साजरा केला जातो. हा दिवस लोकांना आश्रयस्थानात जनावरांची संख्या कमी करण्यास मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतो.\n11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे उद्दीष्ट गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांच्या योग्य आरोग्याविषयी आणि प्रसूती सुविधांविषयी जागरूकता निर्माण करणे आहे.\nनॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया (NIF) ने पशुधन मालकांसाठी व्यावसायिक उत्पादनांच्या स्वरूपात “कृमी,” एक देशी हर्बल औषध (डीवर्मर) विकसित केली आहे. कृमीच्या उपचारांच्या रासायनिक पध्दतीस हे उत्पादन पर्याय ठरेल.\nपॉलिसी थिंक टॅंक नीति आयोगाने सरकारला शिफारस केली की कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) कायदा कोविड -19 च्या दृष्टीने पुढील 6 महिने निलंबित अ‍ॅनिमेशनमध्ये ठेवावे.\nऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (OFB) ने कोविड -19 साथीच्या साथीच्या रोगाचा विरूद्ध लढा देण्यासाठी उपाययोजना म्हणून आयसोलेशन वॉर्ड, फ्युमिगेशन चेंबर, हँड सॅनिटायझर्स आणि फेस मास्कसाठी एक प्रभावी उपाय तयार केला आहे.\nकेंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाला (BSF) पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर दक्षता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत, विशेषत: भारताच्या तटबंदी नसलेल्या भागात.\nकेंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 10 एप्रिल 2020 रोजी जी -20 अलौकिक ऊर्जा मंत्र्यांच्या आभासी बैठकीत भाग घेतला. या बैठकीचे आयोजन सौदी अरेबिया होते, ते जी -20 देशांचे अध्यक्ष आहेत.\nहिंदुस्तान युनिलिव्हरने कोविड-19 विरुद्ध सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी जनसंवाद मोहिमेसाठी संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ) सहकार्य केले आहे.\n3 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात दूरदर्शन भारतातील सर्वाधिक पाहिले जाणारे चॅनेल आहे.\nहरियाणा सरकारने कोरोनाव्हायरस रूग्णांशी संबंधित डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांचे पगार दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय ��युर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://readmehererupali.blogspot.com/", "date_download": "2023-02-04T04:56:13Z", "digest": "sha1:O2KGD6NAWSZSY5KX7FGSZDSEVBONC643", "length": 36893, "nlines": 125, "source_domain": "readmehererupali.blogspot.com", "title": "Orchids", "raw_content": "\nपानगळ सुरु झाली कि मला नेहमी प्रश्न पडायचा , झाडाला नसेल का होत दुक्ख आपलीच पाने सोडून देताना श्रावणात बहर आल्यावर लोक त्या झाडापाशी उभे राहून सौंदर्याची तारीफ करत असतात , प्रेमी युगुलांना ते आपलेच वाटत असते , पंथास्थाना ते निवांतपणा देणारा आसरा वाटत असते. सौंदर्याची लयलूट होणारे मोसम , ती श्रीमंती , तो थाट अनुभवणारे झाड अचानक पानगळ आली म्हणून सगळे अगदी एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सोडून देते श्रावणात बहर आल्यावर लोक त्या झाडापाशी उभे राहून सौंदर्याची तारीफ करत असतात , प्रेमी युगुलांना ते आपलेच वाटत असते , पंथास्थाना ते निवांतपणा देणारा आसरा वाटत असते. सौंदर्याची लयलूट होणारे मोसम , ती श्रीमंती , तो थाट अनुभवणारे झाड अचानक पानगळ आली म्हणून सगळे अगदी एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सोडून देते कसे काय जमत असेल . नसतील का होत वेदना \nमला माझ्या कामाचा शेवट अगदी नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत वाटत होते कि झाडाला पण वाटत असेल वाईट . मला सुद्धा वाटले. एक एक पान टाकून देणाऱ्या झाडाप्रमाणे मी एक एक जबाबदारी हातावेगळी करत होते. मी माझे वाटणारे एक एक नियमित वापरातले साहित्य कामाच्या प्रोसेस प्रमाणे रिलीज करत होते. तेव्हा आता हे आपण पुन्हा वापरणार आहोत कि नाही हे चित्र सुद्धा स्पष्ट होत नव्हते. अगदी क्रेडीट कार्डला बंद केले तेव्हा हे आता शेवटचे काम. आता जाताना फक्त माझा रोजच्या वापराचा पी सी मी सोडून देणार कि समाप्ती .पण पुढे काय असा एक उगाचच प्रश्न\nपण मग मला त्या झाडामध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य दिसले. पानगळ येते तीच नव्या पालवीची ओळख घेऊन . कोणत्याही गोष्टीचा शेवट नसतोच कधी . ती तर एका नवीन सुंदर गोष्टीची सुरुवात असते, किंबहुना आत्तापर्यंत झाडाला मिळालेल्या सौंदर्यात त्याला जी ओळख नव्हती मिळाली ती त्या पालवीने मिळणार असते. आता डेरेदार नसेल झाड… पण एक सृजन कलाकार येउन झाडाला पाहून म्हणतो \" तुझ्याकडे पाहतानाच आयुष्यात नवीन पालवी फुटण्याची आशा मिळते . जगण्याची खरी उमेद तुझ्याकडूनच तर मिळते. \"\nपानगळीचे हे आगळे रूप सृजन मनालाच कळेल . सौंदर्याचा आस्वाद घेणारा असो , कि प्रेमी युगुल कि कोणी पांथस्थ.. प्रत्येकासाठी झाडाचे बहरलेले रूप क्षणिक सुख होते. पण पालवीने आयुष्याला उमेद दिली होती नव्याने जगण्याची \nमाझ्या कामाचा शेवट करताना माझ्या आयुष्यात येणारी उमेद आहे माझी नवीन भूमिका माझे नवीन आयुष्य हे या आत्ता बहारदार वाटणाऱ्या आयुष्यासारखे क्षणभंगुर नाही . मला आता एक कायमची ओळख मिळणार आहे. आई असण्याची ओळख . जी शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल. एका निस्वार्थी , निरपेक्ष आयुष्याची सुरुवात असणार आहे ती . या जाणीवेने मन अगदी बहरलय माझे नवीन आयुष्य हे या आत्ता बहारदार वाटणाऱ्या आयुष्यासारखे क्षणभंगुर नाही . मला आता एक कायमची ओळख मिळणार आहे. आई असण्याची ओळख . जी शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल. एका निस्वार्थी , निरपेक्ष आयुष्याची सुरुवात असणार आहे ती . या जाणीवेने मन अगदी बहरलय श्रावणात डेरेदार दिसणाऱ्या झाडासारखेच… जे पानगऴ होऊन गेल्यावरच बहरते श्रावणात डेरेदार दिसणाऱ्या झाडासारखेच… जे पानगऴ होऊन गेल्यावरच बहरते हि पानगळ नव्हे हा तर आहे बहर …. सौंदर्याचा बहर\nपहाटे पहाटे जाग आली . डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी माझे गोंडस बाळ शांतपणे निजलेले . तीच निरागसता अजूनही चेहऱ्यावर आहे जी पहिल्यांदा मी हात हातात घेतला तेव्हा होति. ते निरागस हसू या रोजच्या धावपळीत कुठे दिसतच नव्हते . पण शांतपणे झोपलेल्या चेहऱ्यावर मात्र अगदी शोभून दिसतंय ते हसु. माझ्यावर अगदी निस्वार्थी प्रेम करणारे कोणीतरी म्हणून मी या निरागस चेहऱ्याकडे पाहिले . आणि अगदी खरेच त�� निस्वार्थीपणा स्पर्शातून , बोलण्यातून , वागण्यातून मी रोज अनुभवला. कोणीतरी आपले असणे म्हणजे नेमके काय याच अर्थ मला त्या स्पर्शानेच शिकवलेला .\nमला न दुखावता प्रत्येक गोष्ट करण्याची धडपड आणि अगदी कसलीच तक्रार नाही . माझ्या प्रत्येक तक्रारीला , रागावण्याला समजून घेऊन सॉरी म्हणत कुशीत शिरणे , कुरवाळणे आणि माझे चुकल्यावर आत्ता झोपल्यावर दिसतेय न अगदी तशीच शांत मुद्रा ठेवत मला समजावणे . कुठून अवगत झाल्यात त्या कला प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला मी किती गृहीत धरले त्या स्पर्शाला , त्या आपलेपणाला .. याची जाणीव आज पहिल्यांदाच झाली . एवढी शांत मुद्रा नेहमीच असते पण मला ती आजच जाणवली.\nकिती नाती असतात आपलि. पण या नात्यात असे काय असते न रक्ताचे नाते असते न जन्मापासून नाळ जोडलेली असते. पण आपलेपणा , माया मात्र अगदी अनोखी. कुठेतरी आतून कौतुक , कुठे व्यक्त होणारे कौतुक , कुठे माया,कुठे नजरेतूनच व्यक्त होणारे प्रेम, कधी हट्ट तर कधी रुसवा , रुसवा गेला तर कधी कडाक्याचे भांडण . कधी एक टोक तर कधी दुसरे पण तरीही प्रत्येक टोकाला असलेले आपलेपण .\nश्वास मंद चालू आहे , डोळे मिटलेले , चेहऱ्यावर कसले हसू आहे कोणास ठावूक पण आहे एक गोंडस हसू . माझे बाळ . निरागस , शांत , प्रेमळ आणि माझ्याही नकळत मला जपणारे माझे कोणीतरी . माझा नवरा .\nसूर्या थोडा वेळ थांब .उजाडू नको देउस . पहाटेचे हे गोंडस रूप मला जरा अनुभवू दे. उशीर होऊ देत आज . पण हे निरागसपण मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ देत.\nआत्ता उठेल हा आणि अगदी छोट्या बाळासारखा चहा बनेपर्यंत माझ्या अवती भवति फिरेल . आणि एकदा कप मिळाला कि त्याच्यातला नवरा ताजा होऊन जाइल आणि रोजच्या धावपळीत पुन्हा एकदा हे गोंडस निरागस हसू दिसेनासे होइल.\nतुझ्यामध्ये एकट्याने उभे राहण्याची ताकद नसताना हात दिला … कदाचित चुकलंच\nतुझ्यामध्ये आत्मविश्वास नसताना तो निर्माण होण्यासाठी धडपड केली … कदाचित चुकलंच\nतुला नाही माहिती म्हणून शिकवल्या काही गोष्टी … कदाचित चुकलंच\nवाटलंच नव्हते कधी कानामागून आली आणि तिखट झालीये ती मिरची एवढी झोंबेल\nवाटलंच नव्हते कधी मला माझी ओळख सिद्ध करायला लागेल .\nवाटलंच नव्हते कधी माझ्या पाठीशी उभा राहणारा प्रत्येक जण माझ्याकडे कामाचा हिशोब मागेल\nआता सिध्द करू ���्वतःला कि प्रसिद्ध करू चुकांना .. ह्याचा विचार करतोय … कदाचित चुकलंच\nतुला सोडायला हवे होते आहे त्या परिस्थिती मध्ये\nतुला सांगायला हवे होते शोध तुझा मार्ग तूच\nआता उशीर झालाय , आणि माझा मार्ग एकला उरलाय\nमी वाट शोधतोय आणि उत्तर शोधतोय नेमके काय गडबडले \nमदतीचा हात देणे चुकले कि आधार देणे चुकले\nआता तू गळ्यातला ताईत आहेस आणि मी सगळ्यात वाईट आहे\nहे चित्र बदलण्यासाठी मदत करणारा तिर्हाईत आहे\nउभा राहून दाखवेन मी , सिद्ध करेन स्वतःला अजूनही किंमत आहे\nमाझ्या एखाद दुसर्या मताला\nतेच मत वापरून येउन दाखवेन वर\nतुझ्यासोबत उभा होतो आता उभा राहून दाखवेन एकट्याच्या बळावर \nहे लिखाण माझे नाही . हे माझ्या ८० वर्षीय आजोबांचे अनुभव आहेत . सगळ्यांनी जरूर वाचा आणि आपली मते लिहा . ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचे लेखन व्यर्थ नाही हे त्यांना सांगण्याचा एक प्रयत्न करणार अहे.\nभारत मातेच्या लाडके , संस्कृतीच्या हृदय स्वामिनी , कृष्णाच्या संगिनी\nतुझ्या पुळणीवर … बासरीच्या धुनीवर राधेसह गवळणी आणि आजचे स्त्री मन बेभान होते.\nत्या यमुने , तुला आज रांगताना पाहतो आहे. तुझे अवखळ बेभान धावणे..\nतुझ्या दोन सहेल्या आणि तु.\nया उसळत्या निनादाने , या खोल दरीचा शेवट गाठण्याची स्पर्धा … पण तू प्रथम होतीस आणि या पहाडाने ल्याला होता हिर्या मोत्यांचा हार . ते तुझे अनादी आणि अविनाशी बाल्य मी पाहतो आहे .\nतू या परिसराचे सर्वार्थाने जीवन बनून गेलीस . हि सारी माणसे , घोडे , गाड्या , यात्री , शासन यांचे संगोपन करतेस .\nहा निसर्ग सुद्धा किती भारावून गेलाय . तुझ्या बाल रूपाचा वेध घेत ह्या हिमशिखरांच्या संगतीत अन्तः करणात वेडावून गेलो.\nतुझ्या अबोध जीवनात देव देवतांनी तुझा आश्रय शोधला . तपस्व्यानी ध्यान धारणा केली .\nआम्ही सुद्धा आनंद शोधतोय .\nपण आज या क्षणी रमवलेस गं\nपहाटे पहाटे जाग आली म्हणून मी उठून गच्चीत गेले. सुंदर प्रकाश खेळ नुकताच सुरु झाला होता. पक्षी किलबिलाट करत आपापल्या उद्योगाला लागले होते . आमची किलबिलाट करण्याची वेळ व्हायची होती.\nआणि हे काय ...वासुदेव कोणत्या तरी मराठी सिनेमात पहिला होता अगदी तसा. शाळेत बडबड गीताच्या पुस्तकातल्या चित्रात असतो तोच. वासुदेव \nचिपळ्या वाजवत तो किती सुंदर गीत गात होता. नवऱ्याला हाक मारायला वळले आणि तेवढ्यात एक नऊवारी साडी नेसलेली एक म्हात���री कुठून तरी चालत आली आणि तिने वासुदेवाला काहीतरी झोळीत घातले. ' हे अजूनही चालते ' मला उगाच प्रश्न पडला. पुण्यासारख्या शहरात ह्या गोष्टींचे अस्तित्व जपले गेले आहे ' मला उगाच प्रश्न पडला. पुण्यासारख्या शहरात ह्या गोष्टींचे अस्तित्व जपले गेले आहे आणि मला ठावूक सुद्धा नाही \nवासुदेवाने आपले गाणे चालू ठेवले आणि तो चालत चालत जरासा पुढे गेला. बंडू काका त्याच्या समोर नेहमीचे वेडे चाळे करत आले आणि वासुदेवाने कसल्याश्या पिशवीतून काहीतरी त्यांना दिले. आणि आपले घाणेरडे हात आपल्या अति घाणेरड्या सदऱ्याला पुसत ते काहीतरी खायला लागले. ' दिवस उजाडला नाही आणि हे वेडं खातंय काय ' असा मला प्रश्न पडला आणि कुतूहल देखील जागे झाले. नेमके कशाची देवाण घेवाण झाली असेल ' असा मला प्रश्न पडला आणि कुतूहल देखील जागे झाले. नेमके कशाची देवाण घेवाण झाली असेल त्या दिवशी का कोण जाणे बंडू काका नावाचा प्राणी मला माझ्या अवती भवती दिसला तरी मी त्यांच्या कडे कुतूहलाने पाहत होते. ते तीच पिशवी मिरवत होते. आणि जरा जरा वेळाने काहीतरी काढून खात होते.\nबंडू काका - आमच्या सोसायटीत फिरत असतात. कोणी म्हणते कि त्यांच्या मुलीने सगळी प्रोपर्टी काढून घेतली आणि त्यांना हाकलून दिले. कोणी काय नि कोणी काय. लहान मुले त्यांच्या अवताराकडे पाहून घाबरून जायचे. आणि आमचं कार्टे रडायला लागले कि \" बंडू काका ssss याssss ... याला न्या \" असे म्हणायचं अवकाश आवाज एकदम बंद व्हायचा.\nबंडू काका हे एक गूढ होते आमच्यासाठी. ते कोण कुठून आले वसुदेवाने त्यांना काय दिले का दिले असे कितीतरी प्रश्न मनात रुंजी घालत होते . त्यांच्या हातातल्या पिशवीत काय असेल हे कुतुहल जागे होते मनात दुसर्या दिवशी पहाटे वासुदेवाच्या गाण्याचा आवाज येताच मी बाहेर जाऊन उभी राहिले आणि काल सारखाच प्रकार पुन्हा घडला.\nमी सुद्धा एका परातीत तांदूळ घेऊन वासुदेवाच्या पुढ्यात जाऊन उभी राहिले . आणि मग तांदुळाने वासुदेवाची झोळी भरल्यावर न राहवून मी विचारले. काय देता तुम्ही बंडू काकांना वासुदेव गोड हसला. त्याच्या डोक्यावरच्या त्या मोर पिसांकडे पाहून मला क्षणभर उगाचच खर्याखुर्या वासुदेवाचा भास झाला.\nतो म्हणाला \" ताई ह्ये आमचे मालक हायती . अहो ह्यांच्यासाठी सकाळी हे वासुदेवाचे कपडे घालून येतो मी . मालक लई दिलदार . पण त्यांच्या पोरीने त्यांचे सग��े काढून घेतले आणि जावयाने डोक्यात हाणून त्यांना हाकलून दिले . त्या दिसापासून हे असा उघडे फिरत्यात. आम्ही हातावर पोट असलेली माणस पण साहेबांनी कधी काही कमी न्हाई केले. पण आम्ही काय देणार यांना मग रोज झोळीत पडेल ते बायको सकाळी शिजवून देते . मी मालकांना आणून देतो आणि दिवसभर ते तेच खातात. अहो हे कोण हसणारे मग रोज झोळीत पडेल ते बायको सकाळी शिजवून देते . मी मालकांना आणून देतो आणि दिवसभर ते तेच खातात. अहो हे कोण हसणारे साले सगळे कर्ज म्हणून पैसे नेणारे लोक त्यांना आता दगड हन्त्यात. जीवाचे पानी पानी होतंय ताई . पन त्यांना ठेवून घेतले तर आमची नोकरी जायची म्हणून हे मार्ग . लोक श्रद्धेपोटी द्येतात काही बाही. मालकांचे हाल पाहवत नाहीत ताई . देव देतो आणि काढून पण घेतो .पण ताई उपकाराला जागावे आणि देवाकडे साहेबांचे औक्ष मागावे हे आता आमचे काम आहे. \"\nत्यांची मुलगी कोण हे समजल्यावर खूप धक्का बसला . वडील गेले म्हणून न चुकता त्यांचे श्राद्ध घालणारी एक परिचित बंडू काकांची त्यांना हाकलून देणारी मुलगी आहे हा धक्का पचवणे कठीण होते.\nबोलता बोलता डोळ्यात पाणी दाटून आले .मी वासुदेवाच्या रुपात खरा खुरा देव पाहिलेला त्याला नकळत हात जोडले . वासुदेव गेला . त्याची आकृती धुसर झाली .\nवास्तव हे कल्पनेच्या पलीकडचे असते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आज घेत होते. हि पहाट माझ्यातल्या मला जागे करून गेली. बंडू काकांबद्दल असलेले कुतूहल संपले आणि मागे उरली एक जाणीव.... माणुसकी मनापासून जगण्याची जाणीव \nएका अनोळखी वाटेवरून तू आणि मी चालत होतो. हातात हात कधी गुंफले गेले .. कळालेच नाही .आपण बोटांशी खेळता खेळता एकमेकांच्या कवेत हरवून गेलो .काय होते ते तो आवेग , तो स्पर्श , तो तू आणि ती मी तो आवेग , तो स्पर्श , तो तू आणि ती मी चिंब भिजत राहावे अशी एक सर . ती सर बरसून गेली...आणि मग जी आली तिला शुद्ध म्हणतात कदाचित चिंब भिजत राहावे अशी एक सर . ती सर बरसून गेली...आणि मग जी आली तिला शुद्ध म्हणतात कदाचित शुद्धीवर आल्यावर तू आणि मी दोन अनोळखी बेटांवर होतो. एकमेकांकडे ' आपण काय केले शुद्धीवर आल्यावर तू आणि मी दोन अनोळखी बेटांवर होतो. एकमेकांकडे ' आपण काय केले ' अशा अविर्भावात पाहत उभे राहिलेले आपण दोघे ' अशा अविर्भावात पाहत उभे राहिलेले आपण दोघे चूक कि बरोबर ठावूक नाही , पण कसल्याशा जाणीवेतून आपल्यातले अंतर व��ढले .\nतू माझ्या नजरेसमोर असताना अचानक तुझ्या माझ्यातले अंतर केव्हा वाढले मला उमगलेच नाही . तू दूर दूर जात राहिलास . आणि आता .. आता आठवणींमध्ये एका ठिपक्याएवढा दिसतोस . मी एकटीच आहे या बेटावर ... तुझ्या एका कटाक्षासाठी , तुझ्या स्पर्शासाठी आसुसलेली ... लाटा आदळतात विचारांच्या आणि त्यांचे तुषार झेलत मी एकटीच उभी आहे ... तुझी वाट पाहत ......कित्येक वर्षे सरली. तुझे असणे सवयीचे होते कि तुझे नसणे हि सवय आहे हे न जाणवण्याइतकी वर्षे सरली तो आवेग अनुभवून .\nमधल्या काळात तुझे पत्र,मग इ मेल तुझी खुण म्हणून मागे उरलेली आपली मुलगी ह्यांनी त्या आवेगाची आठवण ताजी ठेवली. आणि त्या बातमीने मला मुळासकट हलवून टाकले. तू कधीच परत येणार नाहीस असे नाही वाटले . पण तू कधी येणार हे मात्र निश्चित नव्हते. आज तू येणार ह्या बातमीने मी खुश झालेय. खरच खुश झालेय का मी कि हा आनंद सुद्धा नुसतीच कल्पना आहे हेच समजत नाहीये मला.\nमाझ्या मुलीने नकळत्या वयात पाहिलेले तिचे वडील आज ४ वर्षांनी तिला कवेत घ्यायला भारतात येणार हि बातमी तिला सांगून तिच्या डोळ्यात पाहिलेल्या आनंदाने मला जाणीव करून दिली आहे तुझे असणे आमच्यासाठी काय आहे याची . वडील काय असतात हेच नाही अनुभवलंय तिने अजून . वडील म्हणजे परदेशात असलेला एक सांता जो दर वर्षी न चुकता भरपूर कपडे आणि खाऊ पाठवतो एवढीच समज आहे तिला . तो खाऊ ते कपडे पाठवणारा सांता तिची आईच आहे हे कधी कळलेच नाही तिला.\nआणि मी . माझ्यासाठी तू कोण आहेस ज्याने मला माझ्यातल्या सौंदर्याची जाणीव करून दिली. ज्याने मला स्त्रीत्वाचा अनुभव दिला. ज्याने मला माझ्यातले मी पण , माझे स्वातंत्र्य जपण्याची जाणीव करून दिली तो तू. माझे अस्तित्व बनलेला तू आणि एक दिवस माझे अस्तित्व मुळासकट हलवणारा सुद्धा तूच.\n\"अन्विता \" ...तुझी हाक तू आलास तू मला हाक मारलीस हो तूच ... माझ्या आठवणीतल्या ठीपक्याच्या रुपात मी जपलेला तू.. आज माझ्यासमोर आला आहेस . आणि माझे शब्दच हरवलेत. डोळ्यातून ओघळणारे अश्रू आहेत कि माझे विचार हो तूच ... माझ्या आठवणीतल्या ठीपक्याच्या रुपात मी जपलेला तू.. आज माझ्यासमोर आला आहेस . आणि माझे शब्दच हरवलेत. डोळ्यातून ओघळणारे अश्रू आहेत कि माझे विचार तू परत आलास ह्याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे.\nतिकडे जाऊन तू केलेले लग्न. तू माझी केलेली फसवणूक . आणि तुझे परत येणे .. खरे काय सम���ावे तुझे माझ्यावरचे प्रेम कि परिस्थितीने केलेला खेळ तुझे माझ्यावरचे प्रेम कि परिस्थितीने केलेला खेळ मधल्या काळात तू तुझ्या बायकोपासून लपवून मला पाठवलेले मेल हि तिची सुद्धा फसवणूकच होती. तिच्या गोऱ्या समाजाइतके मोकळे आणि मोठे मन नाही माझे... पण आज माझे मन तुझ्याकडे का धाव घेत आहे हे नाही समजत आहे मला . असे काय बंधन आहे आपल्यामध्ये ज्याने तुला आणि मला असे बांधून ठेवले आहे \nतू अगदी तसाच दिसतोस अजूनही.... नकळत माझ्या केसांकडे माझा हात गेला आणि उगाचच आपण गबाळे दिसतोय कि काय असा वाटून गेले.\nतू समोर आहेस.... मन तुझ्याकडे धाव घेत आहे . पण पावले ... पावलांना नाही जायचं तुझ्याजवळ ..आपण समोर येईपर्यंत तुझ्याकडे धावून येण्याची इच्छा करणारी माझी पावले आज तुझ्याजवळ नाही येत आहेत . मनाची अशी द्विधा स्थिती मी कधीच अनुभवली नव्हती ..असे का होतंय कदाचित आता उमगतंय कि आपल्याला बांधून ठेवणारे दुसरे कोणी नाही आपल्यातले अंतर होते.\nआपल्यामध्ये ते बंधन तू दूर असताना माझे वाटायचे. आणि आता कसलीच बंधने नाही आहेत पण तरीही मन चालतंय तुझ्या दिशेने आणि पावले अगदी विरुद्ध दिशेने. मनात आपल्या मुलीचा विचार आला आणि वाटले ' आपली नाही ती माझी मुलगी आहे. तू काय दिलेस तिला नाही ती माझी मुलगी आहे. तू काय दिलेस तिला जन्माआधी एक सावत्र आई , जन्मानंतर सक्ख्या आईकडून सतत फसवणूक . तू माझी फसवणूक केलीस , तुझ्या बायकोची फसवणूक केलीस आणि ती गेल्यावर तू पुन्हा एकदा मला फसवायला परत आला आहेस जन्माआधी एक सावत्र आई , जन्मानंतर सक्ख्या आईकडून सतत फसवणूक . तू माझी फसवणूक केलीस , तुझ्या बायकोची फसवणूक केलीस आणि ती गेल्यावर तू पुन्हा एकदा मला फसवायला परत आला आहेस का \nमनात असे विचारांचे वादळ का आहे मला काय हवे आहे तेच समजत नाहीये . \" तू आलास मला काय हवे आहे तेच समजत नाहीये . \" तू आलास \" माझ्याच नकळत मी काय बोलतेय हे ....\n\" तू का आलास निघून जा . मला आणि माझ्या मुलीला सोडून निघून जा. आम्हाला तुझे अस्तित्व मान्य आहे पण कदाचित ते आमच्यापासून दूर कुठेतरी असताना . तुझ्यावर माझी भाबडी माया आहे ती टिकून आहे त्याचे कारण आहे तुझ्या माझ्या मधले अंतर. ते कधीच कमी होऊ देऊ नकोस. आणि आम्हालाही अंतर देऊ नकोस . जा निघून जा . आम्हाला एकटे सोड \"\nमाझ्या आकान्ताकडे हताशपणे पाहणारा तू आणि मग आल्या पावली माघारी जाणारा तू ...अजून��ी नजरेसमोर तसेच्या तसे आठवते. अजूनही मनापासून प्रेम आहे माझे तुझ्यावर. पण तोपर्यंतच जोवर आपल्यात आपणच जपू तेच अंतर जे तू एके काळी मला दिलेस आणि जे मी अजूनही जपलय\nविरहाचे उन रखरखले डोंगर माथ्यावरती\nमिलनास आतुर झाले आकाश आणि धरती\nसरसावून आपले बाहू बरसले जणू आकाश\nअधीर धरती वेडी आतुरली त्या स्पर्शास\nघन गर्द एका राती बरसला श्याम मेघ\nआतुर धरती वेडावली पाहुनी तो आवेग\nतृषार्त धरती झाली तृप्त त्या स्पर्शाने\nते दीर्घ चुंबन सजले अंगणात पावसाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/international/india-to-raise-issues-like-terrorism-vaccines-climate-change-at-united-nations-general-assembly-said-ambassador-tirumurthy-84604/", "date_download": "2023-02-04T04:44:35Z", "digest": "sha1:K4YR3SOLEF7VBIE6MO2KUR7MTC7DBSF5", "length": 18385, "nlines": 146, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nHome » माहिती जगाची\nसंयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये भारत दहशतवाद, हवामान बदल यासारखे मुद्दे उचलून धरणार, राजदूत त्रिमूर्ती यांचे विधान\nन्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये यावर्षी भारत अनेक आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांना उचलून धरणार आहे अशी माहिती खुद्द भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी पीटीआय सोबत बोलताना दिली आहे. दहशतवाद, हवामान सतत होणारे बदल, लसींमध्ये न्याय्य आणि परवडणारी उपलब्धता, इंडो-पॅसिफिक आणि संयुक्त राष्ट्र सुधारणा यासारख्या जागतिक समस्यांविरुद्ध भारत आपला आवाज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उठवणार आहे.\nकोविड -१ pandemic महामारी आणि अफगाणिस्तानातील घडामोडीं या विषयांवर जास्तीत जास्त चर्चा होऊ शकते कारण हे मुद्दे सध्या जास्त महत्वाचे वाटत आहेत. असेही टी.एस. तिरुमूर्ती यांनी पीटीआय सोबत बोलताना स्पष्ट केले आहे. वरील दोन मुद्द्यासोबत आर्थिक मंदी, दहशतवाद आणि संबंधित समस्या, हवामान बदल, मध्य पूर्व आणि आफ्रिकेमध्ये चालू असलेले संघर्ष हे सर्व मुद्दे मांडण्याचा भारताचा विचार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.\nमहासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणारा भारत देश साहाय्यक दृष्टीने काम करू शकतो. त्यामुळे जगाती�� समस्या नष्ट करण्यासाठी भारताने चर्चेत भाग घेणे गरजेचे आहे असेही तिरुमुर्ती यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी मंगळवारी जागतिक नेत्यांना संबोधित करतील तर भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी पंचवीस सप्टेंबर रोजी वरील मुद्दे बैठकीमध्ये मांडतील. ह्या बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वरिष्ठ अधिकारी सोमवारी न्यूयॉर्कला जातील.\nडोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली\nदोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा\nफौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही\nमोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप\nमोदी भारत इफेक्ट : अरबस्तानातील अल मिनहाद शहराचे नामांतर आता हिंद शहर\nअमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओंकडून सुषमा स्वराज यांचा अपमान; जयशंकर यांनी फटकारले\n#davos2023MagneticMaharashtra : महाराष्ट्रात 88420 कोटींचे गुंतवणूक करार\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवाद��ची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nनेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष\nदहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना इशारा; परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचाल तर परीक्षेला मुकाल\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली 4 February 2023\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/finland/st-stephen-day?year=2025&language=mr", "date_download": "2023-02-04T06:33:59Z", "digest": "sha1:AFIKL6KXCNQ4AEXHIWQS2QLZK6BOFJ52", "length": 2412, "nlines": 54, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Boxing Day 2025 in Finland", "raw_content": "\nहोम / सुट्ट्या / Boxing Day\n2019 गुरु 26 डिसेंबर Boxing Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2020 शनि 26 डिसेंबर Boxing Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2021 रवि 26 डिसेंबर Boxing Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2022 सोम 26 डिसेंबर Boxing Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2023 मंगळ 26 डिसेंबर Boxing Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2024 गुरु 26 डिसेंबर Boxing Day राष्ट्रीय सुट्ट्या\n2025 शुक्र 26 डिसेंबर Boxing Day राष्ट्रीय सुट्ट्या\nशुक्र, 26 डिसेंबर 2025\nगुरु, 26 डिसेंबर 2024\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/greece/valentine-day?year=2023&language=mr", "date_download": "2023-02-04T06:01:25Z", "digest": "sha1:PBCQQ3ENEA7Y66EHSNW4UMKAC2K5PFCG", "length": 2369, "nlines": 56, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Valentine’s Day 2023 in Greece", "raw_content": "\n2019 गुरु 14 फेब्रुवारी Valentine’s Day पर्व\n2020 शुक्र 14 फेब्रुवारी Valentine’s Day पर्व\n2023 मंगळ 14 फेब्रुवारी Valentine’s Day पर्व\n2025 शुक्र 14 फेब्रुवारी Valentine’s Day पर्व\nमंगळ, 14 फेब्रुवारी 2023\nबुध, 14 फेब्रुवारी 2024\nसोम, 14 फेब्रुवारी 2022\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2010_01_17_archive.html", "date_download": "2023-02-04T05:21:50Z", "digest": "sha1:XEAHIYBQZO4TDWAJIM4HIB7YFA4ALFTO", "length": 24431, "nlines": 260, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 1/17/10 - 1/24/10", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nमिसळपाव, मनोगत वगैरे साइटींवर वावरताना, इंटरनेटच्या दुनियेची सफर करताना एवढी ज्ञानी, जाणती, अनुभवी, व्यासंगी मंडळी कुठेतरी एकत्र आली पाहिजेत, असा विचार अनेकदा मनात येऊन गेला. काही छोटी मोठी संमेलनंही झाली, पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली नव्हती. कधी कामामुळे, तर कधी अंतरामुळे.\nदोन आठवड्यांपूर्वी ब्लॉगर्सच्या संमेलनाचं निमंत्रण आलं, तेव्हा आनंदच झाला. आपण ज्यांचे वाचक आहोत आणि जे आपले वाचक आहेत, त्या सगळ्यांची भेट होणार, ही आनंदाचीच बातमी होती. मी लगेच होकार कळवून टाकला.17 जानेवारीला पु. ल. देशपांडे उद्यानात आणि रविवारी संध्याकाळी चारच्या वेळेत हा मेळावा होता. सगळं जमण्यासारखं होतं. अडचण एकच होती. साथ-साथ विवाह अभ्यास मंडळाचंही नेमकं त्याच दिवशी स्नेहसंमेलन होतं. माझ्या दृष्टीनं त्याला जास्त महत्त्व होतं. त्यामुळे तिकडे जायचं की इकडे, असा पेच पडला. शेवटी चारला पु.ल.देशपांडे उद्यानात डोकावून जायचं आणि रागरंग बघून थोड्या वेळानं कटायचं, असं ठरवलं.बरोब्बर चारला उद्यानापाशी पोचलो. भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेचार-पावणेपाचपर्यंत माणसं येतील, अशीच अपेक्षा होती. पण माझ्या आधीच बरीचशी मंडळी येऊन पोचली होती. सगळ्यांशी ओळख झाली. मेळाव्याचं आयोजन करणारी मंडळी बरीच उत्साही होती. कुठून कुठून ब्लॉगर्स शोधून त्यांनी हा गोतावळा जमवला होता.\nवेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या वयोगटाचे, ठिकाणचे लोक होतो. काही अमेरिकेत अनेक वर्ष राहिलेले, काही ज्योतिषातले, तर काही अवकाशसंशोधनात काम करणारे. काही संगणकतज्ज्ञ. काही जण नुसतेच विद्यार्थी किंवा वाचक म्हणून आले होते. एकूण साठेक (सुसंवादी) पात्रांचा तो अनोखा मेळा झाला होता.नावनोंदणीत पाऊणेक तास गेला. नंतर संयोजकांनी मेळाव्याचा उद्देश आणि पुढचा कार्यक्रम सांगितला. मुळात, ब्लॉगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणाऱ्यांचा एक गट तयार करणं आणि त्यातून सर्वांना उपयुक्त असे काही कार्यक्रम घेणं, हा हेतू होता. सगळ्यांनाच हा विचार पटला. उपक्रम चांगला होता. त्यासाठी फेसबुक किंवा तत्सम ठ��काणी एक कम्युनिटी किंवा ग्रुप तयार करणं आणि त्याद्वारे सर्वांच्या एकत्रितपणे संपर्कात राहणं, हा पुढचा टप्पा होता.प्रसन्न जोशी, नितीन ब्रह्मे, सम्राट फडणीस आदी माध्यम-मित्रही आले होते. त्यांचाही मेळाव्याच्या आयोजनात आणि स्वरूप ठरविण्यात बराच हातभार होता.\nमी स्वतः ब्लॉग लिहिण्यापलीकडे ब्लॉगविश्‍वात काहीच करत नव्हतो. अगदी इतरांचे ब्लॉग वाचणंही ट्विटर वगैरे माध्यमांमधलीही तज्ज्ञ मंडळी भेटली. राजे शिवाजी नावाची साइट चालविणारे, स्वतःची ई-मॅगेझिन वितरित करणारे, असे अनेक उद्योग व उपक्रम करणारी मंडळी भेटल्याने आनंद झाला. त्यांच्याशी झालेल्या ओळखीचा मला व त्यांनाही पुढील काळात फायदा होऊ शकेल.मी दोनेक तास या मेळाव्याला होतो. साथ-साथ कडे पळायचं असल्याने नंतरच्या अनौपचारिक गप्पांत सहभागी होऊ शकलो नाही.\nएकूण मेळाव्याला जाण्याचा उद्देश साध्य झाला. जेवढा वेळ ठरविला होता, त्याहून जास्त थांबावंसं वाटलं, याहून अधिक काय हवं\nमिसळपाव, मनोगत वगैरे साइटींवर वावरताना, इंटरनेटच्या दुनियेची सफर करताना एवढी ज्ञानी, जाणती, अनुभवी, व्यासंगी मंडळी कुठेतरी एकत्र आली पाहिजेत, असा विचार अनेकदा मनात येऊन गेला. काही छोटी मोठी संमेलनंही झाली, पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली नव्हती. कधी कामामुळे, तर कधी अंतरामुळे. दोन आठवड्यांपूर्वी ब्लॉगर्सच्या संमेलनाचं निमंत्रण आलं, तेव्हा आनंदच झाला. आपण ज्यांचे वाचक आहोत आणि जे आपले वाचक आहेत, त्या सगळ्यांची भेट होणार, ही आनंदाचीच बातमी होती. मी लगेच होकार कळवून टाकला.17 जानेवारीला पु. ल. देशपांडे उद्यानात आणि रविवारी संध्याकाळी चारच्या वेळेत हा मेळावा होता. सगळं जमण्यासारखं होतं. अडचण एकच होती. साथ-साथ विवाह अभ्यास मंडळाचंही नेमकं त्याच दिवशी स्नेहसंमेलन होतं. माझ्या दृष्टीनं त्याला जास्त महत्त्व होतं. त्यामुळे तिकडे जायचं की इकडे, असा पेच पडला. शेवटी चारला पु.ल.देशपांडे उद्यानात डोकावून जायचं आणि रागरंग बघून थोड्या वेळानं कटायचं, असं ठरवलं.बरोब्बर चारला उद्यानापाशी पोचलो. भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेचार-पावणेपाचपर्यंत माणसं येतील, अशीच अपेक्षा होती. पण माझ्या आधीच बरीचशी मंडळी येऊन पोचली होती. सगळ्यांशी ओळख झाली. मेळाव्याचं आयोजन करणारी मंडळी बरीच उत्साही होती. कुठून कुठून ब्लॉगर्स शोधून त्य���ंनी हा गोतावळा जमवला होता. वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या वयोगटाचे, ठिकाणचे लोक होतो. काही अमेरिकेत अनेक वर्ष राहिलेले, काही ज्योतिषातले, तर काही अवकाशसंशोधनात काम करणारे. काही संगणकतज्ज्ञ. काही जण नुसतेच विद्यार्थी किंवा वाचक म्हणून आले होते. एकूण साठेक (सुसंवादी) पात्रांचा तो अनोखा मेळा झाला होता.नावनोंदणीत पाऊणेक तास गेला. नंतर संयोजकांनी मेळाव्याचा उद्देश आणि पुढचा कार्यक्रम सांगितला. मुळात, ब्लॉगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणाऱ्यांचा एक गट तयार करणं आणि त्यातून सर्वांना उपयुक्त असे काही कार्यक्रम घेणं, हा हेतू होता. सगळ्यांनाच हा विचार पटला. उपक्रम चांगला होता. त्यासाठी फेसबुक किंवा तत्सम ठिकाणी एक कम्युनिटी किंवा ग्रुप तयार करणं आणि त्याद्वारे सर्वांच्या एकत्रितपणे संपर्कात राहणं, हा पुढचा टप्पा होता.प्रसन्न जोशी, नितीन ब्रह्मे, सम्राट फडणीस आदी माध्यम-मित्रही आले होते. त्यांचाही मेळाव्याच्या आयोजनात आणि स्वरूप ठरविण्यात बराच हातभार होता. मी स्वतः ब्लॉग लिहिण्यापलीकडे ब्लॉगविश्‍वात काहीच करत नव्हतो. अगदी इतरांचे ब्लॉग वाचणंही ट्विटर वगैरे माध्यमांमधलीही तज्ज्ञ मंडळी भेटली. राजे शिवाजी नावाची साइट चालविणारे, स्वतःची ई-मॅगेझिन वितरित करणारे, असे अनेक उद्योग व उपक्रम करणारी मंडळी भेटल्याने आनंद झाला. त्यांच्याशी झालेल्या ओळखीचा मला व त्यांनाही पुढील काळात फायदा होऊ शकेल.मी दोनेक तास या मेळाव्याला होतो. साथ-साथ कडे पळायचं असल्याने नंतरच्या अनौपचारिक गप्पांत सहभागी होऊ शकलो नाही. एकूण मेळाव्याला जाण्याचा उद्देश साध्य झाला. जेवढा वेळ ठरविला होता, त्याहून जास्त थांबावंसं वाटलं, याहून अधिक काय हवं\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्���िमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/10858", "date_download": "2023-02-04T05:21:33Z", "digest": "sha1:RZE4YLEGQP2Q25YBROZ4CIGFCE5TWZCS", "length": 14268, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींकडून प्रकल्प समन्वयक पदाकरिता अर्ज आमंत्रित – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींकडून प्रकल्प समन्वयक पदाकरिता अर्ज आमंत्रित\nआदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींकडून प्रकल्प समन्वयक पदाकरिता अर्ज आमंत्रित\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nचंद्रपूर दि. 11 जानेवारी : आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमातर्गत आदिम जमाती कक्षाशी निगडित कार्य तात्काळ सुरू करणे व सुलभ करण्याकरीता प्रकल्प समन्वयकाची नियुक्ती करणे अभिप्रेत आहे. आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींची प्रकल्प समन्वयक पदांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर या कार्यालयाकडून निवडलेल्या उमेदवारांची युनीसेक मॅनेजमेंट सर्विस प्रायव्हेट लिमिटेड या बाह्यस्रोत यंत्रणेकडे शिफारस करावयाची असल्याने पात्रता धारण करीत असलेल्या आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतीकडून प्रकल्प समन्वयक या पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.\nया पदासाठी उमेदवाराची सर्वसाधारण पात्रता, उमेदवार आदिम जमातीचा (कोलाम), चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा किंवा असावी. त्याचे किमान पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असावे, कमाल पदव्युत्तर पदवी असणे योग्य राहील. एम.एस.डब्ल्यू, बी.एस.डब्ल्यू, सामाजिक शास्त्र व तत्सम सामाजिक कार्यक्रम अभ्यासक्रमास प्राधान्य राहील. उमेदवारास वंचित समाजाच्या विकासासाठी कार्यक्रम केल्याचा 1 ते 2 वर्ष���चा अनुभव असावा.\nतरी, उपरोक्त पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक आदिम जमाती (कोलाम) युवक-युवतींनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.\nPrevious नागभीड येथे १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोविद लसीकरणाला सुरुवात\nNext जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/8878", "date_download": "2023-02-04T06:25:17Z", "digest": "sha1:VLXWZDZTT42HF2SU2CSY6Z777RIAUBNA", "length": 11367, "nlines": 106, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी ह.भ.प. एकनाथ महाराज पठाङे याची निवङ – Purogami Sandesh", "raw_content": "\nराष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी ह.भ.प. एकनाथ महाराज पठाङे याची निवङ\nराष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी ह.भ.प. एकनाथ महाराज पठाङे याची निवङ\n✒️गोपाल भैय्या चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764\nबीड(दि.18ऑगस्ट):-राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी सुप्रसिद्ध किर्तनकार ह भ प एकनाथ महाराज पठाङे याची निवङ करण्यात आल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.\nसविस्तर असे की गेवराई तालुक्यातील श्रीक्षेञ राक्षसभुवन येथील श्री शनिप्रसाद वारकरी शिक्षण संस्था संचलित शनिप्रसाद गोशाळेचे अध्यक्ष ह भ प एकनाथ महाराज पठाङे याच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य गेल्या अनेक वर्ष देव , देश , धर्म याबाबत कार्य चालु आहे यात विस्तार हेतुने श्री ह भ प गुरूवर्य भिष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांच्या मार्गदर्शनाने व श्री ह भ प गुरूवर्य मारूती महाराज तुनतुने शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली , कार्याध्यक्ष श्री ह भ प बापु महाराज रावकर , समन्वयक श्री ह भ प अरूण महाराज पिंपळे , यांच्या सहमतीने श्रीक्षेत्र पंढरपुर येथे\nमहाराष्ट्र राज्याच्या संपर्क प्रमुख पदी श्री ह भ प एकनाथ महाराज पठाडे यांची निवड करण्यात आली आहे.\nयाबद्दल सर्वांनीच अभिनंदन केले आहे समाधान महाराज भोजेकर, तिर्थराज महाराज पठाडे, बाळासाहेब महाराज कुलकर्णी, निवृत्ती महाराज हल्लाळीकर ,तानजी महाराज चाकुरकर , आकाश महाराज खोकले, प्रदीप महाराज पाटिल , बबन महाराज पैठणे , वल्लभ महाराज गफाट , पंढरिनाथ महाराज मुरकुटे , वैजनाथ महाराज थोरात , भागवत महाराज सातभाये ,अभिषेक महाराज जाधव , उद्योजक अविनाश चौधरी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.\nबीड बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक\nफ़िल्म सारथी श्री गजानन का मुहूर्त सम्पन्न\nबोङखा ग्रामपंचायत येथे कचरु आठवलेच्या उपोषणाला यश विविध मागण्या होणार पुर्ण\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकाय��/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mr.amulitegroup.com/news/what-is-fiber-cement-board/", "date_download": "2023-02-04T05:55:49Z", "digest": "sha1:FYXXM7KSRHQ2IQLR2JORQFJXOCRF4G6B", "length": 14417, "nlines": 85, "source_domain": "mr.amulitegroup.com", "title": " बातम्या - फायबर सिमेंट बोर्ड म्हणजे काय?", "raw_content": "\nफायबर सिमेंट बोर्ड/कॅल्शियम सिलिकेट बोर्ड उत्पादन लाइन\nईपीएस सँडविच सिमेंट वॉल पॅनल्स उत्पादन लाइन\nनॉन-एस्बेस्टोस / एस्बेस्टोस सिमेंट नालीदार छप्पर पत्रके उत्पादन लाइन\nपोकळ कोर सिमेंट भिंत पटल उत्पादन लाइन\nयूव्ही कोटिंग/पेंटिंग उत्पादन लाइन\nजिप्सम बोर्ड उत्पादन लाइन\nजिप्सम पावडर उत्पादन लाइन\nMGO बोर्ड उत्पादन लाइन\nस्वयंचलित AAC ब्लॉक उत्पादन लाइन\nAmulite XPS फोम बोर्ड उत्पादन लाइन\nAAC ब्लॉक स्वयंचलित ऑइलिंग सिस्टम\nस्वयंचलित पॅकेज मशीन कार्यशाळा\nएम्बॉस्ड मेटल कंपोझिट बाह्य पॅनेल उत्पादन लाइन\nपूर्णपणे स्वयंचलित कटिंग मशीन सिस्टम\nपर्लाइट मेकिंग प्रोडक्शन लाइन\nप्रीकास्ट कॉंक्रीट पॅनल्स मशीन\nपीव्हीसी लॅमिनेटेड उत्पादन लाइन\nसिंगल फेस पॉलिश मशीन\nस्टोन हॅमर क्रशर मशीन\nकॉपर वायर रिसायकलिंग मशीन\nलिथियम बॅटरी रिसायकलिंग उपकरणे\nस्टोन हॅमर क्रशर 6CX युरो सीरीज जबडा क्रशर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफायबर सिमेंट बोर्ड म्हणजे काय\nफायबर सिमेंट बोर्ड म्हणजे काय\nफायबर सिमेंट बोर्ड हे एक बांधकाम साहित्य आहे जे सामान्यत: साइडिंग किंवा ट्रिम म्हणून वापरले जाते.ही सामग्री टिकाऊ आणि हवामानाच्या टोकाचा सामना करण्यास सक्षम उत्पादन प्रदान करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.फायबर सिमेंट बोर्डांना कमी देखभालीची आवश्यकता असते आणि विनाइल किंवा लाकूड सारख्या पारंपारिक साइडिंग सामग्रीपेक्षा बरेच फायदे देतात.\nफायबर सिमेंट बोर्डमध्ये सिमेंट, वाळू आणि सेल्युलोज तंतू असतात जे वेगवेगळ्या जाडीच्या शीट तयार करण्यासाठी थरांमध्ये तयार केले जातात.बोर्ड ऑटोक्लेव्हिंग नावाच्या प्रक्रियेचा वापर करून तयार केले जातात, जे बोर्ड तयार करण्यासाठी आणि वाळू आणि सिमेंटची मजबुती आणि स्थिरता वाढवण्यासाठी उच्च-तापमान स्टीम क्युरिंग वापरतात.सेल्युलोज तंतू क्रॅक होण्यापासून रोखण्यास मदत करतात.सामग्री बरा होण्यापूर्वी साइडिंग बोर्डच्या पृष्ठभागावर लाक���ड धान्य नमुना जोडला जातो.\nफायबर सिमेंट बोर्ड विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.हे अनेक प्रोफाइलमध्ये देखील बनवले आहे जेणेकरून ते पारंपारिक साइडिंगसारखे दिसते, जसे की डच लॅप किंवा मणी.ते वाकण्यायोग्य नसल्यामुळे, फॅक्टरीत फायबर सिमेंट साईडिंग तयार होते आणि शिंगल्स किंवा ट्रिम म्हणून वापरण्यासाठी आकार दिला जाऊ शकतो.\nफायबर सिमेंट बोर्ड मजबूत असतात आणि तीव्र हवामानात टिकून राहण्यासाठी डिझाइन केलेले असतात जेथे प्रखर सूर्यप्रकाश, ओलावा किंवा वारा सामान्य असतो.ही सामग्री आग, कीटक आणि सडण्यास देखील प्रतिरोधक आहे.फायबर सिमेंट बोर्डला पेंटिंगची आवश्यकता नाही.फॅक्टरीमध्ये तुमच्या डिझाइनच्या गरजेनुसार बोर्ड रंगीत केले जाऊ शकतात.जर तुम्ही ही सामग्री रंगवण्याचे निवडले तर ते चांगले भिजवेल आणि दर्जेदार पेंटसह ते पेंट केलेल्या विनाइल किंवा स्टीलप्रमाणे सोलून किंवा चिपकणार नाही.हे कमी-देखभाल बांधकाम साहित्य म्हणून डिझाइन केलेले आहे, परंतु त्यासाठी दरवर्षी नियमितपणे साफसफाई करणे आणि खिडक्या आणि दारांभोवतीचे सांधे तपासणे आवश्यक आहे.\nफायबर सिमेंट बोर्ड वाळत नाही किंवा फिकट होत नाही, जे विनाइल करू शकते.हे अल्ट्राव्हायोलेट किरणांना तोंड देऊ शकते आणि कीटक आणि पक्ष्यांकडून अभेद्य आहे.ते थेट प्रभावाखाली डेंट किंवा दणका देत नाही आणि थंड तापमानात ठिसूळ होणार नाही.फायबर सिमेंट बोर्डचा वापर ऐतिहासिक नूतनीकरणामध्ये केला जाऊ शकतो, जेथे इतर क्लेडिंग सामग्रीस परवानगी नाही.त्यांच्या दीर्घ आयुष्यामुळे, फायबर सिमेंट बोर्ड दुरुस्ती आणि देखभाल खर्चात देखील कपात करतात.अनेक वॉरंटी सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी सामग्रीची हमी देतात.\nफायबर सिमेंट बोर्डसह काम करणे कठीण होऊ शकते.त्यात उच्च धूळ सामग्री आहे, म्हणून या सामग्रीसह कापताना आणि काम करताना, फेस मास्क आवश्यक आहे.हे विनाइल सारख्या सामग्रीपेक्षा जड आहे आणि फ्लॅट वाहून नेल्यास ते तुटू शकते.फायबर सिमेंट बोर्ड वाहतूक करताना किंवा वाहून नेताना सावधगिरी बाळगली पाहिजे कारण स्थापनेपूर्वी कडा आणि कोपरे सहज चिपकतात.तुम्ही बोर्ड ज्या पृष्ठभागावर स्थापित करत आहात ते स्वच्छ आणि गुळगुळीत असले पाहिजे कारण फायबर सिमेंट बोर्डच्या शीट इतर साइडिंग सामग्रीप्रमाणे अडथळे लपवणार नाहीत.\nआम��्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nफायबर सिमेंट बोर्ड म्हणजे काय\nफायबर सिमेंट बोर्ड हे एक बांधकाम साहित्य आहे जे सामान्यत: साइडिंग किंवा ट्रिम म्हणून वापरले जाते.ही सामग्री टिकाऊ आणि हवामानाच्या टोकाचा सामना करण्यास सक्षम उत्पादन प्रदान करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.फायबर सिमेंट बोर्डांना थोडेसे आवश्यक असते...\nआमचे अभियंते मदतीसाठी मोरोक्कोला गेले...\nअपग्रेड प्रकल्पांसह ग्राहकांना मदत करण्यासाठी आमचे अभियंते मोरोक्कोला गेले.\nअम्युलाइट ग्रुपची स्वतःची शाखा फायबर सिमेंट बोआ...\nअम्युलाइट ग्रुपची स्वतःची-शाखा फायबर सिमेंट बोर्ड उत्पादन लाइन मार्च 2022 मध्ये, आम्ही नवीन फायबर सिमेंट बोर्ड उत्पादन लाइन स्थापित केली.मार्चमध्ये, उर्वरित मशीन्स एकामागून एक येतील, एक...\nईपीएस सँडविच सिमेंट वॉल पॅनेल उत्पादन...\nलाइटवेट EPS सिमेंट सँडविच वॉल पॅनेल मशीन नवीन बिल्डिंग मटेरियल मार्केटच्या सध्याच्या विकास ट्रेंडनुसार तयार केले आहे, आमच्या कंपनीने अत्यंत स्वयंचलित उत्पादनाची नवीन इनोव्हेशन शैली विकसित केली आहे ...\nफायबर सिमेंट बोर्ड उत्पादन प्रक्रिया आंतर...\nउत्पादन प्रक्रिया परिचय 1. पाण्याची टाकी आणि सिमेंट टाकी प्रक्रियेत एक स्वच्छ पाण्याची टाकी आणि एक गढूळ पाण्याची टाकी आहे ;दोन्ही पाण्याच्या टाकीचे शरीर कार्बन स्टीलने वेल्ड केलेले आहे, गढूळ पाण्याची टाकी बी गोळा करण्यासाठी वापरली जाते...\n© कॉपीराइट 20102021 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n360° आमच्या कारखान्याला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/05/24/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%96-%E0%A4%83-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2023-02-04T05:26:24Z", "digest": "sha1:IKL3TBU4G6XYMHQ2W3DGMTPGN6JKC4SG", "length": 10647, "nlines": 86, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "देवरूख ः भाजपची दातखिळी का बसली हे सिद्ध झालं - Sakal - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nदेवरूख ः भाजपची दातखिळी का बसली हे सिद्ध झालं – Sakal\nदेवरूख ः भाजपची दातखिळी का बसली हे सिद्ध झालं – Sakal\nएक वर्ष भाजपची दातखिळी का बसली..\nशिवसेना नेते थरवळ; अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच आंदोलन\nदेवरूख, ता. २४ ः देवरूख-रत्नागिरी रस्त्याच्या कामामध्ये सेनेला पोटशूळ उठवण्याचे काहीही कारण नाही. शासकीय अधिकारी वर्गाशी असलेले लागेबांधे असल्यानेच त्यांना पाठीशी घालण्यासाठीच आंदोलन होते, हे सुशांत मुळ्ये यांनी कबूल करत आमच्या म्हणण्याला दुजोराच दिल्याने १ वर्ष भाजपची दातखिळी का बसली होती, हेच सिद्ध झाल असा पलटवार सेनेचे युवा अधिकारी मुन्ना थरवळ यांनी केला आहे.\nथरवळ म्हणाले, तालुका भाजपा कामे न करता फक्त श्रेय मिळवण्यासाठीच आंदोलनाची नौटंकी करतेय. देवरू़ख-तळेकांटे हा रस्ता सा. बां. च्या अधिपत्याखाली आहे. त्या रस्त्याचे कमी-जास्त पत्रक महसूल विभागाने विभागणी केली नसल्यानेच जमीनमालकांनी ७/१२ वर नाव नोंद असल्यानेच तक्रार केली. यावर तोडगा काढण्यासाठी संबधित अधिकारी, सरपंच व शेतकरी यांच्या बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरू आहेत. त्यावर ठोस मार्ग येत्या ८ दिवसांत निघेलच. हे करत असताना पावसाळ्यात जनता, प्रवासी व चालकांची गैरसोय होऊ नये, अपघात टाळावे याच मुख्य उद्देशाने आधी आहे ते काम करून सामान्यांना त्रासातून मुक्तता मिळावी, यासाठी सर्वांना बरोबर घेत काम सुरू केले गेले. ते काम सुरू झाल्याने आपल्या श्रेयवादासाठीची नौटंकी उघडी पडल्याने ५ मीटर रस्ता का ७ मीटरचा का नाही असे विचारून हे काम बंद व्हावे व जनतेला त्रास व्हावा, हाच हेतू त्यामुळे स्पष्टपणे सिद्ध होतोय. आमच्या पक्षाच्या तत्कालीन आमदाराला निवडणुकीत आपण युती धर्म न पाळता युती असूनही गद्दारी करणाऱ्यांनी आम्हाला जनाधार म्हणजे काय ते शिकवू नये. आम्ही जनसामान्य जनतेचा विचार करणारे लोक आहोत. म्हणूनच स्थानिक स्वराज्यसंस्थेत २५ वर्षे आम्हाला जनतेने जनाधार दिलाय. आपल्या त्या भागातील तालुक्यातील एकमेव पंचायत सदस्या यांनी यावर का लक्ष दिले नाही. जनता जनार्दनाची सेवा करताना मेवा खाणारे आम्ही नाही, असेही थरवळ यांनी नमुद केले.\nआपली नगरपंचायतीत सत्ता आहे. तिथे काय दिवे लावताय, हे जनता पाहातच आहे. डंपिग ग्राऊंडसह अनेक कामांचे आत्मपरीक्षण करा. आपल्या पक्षात जुन्याजाणत्यांना बाहेर काढून पक्षात नवीन आलेले काय करतात, ते पाहावे. आपण शिस्तप्रिय संघाचे स्वयंसेवक आहात. मग शहराचे विकासकामांचे विकेंद्रीकरण कोण करतंय याचेही आत्मपरीक्षण करा. आपले वरिष्ठ आता तालुक्यासह शहराकडे लक्ष का देत नाहीत अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून का जात आहे�� अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून का जात आहेत यावर गांभीर्याने लक्ष द्या तरच जनाधार वाढेल, असा सल्लाही थरवळ यांनी दिला.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nकणकवलीत तीन वर्षांत ५७२ सिंचन विहिरी – Sakal ...\nOrganic Farming : श्रीलंका : घर का भेदी लंका ढाये – ...\nश्रद्धा वालकर हत्याकांड : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेल ...\nMLC Elction Result : नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचा मोठा ...\nलोकसत्ता विश्लेषण : पत्नीचा पती आणि सासरच्या लोकांच्या म ...\nभारतात स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास कसकसा झाला\nOnline Fraud | 45 कोटी लोकांसाठी महत्वाची बातमी \nमुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आ ...\nBanana Seedling : केळी रोपांचा बियाणे कायद्यात समावेश कर ...\nरॅली: स्वाभिमानी शेतकऱ्यांची आज राहुरीत धडकणार ट्रॅक्टर ...\nSave Girl : तिसऱ्या मुलीच्या नावे एक लाखाची ठेव – ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bluestarnews.com/?cat=13", "date_download": "2023-02-04T06:31:08Z", "digest": "sha1:7HANRYJS7ZH5NSMNCEK5CKWYIGH7NFF7", "length": 5873, "nlines": 138, "source_domain": "bluestarnews.com", "title": "सामाजिक काम Archives - Blue Star News", "raw_content": "\nकचरा डेपोमुळे होणारे प्रदुषण योग्य वेळीच रोखणे गरजेचे,गावाच्या विकासासाठी गावांच्या समस्या सोडविण्यासाठी तरुण वर्ग आला एकत्र.\nअट्टल घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक\nपाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतु��\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nटोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग\nमालेगाव शिवारातील महीलेचा निर्घृण खून करणारा मारेकरी जेरबंद….. नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगीरी\nदिंडोरी ढकांबे येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश……आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर अटकेत\nअंगणवाडी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा\nभारतीय लष्कराच्या तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन…\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nसिन्नरच्या मोहदरी घाटात भयानक अपघात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहल्ल्यात जखमी तरुणाचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nBLUE STAR NEWS-प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्ल्यू स्टार न्यु चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ताकत सत्य दाखविण्याची ब्ल्यू स्टार न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2023-02-04T06:21:10Z", "digest": "sha1:4SDABHKGU2WLHUDT3CZXFUVNHAFWYO6B", "length": 5728, "nlines": 101, "source_domain": "m4marathi.com", "title": "जपा डोळ्यांचे आरोग्य – m4marathi", "raw_content": "\nऋतू बदलाच्या काळात संसर्गाचं प्रमाण वाढतं. त्यात डोळ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण मोठं आहे. संसर्गाशिवाय काही पदार्थांच्या अथवा घटकांच्या अँलर्जीमुळेही डोळे प्रभावित होतात. डोळे जळजळणे, लालसर होणे, डोळ्यातून पाणी येणे, सुजणे यासारख्या लक्षणावरून डोळ्याची अँलर्जी लक्षात येते. असा त्रास जाणवताच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र दरम्यान काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. डोळ्यांना संसर्ग झाल्यास सतत चोळणे, पुसणे टाळावे. त्याऐवजी गार पाण्याचे हबके मारत राहावे. ते सहन होत नसल्यास डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात. यामुळे डोळ्यांमधला अँलर्जीस कारणीभूत घटकांचा प्रभाव कमी होतो. सध्या डोळ्यामधले इन्फेक्शन कमी करणारे अनेक ड्रॉप्स मिळतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्याचा वापर करावा. डोळ्यांना संसर्ग असल्यास प्��खर उन्हात जाण्याचे टाळावे. गॅसच्या जवळ जाणे टाळावे. डोळ्यातून पाणी येत असल्यास ते पुसण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या कापडाचा वापर करावा.\nकरा उपाय शरीरस्वास्थ्यसाठी .\nउन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी….\nअपघातामध्ये अवयव तुटल्यास काय कराल\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/166330/", "date_download": "2023-02-04T06:42:22Z", "digest": "sha1:VM7Z2EVD3FVKMF7PSEYSADHX7M3HNA5R", "length": 9473, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome Top News महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार\nमहाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार\nनवी दिल्ली 26: देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तसेच महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अम��ल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इदाते व गजानन माने, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया, साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nया वर्षी देशातील एकूण १०६ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह १९ महिला तर २ हे परदेशी नागरिक आहेत. ७ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nPrevious articleलोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा\nNext articleस्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतिकारकांचा इतिहास अभूतपूर्व – पालकमंत्री विजयकुमार गावित\nतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन\nजपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\n‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/the-teacher-was-providing-the-copy-to-the-students-during-the-10th-paper-1119015", "date_download": "2023-02-04T04:47:29Z", "digest": "sha1:AVIDAO4WD26HTPFC6OVWNFK3AKMPTEDP", "length": 3742, "nlines": 56, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "दहावीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत होते कॉपी..", "raw_content": "\nHome > News > दहावीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत होते कॉपी..\nदहावीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत होते कॉपी..\nसध्या महाराष्ट्रात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. कोरोना नंतर पहिल्यांदाच ऑफलाइन पद्धतीने 10 वीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. मुलांना गैरसोय हो��� नये म्हणून प्रशासनाने विद्यार्थी ज्या शाळांमध्ये ते शिक्षण घेत आहेत त्याच शाळांमध्ये त्यांना परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार आता मुले आपापल्या शाळांमध्येच परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरू झाल्यानंतर या परीक्षांमध्ये होणारे अनेक गैरप्रकार देखील समोर आले.\nऔरंगाबाद जिल्यातील जय भद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या जय भद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्थेमध्ये एक धक्कादायक प्रकार मागच्या काही दिवसांपूर्वी समोर आला होता. चक्क दहावीच्या मराठीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत असल्याचं समोर आल्यानंतर काळ विधिमंडळात याचे पडसाद उमटले व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/5601", "date_download": "2023-02-04T06:38:49Z", "digest": "sha1:5C67IIPAGWTFNV4OMICATJZP2IG5FFQM", "length": 10415, "nlines": 106, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "जिल्ह्यात एक महिला कोरोनामुक्त, तर दोन नवीन रुग्ण आढळले. – Purogami Sandesh", "raw_content": "\nजिल्ह्यात एक महिला कोरोनामुक्त, तर दोन नवीन रुग्ण आढळले.\nजिल्ह्यात एक महिला कोरोनामुक्त, तर दोन नवीन रुग्ण आढळले.\nगडचिरोली(2जुलै): जिल्हयात धानोरा तालुक्यातील एक महिला कोरोनामुक्त झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात ५८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. रात्री दोन नवीन रुग्ण यामध्ये, गडचिरोली व चामोर्शी येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामूळे सक्रिय कोरोना बाधित संख्या १० झाली तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ६९ झाली. धानोरा तालुक्यातील एक महिला काल रात्री कोरोनामुक्त झाल्याने तीला दवाखान्यातून डीस्चार्ज देण्यात आला.\nतसेच रात्री संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेले दोन नवीन रुग्ण जिल्ह्याबाहेरून आलेले कोरोना बाधित आढळून आले.\nयातील चामोर्शी येथील महिला(वय ३८ वर्ष) पतीसह मुंबई येथून ट्रकने जिल्हयात दाखल झाली होती. मुळचे ते चेंबर येथील रहिवासी आहेत. महिलेच्या पतीचा कोरोना अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. दुसरा रुग्ण गडचिरोली येथील ५१ वर्षीय पुरुष CRPF कर्मचारी असून कोलकता येथून नागपूर मार्गे जिल्हयात आला होता. नागपूर येथून २३ CRPF जवान आले होते. त्यातील काही निगेटीव्ह तर काही अहवाल येणे बाकी आहे. आलेल्या सर्व जवानांना विलगीकरणात ठेवलेले आहे.\nनव्याने आढळलेल्या दोन्ही रुग्णांना कोरोना लक्षणे नसून पुढिल उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे.\nवीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी चिमूर शहर भारिप-बहुजन महासंघाचे निवेदन\nनागपुरात पोलीस निरीक्षकाने पैशांसाठी तरुणाला केली मारहाण\nघुग्गुस नगरपरिषदेची मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई, 20 हजारांचा दंड वसूल\nम्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा\nबेलगांव जाणी जि. प. शाळेत जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण\nशासनाने लावलेल्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा;गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस विभागाला सूचना\n कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध जाहीर; जाणून घ्या निर्बंध\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/1050", "date_download": "2023-02-04T04:47:33Z", "digest": "sha1:K7HBYGSWW4V7MTUATFC37HRU3VCVLCQT", "length": 19826, "nlines": 145, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड\nराज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत\nराज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत\n३४ आरोपींच्या आवळल्या मुसक्या\nपनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाची कारवाई\nपनवेल राज्य उत्पादन शुल्क विभाग हा प्रसिद्धीपासून दूरच राहत असल्यामुळे या विभागामार्फत होणाऱ्या कारवाई जनतेसमोर येत नाहीत. मात्र या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात असून त्यामाध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर दंडात्मक महसूल उपलब्ध होत आहे. पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामीण पनवेल उत्पादन शुल्क विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लॉक डाऊनच्या काळात म्हणजेच अवघ्या २२ दिवसात तब्बल ६६ कारवाया करून ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल अवैध मद्यसाठा हस्तगत तसेच उध्वस्त केला आहे. यावेळी एकूण ३४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराज्य उत्पादन शुल्कविभाग हा महाराष्ट्रात सर्वाधिक महसूल मिळवून देणारा असा विभाग असून या विभागाचे ब्रीदच संवर्धन करणारे आहे. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय असे ब्रीद घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देशी, विदेशी मद्य तसेच ताडीवरील शुल्क आणि विक्री नूतनीकरणाच्या शुल्कापोटी वर्षभरातून महाराष्ट्रातून जवळपास २० हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. बऱ्याच वेळेला प्रसिद्धी माध्यमांपासून दूर असणाऱ्या या खात्यातील अधिकारी व कर्मचारी त्यांचे कामाचे १०० टक्के योगदान देताना दिसून आले आहेत. पनवेल शहर उत्पादन शुल्कविभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे, पनवेल ग्रामीणचे निरीक्षक वामन चव्हाण आणि ��रारी पथकाचे निरीक्षक स्तवन गोगावले यांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा माल हस्तगत तसेच उध्वस्त केला आहे.\nअवघ्या २२ दिवसांच्या कालावधीमध्ये पनवेल ग्रामीणच्यावतीने निरीक्षक वामन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १४ कारवायांमध्ये २लाख ५३ हजार ८६३ रुपयांचा मुद्देमालहस्तगत तसेच उध्वस्त केला आहे. यामध्ये हातभट्टी निर्मिती करीत असताना केलेल्या कारवाईमध्ये १ लाख १३ हजार 249 रुपयांचा मुद्देमाल तसेच 8 हजार 940 रुपयांची ताडी उध्वस्त करण्यात आली आहे. यावेळी पनवेल शहर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे यांच्या पथकानेही 8 ठिकाणी हातभट्टी निर्मिती करणाऱ्यांवर तर 2 ताडी विक्री आणि 7 गावठी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करून मुद्देमाल उध्वस्त करण्यात आला आहे. या दोन्ही विभागामार्फत ढाब्यांवर कारवाई करून अनुक्रमे 2 लाख 53 हजार 863 आणि 1 लाख 80 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.\nयावेळी एकूण 6 तालुक्यांचे मिळून एक भरारी पथक हे पनवेलमध्ये असून त्याचा कार्यभार येथील निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्याकडे असून यांच्या पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 31 कारवायांमध्ये 7 लाख 42 हजार 902 रुपयांचा माल हस्तगत करून 11 आरोपी ताब्यात घेण्यात आले. यावेळी भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेली कारवाई ही पेण, पाली, कर्जत, उरण, खालापूर आणि पनवेल तालुक्यांचा समावेश आहे, तर पनवेल ग्रामीणच्या हद्दीमध्ये पनवेल ग्रामीण भागासह कर्जत तालुक्याचा समावेश आहे. तर पनवेल विभागामध्ये पनवेल शहर, तळोजा, कळंबोली, कामोठे आणि खारघरचा समावेश करण्यात आला आहे.\nआज पोलीस प्रशासनामार्फतही अवैध मद्य विक्रीला आळा घालण्यात आला असून पोलीस प्रशासनामार्फतही कारवाई सुरूच आहे. मात्र एका बाजूला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नेहमीच कारवाया होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. अवघ्या 22 दिवसात 66 कारवाया ह्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आल्या असून तब्बल 34 आरोपींच्या मुसक्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने आवळण्यात आल्या आहेत.\nअलिबाग कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट ��ाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये\nपनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]\nउरण कर्जत कोकण खारघर ठाणे ताज्या नवी मुंबई पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक\nमाजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम\nमाजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी “आदिवासी दिनदर्शिका” प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद […]\nकोकण ठाणे ताज्या दिल्ली नंदुरबार नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड विक्रमगड सामाजिक\nअनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली\nअनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचा विकास होणेकरिता शासनाने आदिवासी विकास विभाग हे स्वंतत्रच केल्याने आदिवासी समाजाचा विकास होणेस हळूहळू सुरूवात झाली. आदिवासी समाजाला राजकीय क्षेत्रासह नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देखील […]\nटाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा…मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई\nपनवेलमधील 42349 गरजूंना मनपा मार्फत भोजन 27 सामाजिक संस्थांची भरघोस मदत- आयुक्��� गणेश देशमुख\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2023-02-04T05:39:24Z", "digest": "sha1:TFJDMI445KPH25WR6A5IW5WRZMQ5HP5T", "length": 6788, "nlines": 109, "source_domain": "m4marathi.com", "title": "दुर्गभ्रमंती- किल्ले “विशाळगड” – m4marathi", "raw_content": "\nस्वराज्यातील गाड्कील्ल्यांमधील अजुन एक महत्वाचा किल्ला म्हणजे विशाळगड.\nकोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा १३४४ फूट उंचीवर असून गडाचे आवार सुमारे ३ कि. मी. लांब व १ कि. मी. रुंद आहे. गडावर महादेवाचे देऊळ, फुलाजी व बाजीप्रभु यांच्या समाधी, राजाराम महाराजांच्या पत्नी आहिल्याबाईंचे (अंबिका) स्मारक, सरकारवाडा, पिराचा दर्गा, भोपाळ तळे इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. गडावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. पावसाळ्यात गडावरून आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य हे अधिकच चांगले दिसते. विशाळगड हा पन्हाळ्यापासून सुमारे ४९ कि. मी. अंतरावर आहे. पावसाळा वगळता गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी. जातात. जवळच गजापुरची पावनखिंड आहे. पर्यटकांसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘गजापूर’ या गा���ात मुक्कामाची सोय होऊ शकते.\nविशाळगडाचे नाव ऐकताच समोर येतो तो बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तेथील तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडीत शौर्याने शत्रुला रोखले. शेवटी त्यांच्या हौतात्म्याने घोडखिंडीची ‘पावनखिंड’ झाली.अनेक गिर्यारोहक या गडाला भेट देतात. शिवकाळातील इतिहासाची, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून आजही असंख्य तरुण, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक पन्हाळा – ते – विशाळगड असा प्रवास करतात.\nगाडी चालवीत असतांना ‘सावधान’\nमोदींचे भाषण सर्व शाळांमध्ये\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2023-02-04T05:20:43Z", "digest": "sha1:BBYR5OM7YLCAIHCI32A636PSOURC6KWB", "length": 19649, "nlines": 261, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "देशातल्या ५ राज्यातील निवडणुका जाहीर, ७ टप्प्यात होणार मतदान - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\n��ावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » देशातल्या ५ राज्यातील निवडणुका जाहीर, ७ टप्प्यात होणार मतदान\nदेशातल्या ५ राज्यातील निवडणुका जाहीर, ७ टप्प्यात होणार मतदान\nby वृत्त विभाग दिल्ली\nWritten by वृत्त विभाग दिल्ली\nनिवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या राज्यांमध्ये एकूण ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.\n६९० मतदारसंघात या निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे.\nपहिला टप्पा १० फेब्रुवारीला होईल. यामध्ये उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १४ जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख २१ जानेवारी, मागे घेण्याची तारीख २७ जानेवारी असेल. तर मतदान १० फेब्रुवारीला होईल.\nदुसऱ्या टप्प्यात टप्प्यात ४ राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. २१ जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख २८ जानेवारी, मागे घेण्याची मुदत ३१ जानेवारी तर मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी असेल.\nतिसऱ्या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन २५ जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत ४ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २० फेब्रुवारी असेल. तर चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख २७ जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख ३ जानेवारी, मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख २३ फेब्रुवारी असेल.\nपाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन १ फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख ८ फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख ११ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी असेल. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख ११ फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख १६ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख ३ मार्च असेल. तर सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन १० फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १७ फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख २१ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख ७ मार्च असेल.\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग म्हणाले आहे की, सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स मानलं जाईल. त्यांना बूस्टर डोस दिला जाईल. बूथवर सॅनिटायझर वगैरे सर्व व्यवस्था असेल. आम्ही मुख्य सचिवांना सांगितलं आहे की जास्तीत जास्त मतदारांना लसीकरण केलं जावं. ७ जानेवारीपर्यंत गोव्यात ९५ टक्के लोकांना दोन्ही डोस झाले आहेत. उत्तराखंडमध्ये ९९.६ टक्के पहिला तर ८३ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. उत्तर प्रदेशात ९० टक्के लोकांना पहिला तर ५२ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. पंजाबमध्ये ८२ टक्के पहिला तर ४६ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. मणिपूरमध्ये ५७ टक्के लोकांना पहिला तर ४३ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. या पाच राज्यांमधल्या एकूण १५ कोटी लोकांना पहिला तर ९ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे आयोगाने म्हटले आहे.\nनागपुरातील दोन उच्चशिक्षित मैत्रिणी अडकणार विवाहबंधनात\n#Niteshrane असे रंगले सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे राजकीय नाट्य\nनवी मुंबईतील दोन श्वानांचा विवाह विधीवत संपन्न\nदेश-विदेश • महाराष्ट्र • मुंबई\n२६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार\nमनोरंजन • महाराष्ट्र • राजकारण\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया...\nउत्तर भारतीयांवर थंडीचा कहर\nकोंकण • खान्देश • देश-विदेश • पश्चिम महाराष्ट्र • मराठवाडा • महाराष्ट्र • मुंबई • विदर्भ\nमहाराष्ट्र माझाचे समूह संपादक डॉक्टर रोहन भेंडे...\nदेशात आता कोठूनही करता येणार मतदान\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-15-april-2021/", "date_download": "2023-02-04T06:04:52Z", "digest": "sha1:EJF5LPZX46A6QDMTOP2RDP3JLQH3WSHN", "length": 15344, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 15 April 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nदरवर्षी हिमाचल प्रदेश 15 एप्रिल रोजी हिमाचल दिन साजरा करतो. हिमाचल प्रदेश निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.\nभारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांनी भारतीय जनतेच्या मानसिक आरोग्यास चालना देण्यासाठी नुकताच एक मोबाइल अनुप्रयोग लाँच केला. त्याला मानस म्हणतात. मानस ॲप म्हणजे मानसिक आरोग्य आणि सामान्यता वाढवणारी प्रणाली.\nभारतीय कृषी मंत्रालयाने नुकताच मायक्रोसॉफ्टबरोबर शेतकरी कल्याणकारी पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.\nसंतुलित आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य मंत्रालयामार्फत आहार क्रांती मिशन सुरू करण्यात आले. संतुलित आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता आणि सर्व स्थानिक फळे आणि भाज्या मिळवण्याचे महत्त्व समजून घेणे हा या अभियानाचा उद्देश आहे.\nजागतिक वन्यजीव निधीने (WWF) जारी केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात धोकादायक प्रजातींपैकी एक असलेल्या डॅन्यूब स्ट्रीट माशांची बेकायदेशीर विक्री विशेषत: सर्बिया, बल्गेरिया, रोमानिया आणि युक्रेनमध्ये खालच्या डॅ��्यूब प्रदेशात सर्रासपणे होत आहे.\nअटल इनोव्हेशन मिशन (AIM) मार्फत भारत आणि डेन्मार्क एकत्र जागतिक पातळीवर सहकार्य करण्यासाठी एकत्रितपणे काम करीत आहेत आणि पाण्याची आव्हाने आणि टिकाऊ विकास लक्ष्यांवरील जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्ण निराकरणे सोडविण्यासाठी एकत्र काम करतात.\nन्यूझीलंडने अलीकडेच आर्थिक संस्थांसाठी हवामान बदलाचे विधेयक सादर केले. हे बिल जगातील पहिले प्रकारचे आहे. कार्बन तटस्थ होण्याची अंतिम मुदत म्हणून न्यूझीलंडने 2050 निश्चित केले आहे.\nकेंद्रीय संप्रेषण आणि आयटी आणि कायदा व न्याय मंत्री यांनी नुकतीच “NCSC ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन पोर्टल” सुरू केले. NCSC हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे.\nखगोलशास्त्रज्ञांना नवीन सक्रिय आकाशगंगा सापडली आहे. आतापर्यंत सापडलेली सर्वात मोठी गॅमा-किरण उत्सर्जक आकाशगंगा म्हणून त्या आकाशगंगेची ओळख झाली आहे.\nनॅशनल हाउसिंग बँकेने नुकतीच 2021 मध्ये “स्पेशल रीफाइन्स सुविधा” सुरू केली. या सुविधेसाठी 10,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/3551/", "date_download": "2023-02-04T06:29:12Z", "digest": "sha1:ZJVBJWG2DS4QSOXWGRKL3SFUBWCPSFDA", "length": 8671, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मोदींच्या सभेतील गर्दी ओसरली, भाजपामध्ये चिंतेचे वातावरण", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome Top News मोदींच्या सभेतील गर्दी ओसरली, भाजपामध्ये चिंतेचे वातावरण\nमोदींच्या सभेतील गर्दी ओसरली, भाजपामध्ये चिंतेचे वातावरण\nनवी दिल्ली, दि. ११ – दिल्लीतील रामलीला मैदानात भाजपाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरवून प्रचाराचे रणशिंग फुंकले असले तरी या सभेला अपेक्षेपेक्षा निम्मी गर्दीही न जमल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सभेला एक लाख जण जमतील असा भाजपाचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात या सभेला फक्त ४० हजार जण उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.\nदिल्लीतील रामलीला मैदानात शनिवारी भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्री अशी फौज प्रचारासाठी मैदानात उतरली होती. ही सभा यशस्वी व्हावी यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अथक मेहनतही घेतली. कार्यकर्त्यांना सभास्थळापर्यंत आणण्यासाठी सुमारे दोन हजार वाहनांची सोय केली गेली होती. या शिवाय एसएमएस, सोशल मिडीया, बॅनर्स, जाहिरात या माध्यमांमधून सभेसाठी वातावरण निर्मिती केली जात होती. पण भाजपाच्या या सभेत अवघे ४० हजार जण उपस्थित होते अशी माहिती दिल्ली पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली. भाजपाने या सभेत किमान ७५ हजार जण येतील असे आम्हाला सांगितले होते. पण तेवढी लोकं आली नाही असेही या अधिका-याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत मोदींनी याच मैदानात घेतलेल्या सभेत सुमारे एक लाख ३० हजार जण उपस्थित होते. यंदा अपेक्षीत गर्दी न जमल्याने भाजपाच्या गोटात चिंता पसरली असून मोदी लाट ओसरल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.\nPrevious articleजिल्ह्यात दारूबंदी होणारच – मुनगंटीवार\nNext articleआर्थिक संकटातही मंत्र्यांच्या दालनांवर लाखोंची उधळपट्टी\nजपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nसाहित्य संमेलन:मुख्यमंत्री शिंदे, चपळगावकरांच्या भाषणात गोंधळ; वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी उदघाटनातच आंदोलन\nवित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना/सूचना\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/mp-supriya-sule-challanged-shivsenas-rebale-mlas-1152089", "date_download": "2023-02-04T05:49:58Z", "digest": "sha1:ITIAGHEBLUUWDEY33UGGKKAPGB6KQHAP", "length": 8631, "nlines": 60, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "आत्ता गप्प बसू पण जेव्हा मतदान येईल तेव्हा विरोधात गेलेल्यांना पाहून घेऊ - खा. सुप्रिया सुळे", "raw_content": "\nHome > News > आत्ता गप्प बसू पण जेव्हा मतदान येईल तेव्हा विरोधात गेलेल्यांना पाहून घेऊ - खा. सुप्रिया सुळे\nआत्ता गप्प बसू पण जेव्हा मतदान येईल तेव्हा विरोधात गेलेल्यांना पाहून घेऊ - खा. सुप्रिया सुळे\nसगळ्या गोष्टींवर जीएसटी वाढवल्याने केंद्र सरकार प्रेशर मध्ये आहे त्यामुळेच हा दर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या घाटकोपरमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होत्या.\nखासदार सुप्रिया सुळे या मुंबईत पर्यावरणावर आधारीत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पर्यावरणाची निगा राखावी या बाबत सांगितले. पर्यावरण जगले तर माणुसकी जगेल. आपल्या सर्वांसमोर पर्यावरण जपण्याचे आवाहन आहे. असं म्हणत त्यानी लहान पणीच्या आठवणींना उजाळा दिला.\nलहानपणी कुठले पाणी प्यायचं असं कधीच वाटलं नाही. त्यावेळी सॅनिटायजर नव्हते. मिळेल ते पाणी प्यायलो पण तेव्हा कधी आमचं पोट खराब झाले नाही. कधी कचरा दिसला नाही. पण सध्या हे सगळं वाढलं आहे. डेंग्यू ची माहिती ही आता द्या. माझ्या लहान पाणी इतके आजार नव्हते, आता हे सगळे बदल झाले आहे त्यामुळे कचरा रस्त्यावर इतरत्र फेकायचा नाही आणि फेकूही द्यायचा नाही. या सोबत त्यांनी आरेवरही त्यांची भुम���का मांडली. आरेच्या विषयात चर्चेनम मार्ग काढले पाहिजेत असं त्य़ा म्हणाल्या. सोबतच या कार्यक्रमाचे आयोजक राखी यांचे त्यांनी आभार मानले.\nकेंद्रावर प्रेशर म्हणून दरकपात\nआज केंद्र सरकारने सर्वच गोष्टींवरचा जीएसटी वाढवला आहे. केंद्र सरकार प्रेशरमध्ये आहे असं म्हणून त्यांनी ही दरकपात केली आहे. पण त्याने काही फरक पडणार नाही. लाईट बिलांबाबत अजित दादा प्रयत्न करीत होते. पण यांनी आल्या आल्या लगेच गॅस चे दर वाढवले, वीज बिल वाढवले. महाराष्ट्र आणि मुंबई चे अनेक प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात नेण्याचे प्रयत्न ते करतात. हे दुर्दैवी आहे. बुलेट ट्रेन करण्या आधी या सरकारने आधी मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन सुधारावी. या शिवाय महाविकास आघाडी ने एकत्र केंद्र सरकार विरोधात लढावं असे पवार साहेबांना वाटत तसेच चर्चेतून मार्ग निघतील असंही त्या म्हणाल्या.\n80 टक्के समाजकारण 20 राजकारण हे आम्हाला पवार सांगतात. सत्ता ही जनतेच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्यासाठी असते, पण आता टेलिव्हिजन बघितले की वाटत सत्ता गुवाहाटी ला, गुजरात ला जाण्यासाठी असते. ही सत्ता नाही, दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जण इतर पक्षात गेले, पक्ष फोडले, पण गुवाहाटी ला विमानात बसून नाही, डंके की चोट पर गेले. हे असं पहिल्यांदाच झालं आहे. आम्ही गुवाहाटी साठी नाही निवडून आलो. आसाम वर आमचे प्रेम आहे, पण आम्ही कर्म भूमीमध्येच काम करायचं असतं. कोव्हिडं काळात माणुसकीचे दर्शन झाले , कोणी जात धर्म बघितला नाही. जाती पतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला देश बघायचा आहे. रेमडीसिव्हर याकुब हमीद या माणसाने दिले, आणि पुनावला यांनी लस दिली. दोघेही अल्प संख्याक त्यांनी माणुसकी बघून जीवनदान दिले. आपल्याला विष पसरवायचे नाही, आपले राज्य हे चांगले लोकांकडून कसे चालेल , या राज्याची वैचारिक बैठक आहे, या विरोधात असेल त्यांच्याशी लढले पाहिजे, आता गप्प बसायचे पण जेव्हा मतदान येईल तेव्हा बघायचे. मी माझ्या लोकसभा मतदार संघात असाच कार्यक्रम घेणार, इथे मी येऊन हे शिकले आहे, म्हणून मी आयोजकांचे आभार मानते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsctricks.in/category/question-papers/", "date_download": "2023-02-04T04:54:50Z", "digest": "sha1:OEE5ZYHFBRUD7U4C67UUQXBZM734ELTZ", "length": 3360, "nlines": 56, "source_domain": "www.mpsctricks.in", "title": "Question Papers", "raw_content": "\n1. जोड्या जुळवा : (a) पेशवे (i) इंग्रजी पु��्तकांचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानातीलप्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली. (b) महाराज सवाई जयसिंग (ii) यांच्या …\nआपले MPSCTricks.in या वेबसाईटवर स्वागत आहे. या post मधे आम्ही महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट ब)(Commonly called as Combine exam) या परीक्षेच्या सर्व …\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे घेतल्या जाणाऱ्या MPSC Exam च्या गुणवत्तेवर आधारित अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. PSI (Police Sub Inspector) या पदाची …\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे घेतल्या जाणाऱ्या MPSC Exam च्या गुणवत्तेवर आधारित अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. PSI (Police Sub Inspector) या पदाची …\nASO (Assistant Section Officer) ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या परिक्षेवर निवडली जाणारी Post आहे. Assistant Section Officer ला मराठीत …\nICF Recruitment 2023 | रेल कोच फॅक्टरीमध्ये विविध पदांची भरती\nBullock Cart Race : बैलगाडी शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nAnil Menon SpaceX: नासाच्या Moon mission मधे भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/adarsh-teacher-award-announced-by-pune-municipal-corporation/", "date_download": "2023-02-04T05:12:31Z", "digest": "sha1:4JM6N3PGN5XLI74N46KI6MGWSGCVPF4H", "length": 9149, "nlines": 103, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे महापालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे महापालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nपुणे महापालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nपुणे, ६ आॅक्टोबर २०२२: महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये दहा शिक्षक महापालिकेच्या तर चार शिक्षक खासगी शाळांमधील आहेत.\nसन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण ५९ प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे आले होते. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमण्यात आली होती. त्यातून निवडण्यात आ���ेल्या आदर्श शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देऊन गौरविण्यात येईल.\nमहापालिकेच्या शाळांमध्ये अंकुश माने (विद्यानिकेतन क्रमांक १९, कात्रज), ज्ञानेश हंबीर (मनपा शाळा क्र. १८१ मुलांची, खराडी), नवनाथ भोसले (मनपा शाळा क्र. १९, मुलींची खराडी), रजनी गोडसे (मनपा शाळा क्र ९९, मुलींची, वडगावशेरी), हेमलता चव्हाण )विद्यानिकेतन क्र. १९ कात्रज), विजय माने (क्रीडानिकेतन ८३ बी, हडपसर), राणी कुलकर्णी (मनपा शाळा क्र.१६२ बी, कात्रज), चित्रा पेंढारकर (मनपा शाळा क्र ७४ जी, वारजे), स्मिता धारूरकर (मनपा शाळा क्र १६८ बी, हिंगणे खुर्द), वर्षा पंचभाई (मनपा शाळा क्र. ९७ जी, ढोले पाटील रस्ता )\nनवीन मराठी शाळेच्या पुष्पा देशमाने, चंद्रकांत दांगट पाटील विद्यालयाच्या रोहिणी हेमाडे, विमाननगरच्या हिंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या डॉ. प्रीती मानेकर व मएसोच्या शुभदा दीपक शिरोडे यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिक्षण विभागाच्या प्राथमिक प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी दिली.\nPrevious ऑनलाईन कर्जाच्या अमिषाने तरुणाची फसवणुक\nNext एचडीएफसी बँकेने व्यापाऱ्यांसाठी लाँच केले स्मार्टहब व्यापार\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठ�� प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-thieves-from-rajasthan-caught-stealing-electrical-materials-worth-23-lakh-seized/", "date_download": "2023-02-04T06:16:54Z", "digest": "sha1:OIBDMTNGWMAQGC5KJPC75YFNUNL4NTDS", "length": 10102, "nlines": 102, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: इलेक्ट्रीक साहित्य चोरणाऱ्या राजस्थानातील चोरट्यांना पकडले, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: इलेक्ट्रीक साहित्य चोरणाऱ्या राजस्थानातील चोरट्यांना पकडले, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुणे: इलेक्ट्रीक साहित्य चोरणाऱ्या राजस्थानातील चोरट्यांना पकडले, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nकोंढवा, ०९/०९/२०२२: ट्रकमधून इलेक्ट्रीक साहित्य चोरून पसार झालेल्या राजस्थानातील चोरट्यांना पोलिसांनी कोंढवा पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे शहरात कोंढवा, लोणी काळभोर, सहकारनगर, वाकड भागात चोरट्यांनी दहा गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी तेलंगणा, नागपूर परिसरात चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.\nश्रवणलाल विष्णाराम चौधरी (वय ३०, सध्या रा. पिसोळी, कोंढवा), राजूराम कुशालराम चौधरी (वय ३२, सध्या रा. केसनंद, दोघे मूळ रा. राजस्थान) यांना अटक करण्यात आली. याबाबत अमीरमिया जवळगेकर (वय ४०) यांनी फिर्याद दिली होती.\nजवळगेकर ट्रकचालक कोंढवा भागातील गोकुळनगर भागातील रस्त्यावर त्यांनी रात्री रस्त्याच्या कडेला ट्रक लावला होता. ट्रकमध्ये एका कंपनीचे इलेक्ट्रीक साहित्य होते. चौधरी यांनी ट्रकमधील इलेक्ट्रीक साहित्य चोरुन नेले होते. कोंढवा पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. चौधरी पिसोळीलील गोदामात चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर दोघांना सापळा लावून पकडण्यात आले.\nचोरट्यांकडून दोन दुचाकी दोन टेम्पो, दोन टेम्पो, इलेक्ट्रीक चिमणी, २५ प्रेशर कुकर असा २३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराईत चोरटे असून राज्यासह परराज्यात तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संजय मोगले, जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील,सतीश चव्हाण, ज्योतिबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, ज्ञानेश्वर भोसले कारवाई केली.\nPrevious पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग, हडपसर भागातील शाळेतील घटना\nNext पुण्यातील बनावट कर्नल निघाला पठाणकोट येथील फसवणूक प्रकरणातील आरोपी; पोलिसांकडून अटक\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.ncccarbide.com/carbide-rotary-burrs-set-with-double-cut-product/", "date_download": "2023-02-04T04:51:34Z", "digest": "sha1:5WXMTZ4ZQUEK6OK7GFO4EUGNVIXFMYNQ", "length": 11049, "nlines": 203, "source_domain": "mr.ncccarbide.com", "title": "चायना कार्बाइड रोटरी बर्र्स डबल कट मॅन्युफॅक्चर आणि फॅक्टरीसह सेट | एनसीसी", "raw_content": "\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल कवायती सह कोटेड bu...\nचायना लेपित उच्च परिशुद्धता चांगली अष्टपैलुत्व CNC साठी...\nटंगस्टन कार्बाइड डिस्क कटिंग डिस्क्स विविध si सह...\nकूलंट होलसह टंगस्टन कार्बाइड रॉड्स\nचायना सॉलिड टंगस्टन कार्बाइड रिक्त कार्बाइड स्ट्रिप्स C...\nचीन उच्च दर्जाचे घाऊक कस्टम स्क्वेअर टंगस्टन ...\nएंड मिल्स आणि ड्रिलसाठी टंगस्टन सॉलिड कार्बाइड रॉड्स...\nटंगस्टन सॉलिड कार्बाइड एंड मिल्स कार्बाइड टूल्ससह ...\nकार्बाइड रोटरी बर्र्स डबल कटसह सेट\nउत्पादन मूळ: नानचांग, ​​चीन\nशँक डाय.: शॅंक डायसाठी 1/4 इंच किंवा 6 मिमी.\nवितरण वेळ: 3-10 दिवस\nपुरवठा क्षमता: 100,000 सेट/महिना\n2. उच्च घर्षण आणि गंज प्रतिकार.\n3. उच्च दाब प्रतिकार\n4. उच्च तापमान प्रतिकार\n5. प्रगत उपकरणे आणि परिपूर्ण कारागिरी असलेली उत्पादने\nतपशीलवार माहिती. प्रत्येक सेटसाठी\n1. आमच्याकडे 50 वर्षांपेक्षा जास्त उत्पादन आणि व्यवस्थापनाचा अनुभव आहे आणि आमच्याकडे टंगस्टन पावडरपासून अचूक मिलिंग टूल्सपर्यंत संपूर्ण औद्योगिक साखळी आहे.\n2.आमच्याकडे स्पष्ट तंत्रज्ञान फायदे आहेत, आम्ही चीनमधील तांत्रिक R&D क्षमतेमध्ये नेहमीच प्रगत स्थिती राखली आहे, आणि आमच्याकडे प्रांतीय-स्तरीय तंत्रज्ञान केंद्र, तसेच विश्लेषण आणि चाचणी केंद्र आहे, ज्यामध्ये 112 कर्मचारी वरिष्ठ व्यावसायिक आणि तांत्रिक पदव्या धारण करतात, मास्टर’s पदवी किंवा त्याहून अधिक. दरम्यान, आम्ही टंगस्टन कार्बाइड पावडर आणि टंगस्टन कार्बाइड मिश्र धातुंचे गुणधर्म आणि मापदंड तपासण्यासाठी व्यावसायिक प्रयोगशाळा स्थापन केली आहे.\n3.आमच्याकडे स्थिर आणि विश्वासार्ह उत्पादन प्रणाली आहे, ज्यामध्ये ROLLOMATIC प्रोसेसिंग मशीन, वॉल्टर मशीन;DJ मशीन सारखी प्रगत प्रक्रिया उपकरणे आहेत. प्रतिभावान व्यावसायिक आणि परिपूर्ण गुणवत्ता हमी प्रणाली.\n4. परिपूर्ण गुणवत्ता हमी प्रणाली.\nआम्ही ISO9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी करतो आणि ग्राहकांना सतत आणि कार्यक्षम सेवा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण कर्मचारी गुणवत्ता जबाबदारी प्रणाली लागू करतो.\n5.सुपर 100% मूळ कच्चा माल\nसाधारणपणे, आम्ही NCC रॉड्स (आमच्या स्वतःच्या रॉड्स) किंवा GESAC रॉड्स (चायना मेनलँड) वापरतो\nतसेच, सँडविक रॉडसारखे आयात केलेले रॉड तुमच्या गरजेनुसार वापरले जाऊ शकतात.\nलहान एंड मिल्ससाठी रोलोमॅटिक\nनॉन-स्टँडर्ड एंड मिल्ससाठी वॉल्टर\nस्टँडर्ड एंड मिल्ससाठी डीजे मशीन\n7. लहान वितरण वेळ\nआमच्याकडे चित्रांवर दर्शविलेल्या रोटरी बर्र्स सेटसाठी मोठा साठा आहे.\nआणि नॉन-स्टँडर्ड भागासाठी, आम्ही तुमच्या गरजेनुसार बनवू शकतो आणि सुमारे 10 दिवसात पूर्ण करू शकतो.\nमागील: खरेदीदारांच्या रेखांकनानुसार कोटेड असलेले टंगस्टन कार्बाइड कस्टम ड्रिल\nपुढे: उच्च दर्जाची कमी वितरण वेळ आणि कमी MOQ सह कार्बाइड रोटरी बर्र्स\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल कवायती सह कोटेड as p...\nकार्बाइड रोटरी बर्र्स उच्च दर्जाचे शॉर्ट डी...\nड्रॉइंग म्हणून सॉलिड कार्बाइड कस्टम रीमर\n© कॉपीराइट - 2010-2020 : सर्व हक्क राखीव.\nकार्बाइड साधने, कार्बाइड अचूक साधने, सिमेंट कार्बाइड, मिलिंग कटर, सॉलिड कार्बाइड एंड मिल्स, कार्बाइड साधन,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/05/24/sindhudurg-agriculture-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2023-02-04T05:49:05Z", "digest": "sha1:UBRMXAR2FFZA33NQLPLRGWIWE3DJUVXZ", "length": 12243, "nlines": 95, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Sindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली - ABP Majha - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nSindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली – ABP Majha\nSindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली – ABP Majha\nEdited By: गणेश लटके\nSindhudurg Agriculture news : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्या उपाययोजना अपयशी ठरल्या. आता तिलारीतील मोर्ले गावात ‘कोरबेटी फांऊडेशन बांदा’ यांनी सेन्सर सायरन बसवले आहेत. हत्ती त्या मार्गावरुन जर जात असतील तर हा सायरन आपोआप वाजणार आहे. हत्तीच्या ये जा करण्याच्या मार्गावर 100 मिटरच्या अंतरावर हे सायरन बसवले आहेत.\nसायरनचा आवाज ���ेताच त्या मशीनला बसवलेल्या लाईट चालू होतील. हे मशीन प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आल्या आहेत. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने हे मशीन मोर्ले गावात बसवण्यात आले आहेत. त्यामुळे हत्ती गावच्या वेशीवर येताच गावकऱ्यांना अलर्ट मिळणार आहे.\nतिलारी खोऱ्यात हत्तींचा उच्छाद\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींनी उच्छाद मांडला आहे. अन्न व पाणीसाठा यामुळे तिलारीत विसावलेल्या रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू या बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. मे महिन्याच्या हंगामात फणस खाण्यासाठी कधी कधी रात्रीच्या वेळेस हे हत्ती अगदी घरालगत येत आहेत.\nहत्तीचा असा वावर वाढल्यानं शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. तर कधी कधी भर रस्त्यावर हत्तींचा कळप नजरेस पडत असल्याने ग्रामस्थांचा भीतीनं थरकाप उडत आहे. हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाने केलेल्या उपाययोजना तकलादू पडल्या आहेत. आता तर हत्तीचा वावर लोकवस्तीत वाढू लागल्याने तिलारी खोऱ्यातील हत्तींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, बाबरवाडी या भागात पाच हत्तीचा कळप फिरत असून केळी, माड, सुपारी, काजू बागायतीचे मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळे लवकर याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात हत्तींना मोठ्या प्रमाणात फणसाच नुकसान केले आहे, त्यामुळे फणसाचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच नारळाची, केळीची बाग, बांबू याचेदेखील हत्तींनी मोठं नुकसान केलं आहे. शासन याठिकाणी कोणतेही लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगतिले. नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत शासन करते. त्यांनी भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.\nDamini App : भू विज्ञान मंत्रालयानं आणलं विजेची पूर्वसुचना देणारं ‘दामिनी अॅप’, जीवितहानी टाळण्यासाठी ठरणार वरदान\nMango News : हापूसला मिळतोय 150 ते 300 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना फटका, अपेक्षीत दर किती\n आवक घटल्याने दर वाढले, आगामी दोन महिन्यात आणखी भाव वाढणार\nWatermelon News : कलिंगडाची ‘लाली’ उतरली, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी, लाखो रुपयांचा फटका\nTomato Price : टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला कात्री\nGT vs RR : नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, लॉकी फर्गुसनला हार्दिकने वगळले, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11\nInd vs Jpn, Asia Cup Hockey : जपानविरुद्ध भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी, 5-2 च्या मोठ्या फरकाने पराभव\nAsaduddin Owaisi: भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या असदुद्दीन औवेसी यांचा सवाल\nराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल, अधिकृत घोषणा लवकरच करणार: संजय राऊत\nराज यांच्याविरोधात ट्रॅप: मनसे आणि राष्ट्रवादीत ट्विटरवर रंगले फोटो वॉर\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nशेतकरी, अग्निवीर आंदोलनात माओवाद्यांची 'घुसखोरी ...\nपहिली वेळ आहे, माफ आहे, आगे कुछ करेगा तो प्रहारचा वार ...\nमोदी सरकारचा निवडणूक संकल्प – My Mahanagar ...\nमजूर खरंच मजेत आहेत का \nआजरा ः आजरा कारखाना ऊस विकास – Sakal ...\nभंडारा : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार – Loksatta ...\nकिसनवीर साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनेल दणदणीत ...\n नांदेडमधील सीमावर्ती गावांचा तेलंगण ...\nSuhas Kande News: तुमच्यासाठी जेलमध्ये जायला देखील तयार ...\nशेतकरी आंदोलन : दिल्लीत तणाव, आंदोलकांना रोखण्याचा पोलिस ...\nBLOG | वर्तमानातील समस्या आणि गांधी – ABP Majha ...\nमोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य; प्रस्तावानंतर शेतकरी आंद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/15/pomegranate-rate-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2023-02-04T05:11:04Z", "digest": "sha1:BQHQBC7VRKVYTUOTAGPBMG3EBP6VMI23", "length": 4593, "nlines": 77, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Pomegranate Rate : दर्जेदार डागविरहित डाळिंबाला जागेवरच मिळवले ‘मार्केट’ - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nPomegranate Rate : दर्जेदार डागविरहित डाळिंबाला जागेवरच मिळवले ‘मार्केट’ – Agrowon\nPomegranate Rate : दर्जेदार डागविरहित डाळिंबाला जागेवरच मिळवले ‘मार्केट’ – Agrowon\nPomegranate Rate : दर्जेदार डागविरहित डाळिंबाला जागेवरच मिळवले ‘मार्केट’ Agrowon\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nनंदूरबार जिल्ह्यातील कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, ...\nअतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 या जिल्ह्यांना पैसे पाठविले ...\nGrape Farming : प्लॅस्टिक आच्छादनाने वाचविल्या प्रतिकूल ...\nतळपतं ऊन, रस्तावरच जेवण आरगलया आंदोलनात श्रीलंकेतले सुप ...\nपरभणीत ठाकरे गटाला मोठा धक्का; 30 नगरसेवकांचा शिंदे गटात ...\nवीजबिलांवर तातडीने तोडगा काढा – Sakal ...\nSidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे 'वॉर' गा ...\nमयेवरील अविकसित आणि मागास हा ठपका पुसून काढणार प्रेमेंद् ...\nमी माझा हात तुम्हाला ३० जूनलाच दाखवलाय, ज्योतिष प्रकरणाव ...\nतेरवाडजवळ हजारो मासे मृत्युमुखी – Sakal ...\nRainy Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरु ह ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bluestarnews.com/?cat=15", "date_download": "2023-02-04T06:38:20Z", "digest": "sha1:GYUTFTDPMILZNSHTBOMPO7J5ERBPBYAR", "length": 5609, "nlines": 138, "source_domain": "bluestarnews.com", "title": "हेल्थ Archives - Blue Star News", "raw_content": "\nनाशिकरोडला अनधिकृत सोनोग्राफी मशीन मनपाकडून सील\nअट्टल घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक\nपाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतुक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nटोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग\nमालेगाव शिवारातील महीलेचा निर्घृण खून करणारा मारेकरी जेरबंद….. नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगीरी\nदिंडोरी ढकांबे येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश……आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर अटकेत\nअंगणवाडी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा\nभारतीय लष्कराच्या तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन…\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nसिन्नरच्या मोहदरी घाटात भयानक अपघात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहल्ल्यात जखमी तरुणाचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nBLUE STAR NEWS-प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्ल्यू स्टार न्यु चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ताकत सत्य दाखविण्याची ब्ल्यू स्टार न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/she-came-to-do-kathak-and-became-an-actress/", "date_download": "2023-02-04T05:37:43Z", "digest": "sha1:UBQSAMFAPXGP6CKLDR25EZVRUESE7ZH6", "length": 22554, "nlines": 269, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "कथ्थक करायला आली अन् अभिनेत्री झाली - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » कथ्थक करायला आली अन् अभिनेत्री झाली\nकथ्थक करायला आली अन् अभिनेत्री झाली\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या झोंबिवली या मराठीतील पहिल्या झोंबीपटाच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या वैदेही परशुरामीची अभिनयक्षेत्रात एन्ट्री कशी झाली याची स्टोरी भलतीच रंजक आहे. तिला खरंतर सिनेमात काम करायचच नव्हतं. मग ती सिनेमात आली तरी कशी.\nमराठीच नव्हे तर तिने अभिेनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील दोन सुपरहिट सिनेमातही डंका वाजवला. शिक्षणाने वकील असलेली वैदेही परशुरामी एक छंद म्हणून कथ्थक शिकायला गेली आणि त्यातूनच अभिनयाची संधी मिळवून अभिनेत्री झाली. कथ्थकच्या मंचावर तिचा डान्स पाहून तिला सिनेमाची ऑफर मिळाली. सगळच कसं अनप्लॅन्ड…पण हा तिच्या आयुष्याचा प्रवास तीही खूप एन्जॉय करते.\nअनेकांच्या आयुष्यात त्यांना करायचं असतं एक पण नशीब वेगळीच संधी घेऊन उभं असतं. अशीच संधी अभिनेत्री वैदेहीपरशुरामी या अभिनेत्रीच्या आयुष्यात आली आणि फक्त कथ्थक नृत्यातच करिअर करायचे असं ठरवणाऱ्या वैदेहीच्या करिअरची गाडी अभिनयात वेगाने धावू लागली.\nकथ्थकनृत्य केंद्राच्या वार्षिक कार्यक्रमात दिग्दर्शक महेश कोठारे यांनी तिचा डान्स तर पाहिलाच पण तिच्या देहबोली आणि हावभाव या मुद्रा त्यांनी अचूक टिपल्या. त्यातूनच तिला वेड लावी जीवा या सिनेमाची ऑफर आली आणि आज वैदेही रूपेरी जगातील एक नायिका बनली आहे.\nमहेश कोठारे तेव्हा आदिनाथ कोठारे याच्यासाठी ‘वेड लावी जिवा’ हा सिनेमा बनवत होते. आता मुलाच्या पदार्पणाचा सिनेमा म्हटल्यावर नायिकेचाही चेहरा फ्रेश हवा अशी त्यांची अपेक्षा होती. वैदेही वकीली शिक्षणाबरोबरच आशा जोगळेकर यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे गिरवत होती.\nत्या क्लासला अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरही येत होती. त्यावेळी ऊर्मिला आणि आदिनाथ यांचे लग्न ठरले होते. त्यामुळे जोगळेकर यांच्या कथ्थक नृत्य केंद्राच्या कार्यक्रमाला कोठोर फॅमिली उपस्थित होती. याच कार्यक्रमात वैदेहीचे नृत्य पाहून तिने आदिनाथची नायिका व्हावे यासाठी कोठारे यांनी वैदेहीच्या घरी संपर्क साधला.\nअर्थात वैद���हीला सिनेमात कामच करायचे नसल्याने तिनेही नकार कळवला. वैदेहीच्या आईलाही तिने सिनेमात काम करू नये असे वाटत होते. पण वैदेहीचे वडील कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करायचे. त्यांना अभिनयाची आवड होती.\nवैदेही सांगते, मला अभिनयाच्या वाटेला जायचे नाही हे पक्कं होतं, पण बाबा म्हणाले की एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. ऑडीशन देण्याचा अनुभव घे. बाबांचं ऐकून मी तयार झाले आणि ऑडिशनमध्येही मी जो संवाद बोलले तो महेश कोठारे यांना आवडला.\nबाबांनी म्हटल्याप्रमाणे, काय हरकत आहे असा विचार करून मी हा सिनेमा स्वीकारला आणि माझे या क्षेत्रात पहिले पाऊल पडले. सुरूवातीला नकार देणाऱ्या वैदेहीलाही अभिनयात रस वाटू लागला आणि त्यानंतर सिम्बा या हिंदी सिनेमाची तिला ऑफर आली.\nशिवाय महेश मांजरेकर यांच्या एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड या सिनेमातही ती दिसली. हा सिनेमा फारसा चालला नसला तरी वैदेहीच्या अभिनयाचे कौतुक झाले. रंगमंचावरील एक हुकमी एक्का म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बायोपिकमध्ये कांचन घाणेकर ही भूमिका साकारून सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यासारख्या तगडय़ा कलाकारांसमोर तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. या क्षेत्रात आपल्याला यायचेच नाही असं म्हणणारी पण जेव्हा तिच्यासमोर संधी आली तेव्हा त्या संधीला स्वीकारत आपले बेस्ट देणारी वैदेही हिने डॉ. घाणेकर या सिनेमातील अनुभवावर याच क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.\nएफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड या सिनेमासाठी पॉप्युलर फेस ऑफ दि इअर हा पुरस्कार वैदेहीने पटकावला आहे. तर आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमासाठी तिला मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स व युथफुल फेस पुरस्कार मिळाला आहे.\nशास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड असलेली वैदेही प्राण्यावरही खूप प्रेम करते. कोणतीही गोष्ट आतातायीपणे घ्यायची नाही. विचार करून निर्णय घ्यायचा हा वैदेहीचा लाइफ फंडा आहे. म्हणूनच वजीर या हिंदी सिनेमातील छोटी पण लक्षात राहणारी भूमिका तिने निवडली.\nवृंदावन, कोकणस्थ या सिनेमातील तिचा अभिनय पाहता तिची सिनेमाची निवड किती चोखंदळ आहे हे लक्षात येते. सिनेमा निवडण्याच्या बाबतीत विचारी असलेली वैदेही खऱ्या आयुष्यात मात्र खूपच चुलबुली आहे. खरंतर अभिनेत्री गॉसिपपासून लांब राहतात, पण वैदेहीला मैत्रीणींना जमवून गॉसिप कराय���ा प्रचंड आवडतं. सध्या तरी ती झोंबिवली या सिनेमामुळे प्रसिध्दीच्या झोतात आली आहे.\nएनसीसी संचालनालयात महाराष्ट्र देशात सर्वोत्तम ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान\nनागपुरातील ३०१ स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी लागणार नामफलक\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ललिता...\nमराठ्यांची विजयगाथा सांगणारा ‘बलोच’ ५ मे...\nअमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’\n‘आत्मपँफ्लेट’ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट...\nबांबू’त लागणार प्रेमाचे बदामी बाण\nमनोरंजन • महाराष्ट्र • राजकारण\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.forexfactory1.com/p/4kX2/", "date_download": "2023-02-04T06:16:18Z", "digest": "sha1:STEG7GQWO6D4N2OYFUYFZUJZSKVJYZCT", "length": 11879, "nlines": 167, "source_domain": "mr.forexfactory1.com", "title": "सर्वोत्कृष्ट फॉरेक्स EAs तज्ञ सल्लागारांसह संपूर्ण डा - मेटाट्रेडर 4 ऑटो ट्रेडिंगवर आधारित तज्ञ सल्लागार (फॉरेक्स रोबोट) व्यापार", "raw_content": "\n>>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<<\nक्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\nवास्तविक व्हिडिओ उत्पादने चाचणी मोफत कोड उघडा संपर्क आमच्याबद्दल अटी फॉरेक्स लायब्ररी ब्रोकर पुनरावलोकन भाषा >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ... जुन्या रोबोट आवृत्त्या पोर्टफोलिओ देश भाषा\nहोम पेज परकीय रोबोट खरेदी करा\nसंपूर्ण दिवस व्यापार आणि एडीएक्सवर आधारित तज्ञ सल्लागार (फॉरेक्स रोबोट) व्यापार\nसंपूर्ण दिवस व्यापार आणि एडीएक्सवर आधारित तज्ञ सल्लागार (फॉरेक्स रोबोट) व्यापार\nएक्सपर्ट अॅडव्हायझर (फॉरेक्स रोबोट) व्यापाराचा संपूर्ण दिवस व्यापार आणि एडीएक्स (सरासरी दिशात्मक हालचाली सिग्नल) वर आधारीत. विशेष निर्देशांकांकडून सिग्नलवर आधारीत व्यापार, टाइमफ्रेम H1, 5 निर्देशक\nमेटाट्रेडर 4 सह चाचणीसाठी विनामूल्य आवृत्ती, येथे क्लिक करा\nकिंमत 48USD पेपॉल सिस्टम (बँक कार्ड) द्वारे देय देण्यासाठी फक्त खरेदी बटण क्लिक करा.\nविशेष किंमत 42USD व्हिसा ते व्हिसा, स्क्रिल, नेटेलर, वेबमोनी, बिटकोइन (बीटीसी), वेस्टर्न युनियन यांच्याद्वारे थेट देयकांसाठी.\nआवश्यक निर्देशक झिप संग्रहणात\nव्यापार प्रकार: मध्यकालीन व्यापार\nव्यापार वापरुन संकेतांची संख्या: 5\nइतर ईएसह वापरणे: होय\nब्रोकर खाते: कोणतेही खाते\nकमाल परवानगी देते 2,3 (23)\nव्यवसायांचा कालावधीः सरासरी 8 तास - 4 दिवस\nVPS किंवा लॅपटॉप: ऑनलाइन 24 / 5 ची आवश्यकता आहे\nत्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे:\n1. सर्वोत्तम फॉरेक्स ब्रोकर खातेः\n2. फॉरेक्स व्हीपीएस वरून संगणक, लॅपटॉप किंवा व्हीपीएस: https://autoforex.page.link/ForexVPS आपल्या ब्रोकरकडून सॉफ्टवेअर मेटाट्रेडर 4 स्थापित करण्यासाठी;\n3. व्यवसायासाठी ब्रोकर खात्यावरील प्रारंभिक ठेव;\n4. या पृष्ठावरील तज्ञ सल्लागारांचे माझे पॅक.\nब्रोकर खात्यातून मायफेक्सबुक चॅनेलवरील ऑटो ट्रेडिंगः\nTeamviewer द्वारे स्थापना विनंतीद्वारे प्रदान केली आहे, फक्त आपला टाइमझोन आणि योग्य वेळ पाठवा:\nव्हॉट्स अॅप, टेलीग्राम, व्हायबर: +375296919668\nअधिक नफा मिळवणे आणि सुरक्षित रोबोट्स हवेत, हे मेट्राएडर 4 (14 चलन जोड्या, 28 विदेशी मुद्रा रोबोट्स) सह विदेशी मुद्रा बाजारात व्यापार करण्यासाठी तज्ञ सल्लागारांचे पोर्टफोलिओ आहे.\nपासून प्रारंभ: $ 48\n1 फाईल (227.4 केबी)\nआमच्याबद्दल अटी संपर्क >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nफेसबुक YouTube वर SoundCloud ट्विटर\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\n© सर्व हक्क राखीव\nआपले शॉपिंग कार्ट रिकामे आहे.\nटीप: सदस्यता कालावधी दरम्यान रद्द केल्याशिवाय आपली सदस्यता स्वयंचलितपणे नूतनीकरण केली गेली आहे.\n<% - आयटमकाउंट%> आयटम <% - सेल्फी.हेल्पर्स.पुलुरलाइझ (आयटमकाउंट, '', 'एस')%>\nएकूण: <% = मॉडेल. एकूण%>\nपोस्टल / झिप कोड\nउत्पादन संपादित करा <%} अन्य {%> सानुकूल करा <%}%> डॅशबोर्ड\n<% if (गॅलरी.वेलेन्ट> 1) {%>\n<% _.each (गॅलरी.मोडेल्स, फंक्शन (आयटम, इंडेक्स) {%>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:TWN", "date_download": "2023-02-04T06:41:20Z", "digest": "sha1:2LGPHZWFNEYJ7JAOQDYJZE4O5I6YIZDV", "length": 4160, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:TWN - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑक्टोबर २०२१ रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news-report/stop-the-molesting-against-women-at-the-covid-center-bjp-womens-front-warns-government/16719/", "date_download": "2023-02-04T06:34:49Z", "digest": "sha1:IULSQ2FEBH7SZRYWOAWMIJLOGVM3UIQG", "length": 3060, "nlines": 56, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "“…तर राज्यव्यापी आंदोलन करु” भाजप महिला आघाडीचा सरकारला इशारा", "raw_content": "\nHome > News > “…तर राज्यव्यापी आंदोलन करु” भाजप महिला आघाडीचा सरकारला इशारा\n“…तर राज्यव्यापी आंदोलन करु” भाजप महिला आघाडीचा सरकारला इशारा\nराज्यात कोविड सेंटरमधील महिला अत्याचारांच्या घटनांमधे दिवसेंदिवस वाढ होतेय. जर हे प्रकार असेच सुरु राहिले तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा ईशारा भाजपच्या महिला आघाडीने केला आहे. या संदर्भात जालना शहरातील महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले.\nया निवेदनात “महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. कोविड सेंटर व हॉस्पीटलमधे महिलावर अत्याचार व विनयभंगाच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. जर महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत गेले तर महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येइल.” असा ईशारा देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/cartridges-found-at-lucknow-airport-pune-connection-suspected/", "date_download": "2023-02-04T04:56:23Z", "digest": "sha1:3ARTRCIYBPUJ2NO6LVUIRPW64LZEOAFF", "length": 7935, "nlines": 102, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "लखनौ विमानतळावर आढळली काडतुसे, पुणे कनेक्शनाचा संशय – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nलखनौ विमानतळावर आढळली काडतुसे, पुणे कनेक्शनाचा संशय\nलखनौ विमानतळावर आढळली काडतुसे, पुणे कनेक्शनाचा संशय\nपुणे, दि. २४/०८/२०२२- उत्तर प्रदेशातील अमौसी विमानतळावर आढळलेल्या पाच काडतुसांचे पुणे कनेक्शन उघडकीस आले आहे. संबंधित काडतुसे पुण्यातील अजिज अहमदच्या घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कार्गो पार्सलमधून ही काडतुसे पुण्यात पाठविण्यात येणार होती.\nउत्तर प्रदेश व दिल्लीत घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद आणि त्याच्या साथीदारांना काही दिवसांपुर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नरसिंहानंदन सरस्वती, गायक संदिप आचार्य, जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी यांच्यावर हल्ला करण्याचे लक्ष्य होते.\nउत्तर प्रदेशात भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचाही प्लॅन त्यांनी केला असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आता लखनौ विमानतळावर सापडलेल्या काडतुसांचे कनेक्शन उघडकीस आले आहे.\nPrevious पुणे: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने वार करत रोकड लुटली\nNext गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा पिस्टल साठा जप्त\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.ncccarbide.com/tungsten-carbide-custom-punch-and-dies-used-for-new-energy-industry-product/", "date_download": "2023-02-04T04:45:39Z", "digest": "sha1:5AQ3UIAECMJXF6AJYND3V6WTOGI36BBS", "length": 10346, "nlines": 202, "source_domain": "mr.ncccarbide.com", "title": "चायना टंगस्टन कार्बाइड सानुकूल पंच आणि डाईज नवीन ऊर्जा उद्योग निर्मिती आणि कारखान्यासाठी वापरला जातो | एनसीसी", "raw_content": "\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल कवायती सह कोटेड bu...\nचायना लेपित उच्च परिशुद्धता चांगली अष्टपैलुत्व CNC साठी...\nटंगस्टन कार्बाइड डिस्क कटिंग डिस्क्स विविध si सह...\nकूलंट होलसह टंगस्टन कार्बाइड रॉड्स\nचायना सॉलिड टंगस्टन कार्बाइड रिक्त कार्बाइड स्ट्रिप्स C...\nचीन उच्च दर्जाचे घाऊक कस्टम स्क्वेअर टंगस्टन ...\nएंड मिल्स आणि ड्रिलसाठी टंगस्टन सॉलिड कार्बाइड रॉड्स...\nटंगस्टन सॉलिड कार्बाइड एंड मिल्स कार्बाइड टूल्ससह ...\nटंगस्टन कार्बाइड कस्टम पंच आणि डाय नवीन ऊर्जा उद्योगासाठी वापरले जाते\nउत्पादन मूळ: नानचांग, ​​चीन\nपृष्ठभाग उपचार: रिकामी किंवा ग्राउंड\nवितरण वेळ: 7-25 दिवस\n2. उच्च घर्षण आणि गंज प्रतिकार.\n3. उच्च दाब प्रतिकार\n4. उच्च तापमान प्रतिकार\n5. प्रगत उपकरणे आणि परिपूर्ण कारागिरी असलेली उत्पादने\nNCC कार्बाइड का निवडा\n1) 50 वर्षांपेक्षा जास्त उत्पादन आणि व्यवस्थापन अनुभव.\n2) स्पष्ट तंत्रज्ञान फायदे\nआम्ही चीनमधील तांत्रिक R&D क्षमतेमध्ये नेहमीच प्रगत स्थिती राखली आहे आणि आमच्याकडे प्रांतीय-स्तरीय तंत्रज्ञान केंद्र, तसेच विश्लेषण आणि चाचणी केंद्र आहे.\n3) कडक उत्पादन प्रणाली\nआमच्याकडे स्थिर आणि विश्वासार्ह उत्पादन प्रणाली आहे, ज्यामध्ये प्रगत प्रक्रिया उपकरणे, प्रतिभावान व्यावसायिक आणि परिपूर्ण गुणवत्ता हमी प्रणाली आहे.\n4) परिपूर्ण गुणवत्ता हमी प्रणाली.\nआम्ही ISO9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी करतो आणि ग्राहकांना सतत आणि कार्यक्षम सेवा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण कर्मचारी गुणवत्ता जबाबदारी प्रणाली लागू करतो.\n5) शेवटचे पण सगळ्यात जास्त\nनॉन-स्टँडर्ड क्लिष्ट आकारांसाठी ज्यात समाविष्ट आहे थ्रेडेड होल, आंधळे छिद्र, खोल छिद्र आणि इतर आकार जे साच्याने तयार होणारे एक दाब असू शकत नाहीत ,आमच्याकडे सायंटरिंगनंतर मशीनिंग करण्याऐवजी खरेदीदारांच्या रेखांकनानुसार आकार तयार करण्याचे तंत्रज्ञान आणि मार्ग आहे, अशा प्रकारे आम्ही तयार उत्पादनांवर रिक्त प्रक्रिया करताना मशीनिंग खर्चात बचत करू शकतो.\nमागील: टंगस्टन कार्बाइड अँटी-सिस्मिक शँक होल्डर\nपुढे: मोठ्या प्रमाणात उत्पादन टंगस्टन कार्बाइड सेमीकंडक्टर पॅकेजिंग मोल्ड इंजेक्शन हेड आणि बादली\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nएंड मिल्स आणि डी साठी टंगस्टन सॉलिड कार्बाइड रॉड्स...\nटंगस्टन सॉलिड कार्बाइड एंड मिल्स कार्बाइड टूल्स ...\nचायना लेपित उच्च परिशुद्धता चांगली अष्टपैलुत्व CN...\nड्रॉइंग म्हणून सॉलिड कार्बाइड कस्टम रीमर\nटंगस्टन कार्बाइड डिस्क्स कटिंग डिस्क्स व्हेरिओसह...\nचीन उच्च दर्जाचे घाऊक कस्टम स्क्वेअर तुंग...\n© कॉपीराइट - 2010-2020 : सर्व हक्क राखीव.\nमिलिंग कटर, कार्बाइड साधन, सॉलिड कार्बाइड एंड मिल्स, कार्बाइड अचूक साधने, सिमेंट कार्बाइड, कार्बाइड साधने,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/google-pixel-7-and-google-pixel-7-pro-launched-in-india-know-price-and-features/articleshow/94695423.cms?utm_source=hyperlink&utm_medium=science-technology-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2023-02-04T06:33:41Z", "digest": "sha1:VBBQLUASFFVSVAKKFHPR56WKDNP7BZDO", "length": 15259, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nGoogle Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro भारतात लाँच, प्री-बुकिंग केल्यास ८५०० रुपयाचा कॅशबॅक\nPixel 7 series launched : ���ुगल कंपनीने आपली पिक्सल ७ सीरीज लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro लाँच केले आहे. या फोनची प्री बुकिंग सुरू केली आहे. जाणून घ्या डिटेल्स.\nगुगल पिक्सल ७ सीरीज लाँच\nया सीरीज अंतर्गत दोन फोन लाँच\nफोनची प्री बुकिंग झाली सुरू\nनवी दिल्लीःGoogle Pixel 7 सीरीजला अखेर लाँच करण्यात आले आहे. गुगलने आपल्या या प्रीमियम स्मार्टफोन सीरीजला न्यूयॉर्कमध्ये आयोजित Made by Google ’22 इव्हेंट मध्ये लाँच केले आहे. या सीरीज मध्ये गुगलने दोन पिक्सल फोन लाँच केले आहेत. यात Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro चा समावेश आहे. या दोन्ही स्मार्टफोनला भारतात सुद्धा लाँच केले आहे. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फीचर्स संबंधी. गुगल पिक्सल ७ मध्ये ६.३ इंचाची full-HD+ OLED स्क्रीन दिली आहे. यासोबत यूजर्सला 90Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. तर Google Pixel 7 Pro मध्ये 6.7 इंचाची QHD+ OLED LTPO स्क्रीन दिली आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या दोन्ही फोन्समध्ये प्रोसेसरसाठी Google Tensor G2 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. गुगल पिक्सल ७ मध्ये ८ जीबी रॅम आणि गुगल पिक्सल ७ प्रो मध्ये १२ जीबी रॅम दिले आहे.\nगुगल पिक्सल ७ मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा पहिला कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आणि दुसरा कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १०.८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.\nगुगल पिक्सल ७ प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअपचा पहिला कॅमेरा ५० मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर सोबत येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १०.८ चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या दोन्ही फोनमध्ये खास कॅमेरा फीचर्स दिले आहेत. यात स्मार्ट सेल्फी फीचर दिले आहेत. जे खास सेल्फीसाठी फ्रेमिंग प्रोव्हाइड करतात. तसेच या फोनमध्ये Cinematic Blur video फीचर दिले आहे. या फीचर द्वारे व्हिडिओमध्ये बॅकग्राउंड ब्ला होते व सब्जेक्टवर जास्त फोकस केला जातो.\nवाचाः iPhone 14 Plus चा सेल आजपासून, खरेदीवर मिळणार ऑफर्स, पाहा किंमत-फीचर्स\nपिक्सल ७ प्रो मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. पिक्सल ७ मध्ये 4,355mAh ची बॅटरी मिळते. या फोनची भारतातील किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. यात यूजर्संना Snow, Obsidian आणि Lemongrass सोबत तीन कलर ऑप्शन मिळतील. Google Pixel 7 Pro ची किंमत ८४ हजार ९९९ रुपये आहे. यात कंपनीने Hazel, Obsidian, आणि Snow कलर ऑप्शन्स दिले आहेत. भारतात या दोन्ही फोनची विक्री १३ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. परंतु, प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही फोनची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे. पिक्सल ७ वर यूजर्सला ६ हजार रुपये तर पिक्सल ७ प्रो वर यूजर्सला ८ हजार ५०० रुपयाचा कॅशबॅक मिळणार आहे.\nवाचा: Jio, Airtel Vi च्या 'या' स्वस्त प्लान्समध्ये हाय-स्पीड डेटासह Amazon Prime-Netflix मोफत, पाहा लिस्ट\nगूगल पिक्सेल 7 प्रो स्पेसिफिकेशन्स\nमहत्वाचे लेखiPhone 14 Plus चा सेल आजपासून, खरेदीवर मिळणार ऑफर्स, पाहा किंमत-फीचर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमुंबई मुंबईकरांसाठी 'अमृत'मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ\nअर्थवृत्त Adani Group: हिंडेनबर्गच्या दणक्याने हादरले अदानी साम्राज्य, भारतीय अर्थव्यवस्थेला किती मोठा धक्का\nपालघर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे एका क्षणात २५ वर्षीय प्रियांकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; नेमकं काय लिहिलं\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागी��� मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sujay-vikhe---patil", "date_download": "2023-02-04T05:57:59Z", "digest": "sha1:2TV6IKP7BNI6S575G3X4N4KDTPEK2YU5", "length": 6829, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nनिरोप आला तरी एका रात्रीत निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदलून टाकू, नाशिक पदवीधरबाबत सुजय विखेंचं विधान\nसत्यजीत तांबेंनी ऐनवेळी धक्का दिला, आता भाजपही शेवटच्या क्षणी पत्ते उघडणार सुजय विखेंचं वक्तव्य चर्चेत\n'फडणवीसांचा नेम नाही, तुम्ही कर्डिलेंना भेटा', सुजय विखेंचा सत्यजीत तांबेंना सल्ला\nफडणवीस-बावनकुळेंचा पाठिंबा मिळेल तोच जिंकणार; सत्यजित तांबेंवर सुजय विखेंची प्रतिक्रिया\nअहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणाऱ्या विखे पिता-पुत्रांना धडा शिकवू, धनगर समाजाचा इशारा\nअहमदनगरचं नामांतर हा समाजात विष कालवण्याचा प्रयत्न, खासदार सुजय विखेंचा पडळकरांना टोला\nअसा एक मुख्यमंत्री पाहिला जो अडीच वर्ष घराबाहेरच पडला नाही, सुजय विखेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा\nअमित शाह येऊन गेले, आता मोदींना नगरचं बोलावणं, विखे पाटलांचं पाऊल पडती पुढे\nउपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी\nनिलेश लंके उपोषणावर ठाम, मनमाड, पाथर्डी, सोलापूर रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा तापणार\nब्रीजचं उद्घाटन झालं, मैत्रीचा पूलही मजबूत झाला, नितीन गडकरींकडून जाहीर कौतुक\nनगरच्या नव्या उड्डाणपुलावरून स्वत: गाडी चालवत सुजय विखेंनी संग्राम जगतापांना फिरवून आणलं\nमहाराष्ट्राची केलेली अवस्था पाहायला ठाकरे पिता-पुत्रांचे दौरे सुरु आहेत; सुजय विखेंची खोचक टीका\n३५ वर्षांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा सन्मान, वडीलांना मिळालेल्या संधीवर खासदार सुजय विखेंची प्रतिक्रिया\nअतिशय आनंद आणि समाधान, महसूल खातं मिळाल्यानंतर राधाकृष्ण वि���े-पाटलांची पहिली प्रतिक्रिया\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2023-02-04T06:37:57Z", "digest": "sha1:S2B4C4QPK332B2DI5PXQL5FRJN7YB6DE", "length": 2807, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ५३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५१० चे - ५२० चे - ५३० चे - ५४० चे - ५५० चे\nवर्षे: ५३० - ५३१ - ५३२ - ५३३ - ५३४ - ५३५ - ५३६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजुलै ३ - ऍड डेसिममची लढाई.\nडिसेंबर १५ - टिकामेरोनची लढाई - व्हॅन्डाल राजा जेलिमर आणि रोमन सेनापति बेलिसारियस यांच्या सैन्यात.\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:५५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/12/blog-post_26.html", "date_download": "2023-02-04T06:21:53Z", "digest": "sha1:ZIIIOUOAEABTO6EE4BRWOQJBABAUUWG2", "length": 8236, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "Tunisha Suicide करण्याच्या २० मिनिटे आधीच ड्रायव्हरनं फोनवर अभिनेत्रीच्या आईला दिलेली माहिती..म्हणालेला..", "raw_content": "\nTunisha Suicide करण्याच्या २० मिनिटे आधीच ड्रायव्हरनं फोनवर अभिनेत्रीच्या आईला दिलेली माहिती..म्हणालेला..\nमुंबई: टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्ये प्रकरणात पोलिसांना आता नवीन इनपुट्स मिळाले आहेत. यानंतर पोलिसांनी तुनिषाचा मामा पवन शर्मा यांना आज आणि तिच्याकडे घरकाम करणाऱ्या रेशमाला उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. तुनिषाच्या आईनं पोलिसांना सांगितलं होतं की तुनिषाच्या आत्महत्या करण्याच्या २० मिनटे आधी त्यांनी तिच्या ड्रायव्हरला फोन केला होता. आणि तुनिषा विषयी विचारपूस केली होती. त्यावेळी ड्रायव्हरनं सांगितलं होतं की तुनिषा शर्मा शीजान खान सोबत बसून लंच करतेय. त्यानंतर ठीक २० मिनिटात तुनिषानं आत्महत्या केली.\nतुनिषा शर्माच्या ���त्महत्येचं प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्रीनं २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की तुनिषानं असं का केलं पोलिस आता या घटनेमधील छोट्यातल्या छोट्या गोष्टीला शोधून काढण्यात गुंतली आहे. यासंदर्भात पोलिसांनी तुनिषाचे मामा पवन शर्मा यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. आज तुनिषाच्या मामाची साक्ष पोलिस नोंदवून घेणार आहेत. तुनिषाकडे घरकाम करणाऱ्या रेशमा नामक महिलेला देखील उद्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. मंगळवाली रेशमाची साक्ष पोलिस नोंदवून घेतील.पोलिसांच्या आजपर्यंतच्या तपासा दरम्यान समोर आलं आहे की तुनिषा गेल्या काही दिवसांपासून टेन्शनमध्ये होती. तुनिषाच्या घरकाम करणाऱ्या बाईनं पोलिसांना प्राथमिक चौकशीत सांगितलं होतं की तुनिषा काही दिवसांपासून चिंतेत होती. आपण तिला याविषयी विचारलं होतं पण तिनं बोलणं टाळलं होतं. तुनिषाच्या आई वनिता यांनी देखील पोलिसांना सांगितलं होतं की १६ डिसेंबरला एंजायटी अटॅक आल्यानंतर तुनिषाची मनःस्थिती ठीक नव्हती. अटॅक आल्यानंतर ती सेटवर एक दिवसाआड शूटला जायची. पण जेव्हा ती सेटवर जायची तिचा मूड खराबच असायचा.\nतुनिषाच्या आईनं पोलिसांना सांगितलं आहे की तुनिषानं आत्महत्या करण्याच्या २० मिनिटं आधी तिच्या ड्रायव्हरला आपण फोन केला होता. त्यावेळी तुनिषा आनंदात होती आणि शीजानसोबत लंच करत होती. तिच्या ड्रायव्हरनं सांगितलं की शीजान आणि तुनिषा दोघंही खूश दिसतायत. पण त्यानंतर बरोबर २० मिनिटांनी तुनिषानं आत्महत्या केल्याचा फोन त्यांना आला. तुनिषाची आई म्हणाली की त्या २० मिनिटात असं काय घडलं की तुनिषा डीप्रेशनमध्ये गेली आणि तिनं गळयाला फास लावत आत्महत्या केली.पोलिसांनी तुनिषा आणि शीजान दोघांचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन फोरॅंसिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दोघांच्या फोनमधील डीटेल्स तपासायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मेसेजेसलाही चेक केलं जात आहे. दोघांमधील कॉल्सला रिट्रीव केलं जात आहे. तुनिषाच्या आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं होतं की शीजान आणि तुनिषा यांच्यात सहा महिन्यापूर्वीच प्रेम बहरलं होतं. तुनिषा खूप खूश होती. पण मृत्यूच्या १५ दिवस आधीच शीजाननं तुनिषासोबत ब्रेकअप केलं होतं,ज्यामुळे अभिनेत्री तणावात होती.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.epranali.com/2022/06/2022-2023-1-30.html", "date_download": "2023-02-04T06:14:08Z", "digest": "sha1:XYRYWGPGNNRT2ANTJA7FQJUJMTDMCNQF", "length": 7615, "nlines": 170, "source_domain": "www.epranali.com", "title": "दुसरी ते दहावी सेतू अभ्यास (2022-2023 ) 1 ते 30 दिवसाचे नियोजन - epranali", "raw_content": "\nपाढे 2 ते 30\nपहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास\n१०० दिवस वाचन सराव\nपहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास\nपाढे 2 ते 30 (मराठी)\n१०० दिवस वाचन सराव\nपहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास\nसेतू संपूर्ण अभ्यास दुसरी ते दहावी सेतू अभ्यास (2022-2023 ) 1 ते 30 दिवसाचे नियोजन\nदुसरी ते दहावी सेतू अभ्यास (2022-2023 ) 1 ते 30 दिवसाचे नियोजन\nदुसरी ते दहावी सेतू अभ्यास\n1 ते 30 दिवसाचे नियोजन\n🔴 *इयत्ता 2 री\n🔴 *इयत्ता 4 थी\n*🔴 इयत्ता 5 वी\n*🔴 इयत्ता 6 वी\n*🔴 इयत्ता 7 वी\n*🔴 इयत्ता 8 वी\n*🔴 इयत्ता 10 वी\n*1 ली ते 10 वी संपूर्ण अभ्यास*\nLabels: सेतू संपूर्ण अभ्यास\nबिरबलाचे राजवडयात परतणे एकदा राजा अकबर बिरबलावर रागावला आणि त्याला राजवाडा सोडण्याचा आदेश दिला. बिरबल हुशार होता, सम्राट अकबराची...\n1ली ते 10 वी पाठ्यपुस्तके (1) English grammar (21) Essay (23) Gk (22) Gk English (2) Multiplication (7) Multiplication table (29) Speak in english (11) अकबर बिरबल कथा (1) आपले सण (6) उजळणी (1) गंमतकोडी (1) गुणाकार सोडवा (3) तिसरी मराठी (1) देशभक्तीपर गीत (29) निबंध (52) पत्रलेखन-Letter writing (2) परिपाठ (13) पसायदान (1) पाढे २ ते ३० (29) प्रार्थना (32) बडबडगीते (1) बाराखडी (1) बाराखडी मराठी व इंग्रजी (1) बेरीज सोडवा (24) बोधकथा (63) भाषण संग्रह (22) मराठी वाचन सराव (1) मराठी व्याकरण (2) मुळाक्षरे (1) वजाबाकी सोडवा (12) वर्णनात्मक नोंदी (8) सामान्य ज्ञान (16) सुविचार इंग्रजी मराठी (1) सेतू पूर्व चाचणी (1) सेतू संपूर्ण अभ्यास (1) स्वाध्याय (11) स्वाध्याय उपक्रम (1) स्वाध्याय पुस्तिका (4) हिंदी कहानी (18) हिंदी निबंध (101) हिंदी व्याकरण (5)\n1ली ते 10 वी पाठ्यपुस्तके (1)\nअकबर बिरबल कथा (1)\nपाढे २ ते ३० (29)\nबाराखडी मराठी व इंग्रजी (1)\nमराठी वाचन सराव (1)\nसुविचार इंग्रजी मराठी (1)\nसेतू पूर्व चाचणी (1)\nसेतू संपूर्ण अभ्यास (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/traffic-changes-in-the-camp-area-on-31st-december/", "date_download": "2023-02-04T06:43:46Z", "digest": "sha1:VJFRWEC7GIFTEBJLJKAUNKXS5DPSC4CJ", "length": 10267, "nlines": 106, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: ३१ डिसेंबर रोजी कॅम्प भागात वाहतूक बदल – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: ३१ डिसेंबर रोजी कॅम्प भागात वाहतूक बदल\nपुणे: ३१ डिसेंबर रोजी कॅम्प भागात वाहतूक बदल\nपुणे, 30 डिसेंबर 2022:- वर्षअखेर आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील एम.जी. रोडवर ३१ डिसेंबर रोजी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.\nलष्कर (कॅम्प) परिसरातील रस्त्यावर ३१ डिसेंबर रोजी सायं. ५ वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.\nत्यानुसार वाय जंक्शन वरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल.\n३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ७ वा. ते १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत फर्ग्युसन रोड वर गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत तसेच एम.जी.रोड वर १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर पर्यंत नो- व्हेईकल झोन घोषित करणत आला आहे.\nड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम:\n३१ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेतर्फे ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असुन मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे आवाहनही पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी केले आहे.\nPrevious १ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल\nNext वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.fcfauto.com/news/some-tips-for-the-car-trunk-organizer-choosing/", "date_download": "2023-02-04T06:07:10Z", "digest": "sha1:FH4HDJ3PNMZY7L46VURVOOTL3SZEZYEQ", "length": 10844, "nlines": 151, "source_domain": "mr.fcfauto.com", "title": "बातम्या - कार ट्रंक आयोजक निवडण्यासाठी काही टिपा", "raw_content": "\nकार बॅक सीट ऑर्गनायझर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार ट्रंक आयोजक निवडण्यासाठी काही टिपा\nकार ट्रंक आयोजक निवडण्यासाठी काही टिपा\nकार ट्रंक आयोजक जवळजवळ प्रत्येक कारसाठी आवश्यक आहे.ट्रंक आयटमची वाजवी साठवण केल्याने ती केवळ स्वच्छ ठेवता येत नाही, तर वाहन चालवताना वस्तूंच्या धडकेमुळे होणारा वाहनाचा आवाजही कमी होतो.जेव्हा स्टोरेज बॉक्सच्या खरेदीचा प्रश्न येतो, तेव्हा तुमच्या संदर्भासाठी आमच्याकडे खालील सूचना आहेत.\n1. वर्गीकृत स्टोरेज आणि मल्टी-फंक्शन: कार ट्रंक स्टोरेज बॉक्सच्या पसंतीच्या फंक्शनमध्ये स्टोरेज फंक्शन असणे आवश्यक आहे.कार ट्रंक स्टोरेज बॉक्समध्ये कार साफसफाईची साधने, वैयक्तिक सामान, कागदपत्रे इत्यादी विविध वस्तू साठवल्या जातील.साठवण विस्कळीत असल्यास, खोड विखुरलेले आणि विस्कळीत होईल.म्हणून, स्टोरेज बॉक्सला स्टोरेजसाठी वर्गीकृत करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते स्वच्छ आणि चांगले मूड असेल.फुचेफँगच्या स्टोरेज बॉक्समध्ये सिंगल-लेयर लहान आकाराचे (एक बिन), मध्यम आकाराचे (दोन डबे, जे खाली ठेवता येतात आणि मोठ्या जागेत रूपांतरित केले जाऊ शकतात), आणि मोठ्या आकाराचे (दोन डबे, जे खाली ठेवता येतात आणि त्याचे रूपांतर करतात. एक मोठी जागा);दुहेरी थर मध्यम आकाराचे (3 डबे) आणि दुहेरी थर मोठ्या आकाराचे (4 डबे, वरचा थर खाली ठेवता येतो आणि मोठ्या जागेत बदलता येतो) उपलब्ध आहेत.\n2. पर्यावरणास अनुकूल आणि चविष्ट: खोड अन्न, कपडे इत्यादी साधनांशिवाय साठवू शकत असल्याने, पर्यावरणास अनुकूल आणि चव नसलेले साहित्य वापरणे फार महत्वाचे आहे, जे केवळ अनुभवाच्या भावनेवर परिणाम करणारे एक महत्त्वाचे घटक नाही तर उत्पादने बाजारात चांगली विकली जाऊ शकतात की नाही हे महत्त्वाचे घटक.Fuchefang उच्च दर्जाचे स्टोरेज बॉक्स तयार करण्यासाठी उच्च-गुणवत्तेचा कच्चा माल वापरतो.\n3. उत्पादनाची सामग्री मजबूत आणि टिकाऊ असते: स्टोरेज बॉक्समध्ये साठवलेल्या हलक्या वस्तू देखील स्टोरेजमधील वस्तू असू शकतात, म्हणून वापरण्यासाठी साहित्य मजबूत आणि टिकाऊ असणे आवश्यक आहे.Fuchefang चे स्टोरेज बॉक्स उच्च-गुणवत्तेचे लेदर, उच्च-घनता स्पंज, उच्च-शक्तीचे संमिश्र लाकूड बोर्ड, उच्च-शक्तीचे पॉलिस्टर कापड, उच्च-गुणवत्तेचे धातूचे कुलूप आणि इतर सामग्रीपासून बनलेले आहे.उत्कृष्ट स्टोरेज बॉक्स ही तुमची पहिली पसंती असेल.\n4. जलरोधक, स्क्रॅच प्रतिरोधक आणि स्वच्छ करणे सोपे: कार स्टोरेज बॉक्स अपरिहार्यपणे पाणी, पेय, पाऊस आणि इतर तीक्ष्ण वस्तूंसारख्या द्रव्यांच्या संपर्कात येईल.जर ते जलरोधक नसेल, स्वच्छ करणे कठीण आणि स्क्रॅच प्रतिरोधक असेल तर ते डोकेदुखी होईल, म्हणून हा आयटम देखील खूप महत्वाचा आहे.फुचेफॅंग जलरोधक, स्क्रॅच प्रतिरोधक आणि साफ करणे सोपे सामग्री म्हणून पृष्ठभाग सामग्री आणि उच्च-शक्ती संमिश्र साहित्य वापरते लाकूड बोर्ड मध्यम आधार म्हणून वापरला जातो, जो चांगला जलरोधक, स्क्रॅचप्रूफ आणि स्वच्छ करणे सोपे असू शकते.\n5. रंगीबेरंगी रंग, नमुने आणि नमुने: फुचेफंगचा कार स्टोरेज बॉक्स घन रंग, चौरस, डायमंड आणि काळा, लाल, कॉफी, बेज, तपकिरी आणि इतर रंगांसह इतर शैलींमध्ये उपलब्ध आहे.तुम्ही तुमच्या आवडत्या बाळाला fuchefang मध्ये नक्कीच प्रोत्साहन देऊ शकता.\nवरील मुद्दे हे केवळ तुमच्यासाठी ऑटोमोबाईल स्टोरेज बॉक्स निवडण्याचे संदर्भ नाहीत, तर आमच्या उत्पादनात स्वीकारलेली मानके देखील आहेत: ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा, उच्च-गुणवत्तेची उत्पादने प्रदान करा आणि आमच्यासाठी, खरेदीदारांसाठी आणि ग्राहकांसाठी विजयाची परिस्थिती प्राप्त करा.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nक्रमांक 2-1-401, टेंगफेई रोड, नांगॉन्ग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झोन, झिंगताई शहर, हेबेई प्रांत\n© कॉपीराइट 20112021 : सर्व हक्क राखीव.\n3d कार फ्लोअर मॅट्स लक्झरी कार फ्लोअर मॅट्स राखाडी कार मॅट्स लेदर कार फ्लोअर मॅट्स लेदर कार मॅट्स लक्झरी कार मॅट्स\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bluestarnews.com/?cat=17", "date_download": "2023-02-04T06:46:29Z", "digest": "sha1:DTBVJPKRBMN5TZ7KPJO7QEPL6VR3VMKD", "length": 5493, "nlines": 135, "source_domain": "bluestarnews.com", "title": "वायरल व्हिडिओ Archives - Blue Star News", "raw_content": "\nअट्टल घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक\nपाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतुक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nटोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग\nमालेगाव शिवारातील महीलेचा निर्घृण खून करणारा मारेकरी जेरबंद….. नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगीरी\nदिंडोरी ढकांबे येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पो���ीसांना यश……आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर अटकेत\nअंगणवाडी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा\nभारतीय लष्कराच्या तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन…\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nसिन्नरच्या मोहदरी घाटात भयानक अपघात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहल्ल्यात जखमी तरुणाचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nBLUE STAR NEWS-प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्ल्यू स्टार न्यु चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ताकत सत्य दाखविण्याची ब्ल्यू स्टार न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.forexfactory1.com/p/dnpu/", "date_download": "2023-02-04T05:32:40Z", "digest": "sha1:CP5SAT327R4M5PNODYN3FPWA6IQZ66CL", "length": 16199, "nlines": 180, "source_domain": "mr.forexfactory1.com", "title": "Gegatrade Pro EA ही SOP - Metatrader 4 सर्वोत्तम फॉरेक्स EAs तज्ञ सल्लागारांसह ऑटो ट्रेडिंग असलेली कॉस्ट एव्हरेजिंग सिस्टम आहे", "raw_content": "\n>>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<<\nक्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\nवास्तविक व्हिडिओ उत्पादने चाचणी मोफत कोड उघडा संपर्क आमच्याबद्दल अटी फॉरेक्स लायब्ररी ब्रोकर पुनरावलोकन भाषा >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ... जुन्या रोबोट आवृत्त्या पोर्टफोलिओ देश भाषा\nहोम पेज परकीय रोबोट खरेदी करा\nGegatrade Pro EA एक अत्याधुनिक अल्गोरिदमसह एक मूल्य सरासरी प्रणाली आहे.\nGegatrade Pro EA एक अत्याधुनिक अल्गोरिदमसह एक मूल्य सरासरी प्रणाली आहे.\nGegatrade Pro EA एक अत्याधुनिक अल्गोरिदमसह एक मूल्य सरासरी प्रणाली आहे. हे अंतर्निहित \"न्यूज वॉचडॉग\" प्रणालीद्वारे सुरक्षित आहे जे बातम्या इव्हेंट दरम्यान व्यापार निलंबित करते. (Gegatrade प्रो. EX4)\nमेटाट्रेडर 4 सह चाचणीसाठी विनामूल्य आवृत्ती, येथे क्लिक करा\nमेटाएडिटरसाठी मुक्त कोड आवृत्ती .mq4 फाइल, येथे क्लिक करा\nकिंमत 99USD क्लिक टू सेल सिस्टम (बँक कार्ड) च्या माध्यमातून देय देण्यासाठी येथे फक्त मोठे निळे बटण क्लिक करा:\nविशेष किंमत 85USD थेट देयकासाठीः स्क्रिल, नेटलर, वेबमनी, बिटकॉइन (बीटीसी), वेस्टर्न युनियन, स्विफ्ट बँक ट्रान्सफर, अव्वल बदल\nआवश्यक निर्देशक: झिप संग्रहणात\nचलन जोडी: EURUSD, GBPUSD, युराड, युआरएचएफ, ऑउड्नझेड, ऑउडयूएसड, एनझेडयूएसडी\nव्यापाराचा प्रकार: मध्य-टर्म ट्रेडिंग\nट्रेडिंगमध्ये वापरल्या जाणार्या सिग्नलची संख्याः 15\nइतर ईएएस वापरुन: होय\nब्रोकर खाते: कोणतेही खाते\nकमाल अनुमती देते: 8 (80)\nटेकप्रोफिट आणि स्टॉप लॉस कमाल वापर: 120 (SL), 60 (टीपी)\nव्यवसायांचा कालावधी: सरासरी 4 तास - 1 दिवस\nव्हीपीएस किंवा लॅपटॉप: ऑनलाइन 24 / 5 आवश्यक आहे\nआपण काय खरेदी करीत आहात\nGEGATRADE प्रो ही वास्तविकतेवर आधारित असते की बहुतेकदा किंमत सामान्यतः ट्रेडिंग चॅनेलच्या वरच्या आणि खालच्या सीमांच्या दरम्यान फिरते.\nया वास्तविकतेवर आधार देताना, GEGATRADE प्रो त्याच्या RIS ट्रेंड इंडिकेटरच्या स्टेट-ऑफ-द-आर्टसह संयुक्तपणे त्याचे प्रथम व्यापार ठेवते.\nGegatrade Filters, असे मानते की किंमत त्याच्या सरासरी मूल्यावर परत जात आहे.\nगृहीत्रेड प्रो 70% नफा मिळवणारा व्यवसाय, जो खाते शिल्लक वाढवतो, या धारणामध्ये उच्च संभाव्यता असते.\nकिंमत ट्रेडिंग ट्रेडिंग सोडल्यास आणि या दिशेने पुढे चालू ठेवल्यास, GEGATRADE प्रो नवीन व्यापार जोडेल आणि विशिष्ट अल्गोरिदमसह संपूर्ण स्थिती वाढवेल जेणेकरुन जलद स्विंग्स बायपास होईल.\nजेव्हा किंमतीची पुल-बॅक परत येते तेव्हा GEGATRADE प्रो कमी नफ्यासह ऑर्डरच्या संपूर्ण टोपली बंद करते.\nGEGATRADE PRO ची ट्रेडिंग लॉजिक स्थिर नाही परंतु वास्तविक बाजार स्थितींमध्ये बदलत आणि बदलत आहे.\nहा रोबोट अंगभूत अत्याधुनिक “न्यूज वॉचडॉग” सिस्टमद्वारे सुरक्षित आहे.\nन्यूज वॉचडॉग आपण परिभाषित केलेल्या चलनावर आधारित न्यूज इव्हेंट्ससाठी संपूर्ण दिवस स्कॅन करतो.\nजेव्हा ईए एक न्यूज इव्हेंटची पुष्टी करेल तेव्हा तो स्वतःला विराम दिला जाईल आणि त्या दरम्यान ट्रेडिंग थांबवेल,\nफॉरेक्स मार्केटवर परिणाम घडविणार्या बातम्यांद्वारे बॅलन्सचे संरक्षण करणे.\nईएकडे जादूची स्टिक किंवा असे काही नाही, त्यात वेगवान अंमलबजावणीचे अल्गोरिदम आहे, हे कमी व्यापार व्यापण्यासाठी, अधिक व्यापार जोडून आणि त्यांच्याशी व्यवहारांची एक टोपली म्हणून व्यवहार करून, एक विशेष गणिती सूत्र वापरते.\nमार्टिंगेल मोठ्या आकारात दुप्पट असल्याने ईए शुद्ध शुद्धीकरण प्रक्रियेचा वापर करीत नाही आणि ईए तसे नाही.\nगेगाट्राडे प्रो युनिक वॉचडॉग सिस्टम ती ट्रेंडला बायपास करते.\nब्रेक्सिट सारख्या अत्यंत वाईट बातम्यां दरम्यान व्यापार थांबविणे अशी शिफारस केली जाते.\nतथापि, Gegatrade Pro ने या कालावधीस सुरक्षितपणे पास केले.\nत्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे:\n1. सर्वोत्तम फॉरेक्स ब्रोकर खातेः\n2. फॉरेक्स व्हीपीएस वरून संगणक, लॅपटॉप किंवा व्हीपीएस: https://autoforex.page.link/ForexVPS आपल्या ब्रोकरकडून सॉफ्टवेअर मेटाट्रेडर 4 स्थापित करण्यासाठी;\n3. व्यवसायासाठी ब्रोकर खात्यावरील प्रारंभिक ठेव;\n4. या पृष्ठावरील तज्ञ सल्लागारांचे माझे पॅक.\nTeamviewer द्वारे स्थापना विनंतीद्वारे प्रदान केली आहे, फक्त आपला टाइमझोन आणि योग्य वेळ पाठवा:\nव्हॉट्स अॅप, टेलीग्राम, व्हायबर: +375296919668\nअधिक नफा मिळवणे आणि सुरक्षित रोबोट्स हवेत, हे मेट्राएडर 4 (14 चलन जोड्या, 28 विदेशी मुद्रा रोबोट्स) सह विदेशी मुद्रा बाजारात व्यापार करण्यासाठी तज्ञ सल्लागारांचे पोर्टफोलिओ आहे.\nपासून प्रारंभ: $ 99\nआमच्याबद्दल अटी संपर्क >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nफेसबुक YouTube वर SoundCloud ट्विटर\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\n© सर्व हक्क राखीव\nआपले शॉपिंग कार्ट रिकामे आहे.\nटीप: सदस्यता कालावधी दरम्यान रद्द केल्याशिवाय आपली सदस्यता स्वयंचलितपणे नूतनीकरण केली गेली आहे.\n<% - आयटमकाउंट%> आयटम <% - सेल्फी.हेल्पर्स.पुलुरलाइझ (आयटमकाउंट, '', 'एस')%>\nएकूण: <% = मॉडेल. एकूण%>\nपोस्टल / झिप कोड\nउत्पादन संपादित करा <%} अन्य {%> सानुकूल करा <%}%> डॅशबोर्ड\n<% if (गॅलरी.वेलेन्ट> 1) {%>\n<% _.each (गॅलरी.मोडेल्स, फंक्शन (आयटम, इंडेक्स) {%>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AB", "date_download": "2023-02-04T05:15:16Z", "digest": "sha1:2ZUGVQDHER27ZRPS2VTHOGQA45TVC6NV", "length": 2626, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ६५५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६३० चे - ६४० चे - ६५० चे - ६६० चे - ६७० चे\nवर्षे: ६५२ - ६५३ - ६५४ - ६५५ - ६५६ - ६५७ - ६५८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nपहिला विक्रमादित्य चालुक्य साम्राज्याचा सम्राट झाला.\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:५७ वाजता झाला\nया ��ानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/2149/", "date_download": "2023-02-04T05:51:15Z", "digest": "sha1:F46ZQATXY3X4L5UQF44VYKMV373LOKNX", "length": 11094, "nlines": 125, "source_domain": "www.berartimes.com", "title": "राज्यात दुष्काळाची स्थिती 2012 पेक्षाही गंभीर", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome महाराष्ट्र राज्यात दुष्काळाची स्थिती 2012 पेक्षाही गंभीर\nराज्यात दुष्काळाची स्थिती 2012 पेक्षाही गंभीर\nमुंबई- केंद्र सरकारमधील कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने गेली दोन दिवस राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील जवळपास निम्मी नावे दुष्काळाच्या विपरीत प्रभावाखाली आहेत व 2012 च्या दुष्काळापेक्षाही ही स्थिती गंभीर आहे असा निष्कर्ष केंद्रीय पथकाने पाहणीनंतर काढला आहे.\nराज्य सरकारने मागील महिन्यात 19 हजार गावांची 50 टक्केपेक्षा कमी आणेवारी आल्याने दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. त्यात आता केंद्रीय पथकाने नव्याने पाहणी केल्यानंतर सुमारे 5 हजार 700 गावे वाढविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शर्मा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. 2012 च्या दुष्काळाच्या तुलनेत दुप्पटीने जास्त गावे ह्यावेळी बाधित झाली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.\nपरिस्थिती भीषण असताना देखील दुष्काळी स्थितीला राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फत दिल्या जात असलेल्या प्रतिसादाबद्दल केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मेमोरँडम पाठवून आर्थिक मदतीविषयी अगोदरच मागणी केली आहे. त्यामध्ये 19 हजार गावांचा समावेश असून 3925 क���टी इतकी मागणी केली होती. आता मात्र नव्याने अंतिम आणीवारीनंतर गावांची संख्या (सुमारे 5700 गावे) वाढण्यात येणार आहेत. त्या सर्व गावांचा समावेश अंतिम अहवालात करण्यात येणार असून, सुधारित मेमोरँडम पाठवल्यानंतर केंद्र सरकारची उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मदतीबाबत अंतिम निर्णय होईल.\nसध्या मागणी केलेल्या रक्कमेमध्ये निव्वळ शेतीच्या नुकसानीचा अंतर्भाव आहे. पण भविष्यात चारा टंचाई, पाणी टंचाई ह्यासाठी अधिक रक्कम लागल्यास त्याचाही विचार केंद्र शासनामार्फत करण्यात येणार आहे. धान्याची गरज भासल्यास अतिरिक्त धान्य किफायतशीर दरात उपलब्ध करुन देणे शक्य असल्याचेही केंद्रीय पथकाचे म्हणणे आहे. ह्या बाबींसाठी आवश्यकतेनुसार सुधारित मेमोरँडम राज्य सरकारला पाठविण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहे.\nकेंद्रीय पथकाला राज्याच्या दुष्काळ भागातील दौऱ्यादरम्यान राज्यातील गंभीर स्थितीची गंभीर कल्पना आली आहे. केंद्र सरकारला सादर करण्यात येणाऱ्या अहवालात अधिकाधिक मदत मिळण्याचे दृष्टीने शिफारस करण्याची हमी प्रवेश शर्मा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मेमोरँडम प्राप्त झाल्यावर त्वरेने राज्यास भेट देऊन तपशीलवार पाहणी केल्याबद्दल केंद्रीय पथकाचे राज्य सरकारने आभार मानले आहेत.\nPrevious articleहाफिज सईदचा भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट\nNext articleहिंदु धर्मांतरणाचा कार्यक्रम हाती घ्यावा- निलेश राणें\nतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन\n‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yesmarathi.in/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2023-02-04T06:31:05Z", "digest": "sha1:JTU4RDI25VC7QGTFIOZH6OO4FE77ZTOX", "length": 11823, "nlines": 75, "source_domain": "yesmarathi.in", "title": "ध'क्कदा'यक ! साऊथ सिनेसृष्टी हा'दरली ! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४६व्या वर्षी हृ'दयवि'काराच्या झ'टक्याने नि'धन.. - Yes Marathi", "raw_content": "\n प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४६व्या वर्षी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन..\n प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४६व्या वर्षी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन..\nमागील काही महिन्यांपासून मनोरंजनसृष्टीवरती दुःखाचे सावट पसरलेले आहे. अनेक हृ’दयद्रा’वक बा’तम्या समोर येत आहेत. मागच्या दोन वर्षात आपल्या देशातील मनोरंजनसृष्टी मधील, अनेक दिग्गज कलाकारांचे नि’धन झाले आहे. त्यापैकी अनेकांचे को’वि’डमुळे नि’धन झाले. अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या देशाने गमा’वले आहे.\nदोन महिन्यापूर्वी मनोरंजनसृष्टी मधील उभरता कलाकार सिद्धार्थ शुक्लाचे अवघ्या 40 व्या वर्षी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले होते. त्यानंतर सगळीकडेच दुःखाचे वातावरण होते. या झट’क्यातून मनोरंजनसृष्टी सावरत होती, तोपर्यंत घनश्याम नायक यांच्या नि’ध’नाची वार्ता समोर आली. साऊथ मधील देखील दोन अभिनेत्रींनी ग’ळफा’स घेऊन आपले जी’वन सं’पवले, याची ध’क्कादा’यक बा’तमी समोर आली होती.\nआता साऊथ इंडस्ट्रीतमधील एका दिग्गज कलाकाराच्या मृ’ त्यूच्या बा’तमीने संपूर्ण देशाला सु’न्न करून सोडले आहे. कन्नड सिनेमातील पावर-स्टार समजल्या जाणाऱ्या, पुनीत राजकुमार यांच्या नि’ध’नाची वार्ता समोर आली आहे. आजच अर्थात 29 ऑक्‍टोबरला पुनीत राजकुमार यांना अचानक हा’र्ट अ’टॅ’क आला. त्यानंतर त्यांना त्वरित बंगलोरच्या खाजगी रु’ग्णाल’यात भरती करण्यात आले.\nमोठ्या डॉ’क्टर कडून त्यांच्या वरती उ’पचार सुरू असतानाच त्यांना आ’यसीयूमध्ये देखील दा’खल करण्यात आले. डॉ’क्टरांनी अनेक प्रयत्न करून देखील त्यांना यश आले नाही, आणि त्यातच त्यांचे नि’ध’न झाले. क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून ट्विट करून ही दुःखद वार्ता सर्वांना दिली आहे. पुनीत राजकुमार यांचे वय 46 वर्षे होते.\nत्यांच्या नि’ध’नाच्या बा’तमीने संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. तर पुनीत राजकुमारच्या चाहत्यांनी गों’धळ घालू नये, यासाठी राज्यात सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. पुनीत राजकुमार हे कन्नड मधील खूप मोठे स्टार समजले जातात. अनेक सुपरहिट सिनेमा पु��ीत राजकुमारच्या नावे आहेत. पुनीत राजकुमार यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी 29 वरून जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे.\nएक बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांना बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा अवॉर्ड देखील मिळाला होता. पुनीत राजकुमार संपूर्ण देशात अप्पू या नावाने प्रसिद्ध आहेत. 2002 मध्ये आलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी अप्पूची भूमिका साकारली होती. या भूमिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तेव्हापासून त्यांना याच नावाने ओळखले जाऊ लागले.\nवीरा, कन्नडिगा, अजय, सासू, राम गुरु, अंजानी पुत्री यासारख्या सिनेमांमध्ये देखील पुनीत राजकुमार यांनी काम केले होते.1999 मध्ये त्यांनी आपली लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड अश्विनी सोबत लग्न केले होते. त्यांच्या नि’ध’नाच्या बा’तमीने सोशल मीडिया वरती दुखाचे सावट पसरले आहे. अनेक मोठाले आणि दिग्गज कलाकार सोशल मीडियावर ते ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. तर संपूर्ण राज्यात शो’क आणि उ’दासी’नता पस’रलेली आहे.\nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\nअसं काय घडलं, ज्यामुळे करीनाला वाटू लागली घ’टस्फो’टाची भीती \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nयेऊ कशी तशी… मालिकेला या अभिनेत्रीने ठोकला रामराम; आता ही अभिनेत्री घेणार जागा\nIPL 2022 : कॅप्टन होणार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर ही टीम देणार साथ..\n विकी कौशल कॅटरिनानंतर राजकुमार राव ‘या’ तरुणीशी करणार लग्न, ‘या’ तारखेला अडकणार लग्नबेडीत..\nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाब��ीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://360marathi.in/who-moved-my-cheese-book-in-marathi/", "date_download": "2023-02-04T05:45:46Z", "digest": "sha1:FJRB3Q2TPQ2G2NL62GNO5UYXDEGFXOEY", "length": 7190, "nlines": 75, "source_domain": "360marathi.in", "title": "(Free PDF) हु मूव्ड माय चीज। Who Moved My Cheese Book In Marathi - February 2023", "raw_content": "\n(Free PDF) हु मूव्ड माय चीज\nनमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Who Moved My Cheese Book In Marathi पुस्तक. ही कथा जीवनातील, विशेषतः कामाच्या ठिकाणी बदल करण्याच्या दृष्टीकोनांना समायोजित करण्याबद्दल आहे. एखादी व्यक्ती तयार असो किंवा नसो बदल घडतो, परंतु लेखक पुष्टी करतो की ते सकारात्मक असू शकते.\nही दोन उंदीर आणि दोन मानवांची एक संक्षिप्त कथा आहे जे एका चक्रव्यूहात राहतात आणि एक दिवस बदलाचा सामना करतात: कोणीतरी त्यांचे चीज हलवते. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परिस्थिती स्वतःहून बदलण्याची वाट पाहण्यापर्यंत त्वरित समायोजनापासून प्रतिक्रिया बदलतात.\nआयुष्यात कधी काय घडेल हे कधीच कोणाला माहित नसते . कधी कोणताच बदल झाला नसता तर आयुष्य किती सोपे झाले असते . पण असं कधीच होत नाही , बदल हे घडतच असतात . नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात . पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात . अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात . अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे याचा सोपा नकाशा म्हणजे ” हू मूव्हड माय चीज \nPublisher मंजुल पब्लिशिंग हाउस\nSummery नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात. पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात .अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात .अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे याचा सोपा नकाशा म्हणजे ” हू मूव्हड माय चीज \n(Free) माझ्या बापाची पेंड पुस्तक PDF\n(Free) आमचा बाप आन् आम्ही पुस्तक PDF\n(Free PDF) ॲडॉल्फ हिटलर\n(Free PDF) मन में है विश्वास\n(Free PDF) एक होता कार्व्हर पुस्तक PDF\n(Free PDF) शनिवारवाडा इतिहास\n(PDF) यश तुमच्या हातात Yash Tumchya Hatat Book \nमासिक पाळी येण्यासाठी कोणत्या गोळ्या खाव्या मासिक पाळी येण्याच्या गोळ्या कोणत्या\nवास्तुशास्त्रानुसार जिना: दिशा, पायऱ्यांची संख्या, माहिती, उपाय, फायदे, तोटे | Vastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava\nवास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava\nडिमॅट अकाउंट म्हणजे काय, कसे खोलावे, प्रकार, फायदे, | Demat Account all Information in Marathi\nजाणून घ्या, डिलिव्हरी नंतर पाळी कधी येते | बाळंतपणानंतर नंतर पाळी कधी येते\n10+ लघवी पिवळी होण्याची कारणे आणि लघवी चा कलर चार्ट| Causes Of Yellow Urine In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://bluestarnews.com/?cat=18", "date_download": "2023-02-04T05:47:47Z", "digest": "sha1:ZIO3YNVZWRZOBWL2NDYMEVXUW34FB6ME", "length": 5228, "nlines": 135, "source_domain": "bluestarnews.com", "title": "मार्केट Archives - Blue Star News", "raw_content": "\nअट्टल घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक\nपाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतुक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nटोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग\nअंगणवाडी कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा\nभारतीय लष्कराच्या तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन…\nशिवजन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य देखावा व रंगमंचाचे भुमिपुजन संपन्न\nएकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्या…. परिसरात दुःखाचे वातावरण….\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nकळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त\n१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर\nसिन्नरच्या मोहदरी घाटात भयानक अपघात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहल्ल्यात जखमी तरुणाचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू\nनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक\nBLUE STAR NEWS-प्रत्येक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्ल्यू स्टार न्यु चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ताकत सत्य दाखविण्याची ब्ल्यू स्टार न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/if-first-wife-ran-away-then-this-marriage-beuro-will-provide-new-wife-for-free-5952781.html", "date_download": "2023-02-04T06:15:10Z", "digest": "sha1:SVDNA53ZFVMYJY3YT3DNE5VAE4H5JOND", "length": 6303, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "येथ��� 'पहिली बायको पळून गेल्यावर दुसरी मिळणार फुकट', लग्नाच्या नावावर सुरू आहे हे काम! | If First Wife Ran Away Then This Marriage Beuro Will Provide new wife For Free - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयेथे 'पहिली बायको पळून गेल्यावर दुसरी मिळणार फुकट', लग्नाच्या नावावर सुरू आहे हे काम\nहटके डेस्क - एकीकडे जगापुढे मोठमोठे प्रश्न आ वासून उभे आहेत, तर दुसरीकडे जगात असेही काही देश आहेत जेथे लिंग गुणोत्तरात मोठ्या प्रमाणावर तफावत येत चालली आहे. 'एक मूल' धोरणामुळे चीनमध्ये लिंग गुणोत्तरात मोठी तफावत आल्याने येथे लग्न करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाहीये.\nव्हिएतनाममध्ये मिळते 'स्वस्त' नवरी\nचीनमधील एक मूल धोरणामुळे गावातील तरुणांना चीनच्या तुलनेत व्हिएतनाममधून स्वस्तात नवरी मिळते. व्हिएतनामपासून 1700 किमीवर अंतरावरील चीनच्या हेनात डोंगराळ भागातील आसपासची गावे तशी गरीबच, परंतु त्यांची परिस्थितीत व्हिएतनामच्या तुलनेत बरीच चांगली आहे. येथे व्हिएतनाममधील मुलींशी लग्न केल्यानंतर अनेक अशी प्रकरणे समोर आली जेथे पत्नी आपल्या पतींना सोडून पळून गेल्या.\nमॅरेज ब्युरोची जाहिरात - 'पहिली पळून गेल्यावर, दुसरी फुकट\nया परिस्थितीत चीनच्या एका मॅरेज ब्यूरोने आपल्या जाहिरातीत हा प्रस्ताव दिला आहे की, बायको पळून गेल्यावर तुम्हाला भरपाई म्हणून कुमारिका तरुणी दिली जाईल.\nमीडिया रिपोर्टनुसार, एक चिनी मॅरेज ब्युरो आकर्षक जाहिरात करत आहे की, जर एखाद्या चिनी पुरुषाने व्हिएतनामी महिलेशी विवाह केला आणि ती पतीला सोडून पळून गेली, तर त्या व्यक्तीचे लग्न पळून गेलेल्या पत्नीच्या बदल्यात दुसऱ्या कुमारिका व्हिएतनामी तरुणीशी मोफत लावले जाईल.\nलिंग गुणोत्तरात असमानतेचा फटका, भारताची वाटचालही त्या दिशेनेच\nएकूण चीनमध्ये लग्नाचा हा धंदा तेजीत आहे. यामुळे येथे नेहमी अनैतिक पद्धतीनेही लग्न लावल्याच्या घटना समोर येतात. या सर्वांमध्ये काही व्हिएतनामी महिला यामुळे आनंदीसुद्धा आहेत. त्यांच्या मते, लग्नानंतर त्यांचे आयुष्य आणखी सुखकर झाले आहे. कारण आर्थिकदृष्ट्या त्या जरा बऱ्या घरात गेल्या आहेत. परंतु विचार करण्यासारखी बाब म्हणजे, लग्नासाठी मुलींची खरेदी करणे हे कितपत नैतिक आहे. लिंग गुणोत्तर ढासळलेल्या चीनमध्ये हे हाल आहेत, भारताचीही त्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे.\nपुढच्��ा स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/weather-update-today-tauktae-cyclone-danger-averted-intense-spell-of-rain-alert-in-state-including-ratnagiri-sindhudurg-rm-552511.html", "date_download": "2023-02-04T05:57:18Z", "digest": "sha1:ONHN2ZKYJFQX3NBB2H2Z5INMA5RSVOHC", "length": 9369, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Weather Updates: चक्रीवादळाचं संकट टळलं! पावसाचा धोका कायम; या जिल्ह्यांना अलर्ट – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nWeather Updates: चक्रीवादळाचं संकट टळलं पावसाचा धोका कायम; या जिल्ह्यांना अलर्ट\nWeather Updates: चक्रीवादळाचं संकट टळलं पावसाचा धोका कायम; या जिल्ह्यांना अलर्ट\nपावसात भिजल्यावर कपडे तात्काळ बदलावेत. पावसात भिजल्याने शरीराचं तापमान कमी होतं. त्यामुळे घशात, नाकात विषाणू शिरतात.\nWeather Update: सध्या तौत्के वादळ मुंबईपासून पुढं सरकलं आहे. असं असलं तरी तौत्के वादळाचं संकट टळलं आहे, पण पावसाचा धोका अद्याप कायम आहे.\nकोल्हापुरात अनोखं फेस्टिवल, फूडसह घ्या सुरेल मैफलींचा आनंद, पाहा Video\nराज्यात थंडी पुन्हा थैमान घालणार, औरंगाबादसह पुण्यात पारा घसरला\nईडीच्या कारवाईनंतर KDCCच्या कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक\nराज्यातून थंडी गायब होणार, पारा 35 अंशांच्या पुढे, मुंबई, पुण्यात असा असेल अंदाज\nमुंबई, 18 मे: मागील काही दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टीवर सातत्यानं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ मुंबईला धडकल्यानंतर, काल सोमवारी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. काल मुंबईत सांताक्रुझ आणि कुलाबा याठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याठिकाणी अनुक्रमे 230 मीमी आणि 207 मीमी एवढा पाऊस झाला आहे. तर पालघरमध्ये 298 मीमी इतका पाऊस झाला आहे.\nसध्या तौत्के वादळ मुंबईपासून पुढं सरकलं आहे. तसेच कालच्या तुलनेत तौत्के वादळाचा धोका कमी झाला आहे. परंतु अजून मुंबई, गुजरातसह किनारपट्टीवर 100 किमी प्रतितास वेगानं वारा वाहत आहे. त्यामुळे तौत्के वादळाचं संकट टळलं असलं तरी अद्याप पावसाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील तीन तासांत राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पालघर याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.\nपुढील तीन तासांत कोल्हापूर, रत��नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान येथील वारा 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याचबरोबर पालघर जिल्ह्याला हवामान खात्यानं हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत पालघर जिल्ह्यात 40 ते 50 किमी प्रतितास वेगानं वारा वाहणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.\nहे ही वाचा-चक्रीवादळाचा रुद्रावतार विजेच्या खांबासह पेट्रोल पंपही उखडला, पाहा VIDEO\nदुसरीकडे, तौत्के वादळ सध्या गुजरातला जाऊन धडकलं आहे. काल तौत्के वादळानं महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर येऊन संपूर्ण मुंबईकरांच्या मनात धडकी निर्माण केली होती. काल मुबंईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तर असंख्य झाडं अक्षरशः उन्मळून पडली आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/chinchwali-mla-atone-gram-panchayat-sarpanch-mahesh-waghmare-of-local-mahavikas-janata-shekap/", "date_download": "2023-02-04T06:33:09Z", "digest": "sha1:OSU5CJCEGOG3HBW67JRJDEIUX6T5JQY7", "length": 23757, "nlines": 271, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीतील शेकापचा छाया महेश वाघमारे, - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावि��्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीतील शेकापचा छाया महेश वाघमारे,\nचिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीतील शेकापचा छाया महेश वाघमारे,\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nचिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीतील शेकापचा छाया महेश वाघमारे,\nराष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का\nछाया रवींद्र तारू यांच्या प्रयत्नाला यश,\nरोहा : रविंद्र कान्हेकर\nजसजशा जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका जवळ येत आहेत. तसतसे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.\nआठवड्या भरापासून तालुक्यात राजकीय भूकंप वेगाने होताना दिसते. चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत सरपंच पदी स्थानिक महाविकास आघाडीच्या छाया महेश वाघमारे बहुमताने निवडून आल्या. चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच मंजुला दिपक काटकर या 26 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेतून थेट सरपंच म्हणून अनुसूचित जमातीच्या आरक्षणाखाली निवडणूक लढून बिनविरोध निवडून आल्या होत्या. तद्नंतर 26 जानेवारी 2019 रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा त्यांना दोन अपत्य होते.\nमात्र 10 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना तिसरे आपत्य झाल्याने शासनाच्या नियमानुसार त्यांनी पदावर राहणे चुकीचे असताना त्यांनी आपल्या पदाचा स्वतः राजीनामा दिला नाही. याबाबत चिंचवली तर्फे आतोने विभागातील कार्यकर्ते रविंद्र तारू यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या व माजी सरपंच छाया रविंद्र तारू यांनी माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. मा. न्यायालयाने दिनांक 16 जुलै 2019 रोजी अर्जदार छाया रवींद्र तारू यांच्या बाजूने निकाल दिला.\nयासाठी चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायतीत रविंद्र तारू किंगमेकर ठरले. या निकालाच्या वेळेस भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी विशेष सहकार्य केले.\nत्याप्रमाणे सरपंच काटकर यांनी अप्पर आयुक्त कोकण विभाग येथील न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणीवर दावा केला. तेथेही काटकर यांच्या विरोधात न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2019 रोजी निकाल छाया रविंद्र तारू यांच्या बाजूने निकाल दिला.\nपरंतु निकालाची प्रत देण्यास आयुक्तांनी टाळाटाळ केल्याने सरपंचाची निवडणूक होण्यास विलंब होत होता. राजकीय दबावाखाली ते करत असल्याचे बोलले जात होते.\nपरंतु शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील हे स्वतः आयुक्त कार्यालयात जाऊन त्या निकालाची प्रत 14 फेब्रुवारी 2022 रोजी आणली व ग्रामीण भागातील चिंचवली तर्फे अतोने या ग्रामपंचायतीला न्याय मिळवून दिला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला अपयश आल्याचे पाहायला मिळाले.\nयावेळी माजी आमदार अनिल तटकरे, आ. रवीशेठ पाटील, आ.जयंत पाटील, माजी आ.पंडित पाटील, आ. अवधूत तटकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग आणि शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, शेकाप तालुका अध्यक्ष राजेश सानप, युवानेते संदीप तटकरे, युवानेते वैकुंठ पाटील, उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, विभागीय अध्यक्ष कुलदीप सुतार, तालुका अध्यक्ष सोफान जांभेकर, प्रवीण देशमुख, विष्णू मोरे, संदीप मोरे व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तारू हे एकत्र येत स्थानिक महाविकास आघाडी करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.\nत्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला फार मोठा धक्का या भागात बसला आहे. यापुढेही रोहा तालुका राजकारणात हेच सूत्र चालू राहणार असल्याचे चित्र दिसणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.\nराज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली असली तरी रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोने ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी शेकापचे आ. जयंत पाटील, आ. पंडीत पाटील, भाजपाचे आ. राविशेठ पाटील, भाजपा नेते वैकुंठ पाटील, शेकाप तालुका अध्यक्ष राजेश सानप, युवानेते संदीप तटकरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, विभागीय अध्यक्ष कुलदीप सुतार हे एकत्र येत सरपंचाचा पराभव केला. हे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांना आलेले अपयश आहे असे बोलले जात आहे.\nमहत्वाचे म्ह���जे ग्रामपंचायतचे नऊपैकी सदस्य लक्ष्मण एकनाथ धनावडे, छाया रवींद्र तारू, मंदा काशिनाथ शिंदे, रोशनी रोशन बारस्कर, छाया महेश वागमारे, मंगेश अमृतकर या सहा सदस्यांनी एकमताने छाया महेश वाघमारे यांना सोमवारी 11 एप्रिल रोजी झालेल्या सरपंच निवडणूक मध्ये बहुमताने सरपंच पदासाठी मतदान करून निवडून दिले.\nव त्यांना सरपंच पदावर विराजमान केले. यात राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता किसन पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे चिंचवली तर्फे अतोने ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसला. यासाठी स्थानिक विकास आघाडीतील प्रमोद पार्टे, रोशन बारस्कर, संतोष शिर्के, रामदास धनावडे, यशवंत शेडगे, संजय मुसळे, प्रफुल्ल चिकणे, संजय चोरगे, राजू शिर्के, ग्रामपंचायत प्रमुख सर्व कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली.\nकांदळवनांचा राजा पांढरी चिप्पी\nस्वामित्व योजनेंतर्गत पनवेल तालुक्यात गावठाणांचे होणार ड्रोन सर्वेक्षण\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर स्कॉर्पिओ कार...\nआसनगाव स्थानकात काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड...\nसत्यजीत तांबेना स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्थन…...\nचारित्र्याच्या संशयावरून गळा चिरून पतीने केली पत्नीची...\nरायगड-माणगाव येथील लाकुडतोड्याचा खेड मध्ये खून\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://navapaisa.com/category/information/", "date_download": "2023-02-04T04:55:37Z", "digest": "sha1:KUWUMSIIGX5GMZQXOJT7KG2LYNI2FT3Q", "length": 9568, "nlines": 58, "source_domain": "navapaisa.com", "title": "information - Navapaisa - Your One-Stop Financial Solution", "raw_content": "\nelon musk information in marathi: स्पेस एक्स आणि टेस्ला कंपनी चे संस्थापक एलोन मस्क 8 जानेवारी 2021 ला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांची एकूण संपत्ती 185 बिलियन डॉलर (1 खब्ज 85 अरब अमेरिक��� डॉलर) पेक्षा जास्त आहे.स्क यांचा जन्म 28 जून 1971 ला दक्षिण आफ्रिकेतील प्रिंटोरिया, त्रासवाल येथे झाला. सध्याच्या काळात ते एक प्रसिद्ध… Read More »\nReliance Digital Store Information: रिलायन्स डिजिटल एक भारतीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स किरकोळ विक्रेता आहे. ही रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे, रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. रिलायन्स डिजिटलने 24 एप्रिल 2007 रोजी दिल्लीत आपले पहिले स्टोअर उघडले. डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोअर्स रिलायन्स डिजिटलच्या तुलनेत तुलनेने लहान आहेत. ही दुकाने सुमारे 250 स्क्वेअर फूट आहेत आणि प्रामुख्याने… Read More »\nBusiness organization: व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असली तरी समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा त्यांच्या कार्यामागील मुख्य हेतू असतो. व्यापारी संघटना म्हणजे अशी रचना की, जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करील आणि वस्तूंचे उत्पादन व पुरवठा यांच्या माध्यमातून फायदा मिळवेल. व्यवसाय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या या विविध व्यावसायिक संघटना एकदम निर्माण झाल्या नाहीत तर… Read More »\nमुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – Mumbai District Central Co-operative Bank महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरले आहे. सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची… Read More »\nDistrict Central Co-operative Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , स्थापना ,कर्ज योजना आणि संपूर्ण माहिती\nमहाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण ३६ जिल्हे असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मात्र ३१ आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वित्तीय समावेशन घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सहकारी संस्था ठरतात. आर्थिक व वित्तीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत व तळागाळापर्यंत पोहोचणे म्हणजे वित्तीय समावेशन होय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सहकारी कर्जपुरवठा यंत्रणेतील शिखर (अॅपेक्स) बँक आहे. तिची स्थापना १९११… Read More »\nHDFC Bank मध्ये खाते कसे खोलायचे \nBusiness Idea Marathi : लाल टमाटे सोडा , या काळया टमाटर ची शेती करा , लाखो कमवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://readmehererupali.blogspot.com/2012/08/", "date_download": "2023-02-04T05:16:41Z", "digest": "sha1:4AH6CARQNNSDSWEVBT2Q5YJOD4EM5DAE", "length": 14558, "nlines": 62, "source_domain": "readmehererupali.blogspot.com", "title": "Orchids: August 2012", "raw_content": "\nपहाटे पहाटे दार ठोठावत दत्तू ओरडत होता \" शकू ताई ...... शकू ताई \" . दत्तू चे सकाळी सकाळी असं कापर्या आवाजात ओरडणे मला घाबरवून टाकणारे होते. दार उघडल्यावर कसलाच विचार न करता त्याने मला मिठी मारली . त्याचा कपड्यांना रक्त लागलेले. त्याची हाफ चड्डी भिजलेली होती.\n\" काय रे दत्तू काय झाले \" \" घरला पोलीस आलेत शकू ताई . बाबाचे डोके आणलंय चेंदा मेंदा झालाय \nवय वर्षे १० .......दत्तात्रय सखाराम पोटे आमच्या दारात उभे राहून रडत होता. त्याला भीतीने कापरे भरलेले. आणि डोळ्यातून पाणी... \nसखाराम काका अपघातात गेला होता . मागे दत्तूला एकटा टाकून \nदत्तूची आई कोणाचा तरी हात धरून पळून गेलेली. दत्तू ३ महिन्याचा असतानाच सखाराम काका देव माणूस सखाराम काका देव माणूस गळ्यातले स्वामी समर्थ आणि हातातली साई बाबाची अंगठी या दोन गोष्टींवरून त्याचे धड लोकांनी ओळखलेले. आणि मग रेल्वे रुळावर त्याचे डोके सापडले. अगदीच चेंदा मेंदा झालेला डोक्याचा \nदत्तू ची कापरे भरलेली प्रतिमा अजूनही मला तशीच आठवते. सगळे सोपस्कार पार पडून सखाराम काकाचे निष्प्राण शरीर चाळीत आणलेले. पोलिसांनी शेजारच्या कोणी काकू नि ते धड सखाराम काकाचेच आहे असे ओळखले. आणि मग दत्तू धावत सुटला ते थेट माझ्या दारात येऊन थांबला. दरम्यान भीतीने त्याचे कपडे ओले झालेले \n\" उद्यापासून आमच्याकडे पण पेपर टाकत जा \" या वाक्याने आमच्या नात्याला सुरुवात झालेली आणि मग अहो पेपर वाले पासून ए सखाराम काकापर्यंत ते नाते बदलत गेले . कधी आणि कसे समजलेच नाही .\nमी नवीन लग्न होऊन आले तेव्हा सखाराम काका भाजी आणण्यापासून सगळे करून बदल्यात एक कप चहा घ्यायचा आणि मग पुढे.... \" शकू ताई आमच्या दत्तू ला पण तुझ्या गौरव सोबत शिकवत जा पोराला माय टाकून गेली ग पोराला माय टाकून गेली ग तुलाच शकू ताई शकू ताई करून जीव लावतो तुलाच शकू ताई शकू ताई करून जीव लावतो \" अशा गप्पापर्यंत सगळेच खूप छान \" अशा गप्पापर्यंत सगळेच खूप छान वयाने माझ्या एवढाच असलेला माणूस पण मी त्याला सखाराम काका म्हणायचे. आमच्या गौरव ने सुरुवात केलेली या नावाने त्याला हाक मारायला \nदत्तूला मी मिठीत घेतले . हे आणि मी त्याला घेऊन शेजारच्या चाळ��त गेलो. तिथे लोक गोळा झालेले आणि मधोमध सखाराम काकाचे तुकडे जोडलेले कलेवर पडलेले . दत्तू भीतीने काळा निळा पडलेला . मी त्याला पाणी पाजले आणि मग त्याची शुद्ध हरपली . दत्तू पुढचे ८ तास शुद्धीवर आला नाही \nसखाराम काकाची बायको मी त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिली. तिने भपकेबाज कपडे घातलेले . आणि तितकेच भडक कपडे घातलेला एक माणूस आला होता तिच्या सोबत \" देवाकडे गेला देव मानूस तुमचा \" असे म्हणून तिने चार टिपे गाळली आणि प्रत्येक अश्रू गळताना ती शेजारच्या माणसाला आणखीनच घट्ट मिठी मारत होती. अंत्ययात्रा निघे पर्यंत थांबायची सुद्धा तसदी न घेता त्या बाईने काढता पाय घेतला. आणि जाताना दत्तू कुठे आहे.. कसा आहे .. या बद्दल चकार शब्दही काढणे टाळून ती आली तशी निघून गेली . हे सगळे अनपेक्षित होते मला. पण चाळीतल्या लोकांना हे सगळे जणू सवयीचे होते. त्या बाई चे येणे आणि जाणे यावर आश्चर्य करणारे माझ्याशिवाय तिथे कोणीच नव्हते \" देवाकडे गेला देव मानूस तुमचा \" असे म्हणून तिने चार टिपे गाळली आणि प्रत्येक अश्रू गळताना ती शेजारच्या माणसाला आणखीनच घट्ट मिठी मारत होती. अंत्ययात्रा निघे पर्यंत थांबायची सुद्धा तसदी न घेता त्या बाईने काढता पाय घेतला. आणि जाताना दत्तू कुठे आहे.. कसा आहे .. या बद्दल चकार शब्दही काढणे टाळून ती आली तशी निघून गेली . हे सगळे अनपेक्षित होते मला. पण चाळीतल्या लोकांना हे सगळे जणू सवयीचे होते. त्या बाई चे येणे आणि जाणे यावर आश्चर्य करणारे माझ्याशिवाय तिथे कोणीच नव्हते ' सखाराम काका गेल्यावर दत्तुचे पुढे काय ' सखाराम काका गेल्यावर दत्तुचे पुढे काय ' हा प्रश्न त्याच्या जन्मदात्रीला खरच पडला नसेल का ' हा प्रश्न त्याच्या जन्मदात्रीला खरच पडला नसेल का पण तिच्या वागण्यातून काहीच जाणवले नाही .\nसखाराम काकाचा अंत्यविधी पार पडला. दिवस घालायला पुढाकार घेऊन त्याच्या घरातले कोणीच आले नाही. दत्तूने माझ्याकडून थोडे पैसे नेऊन दिवस घातले... आणि मग एक दिवस अचानक ते पैसे परत केले. \" शकू ताई ..झोपडी विकली त्याचे २०००० मिळाले . हे तुझे पैसे \" असं म्हणत माझ्या हातात पैसे टेकवून दत्तू पाणावल्या डोळ्यांनी गेला.\nबरीच वर्षे झाली या गोष्टीला... दत्तू कुठे गेला , काय करतो , पुढे त्याच्या आईचे काय झाले, त्याने त्या २०००० चे काय केले, शिकला कि नाही असे खूप प्रश्न पडत राहिले . एखादा मळक्या कपड्यातला साधा मुलगा दिसला कि दत्तुचा भास होतो. दत्तू तसाच राहिला असेल कि हातात सोनेरी घड्याळ . कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि पांढरी विजार आणि बूट घातलेला एखादा गुंड झाला असेल . मी केलेल्या थोडक्या संस्कारांना विसरला असेल का... असे अनेक प्रश्न सतत पडत राहिले. कुठेतरी देवा दत्तू चांगल्या मार्गाला लागला असू देत , त्याचे सगळे चांगले होऊ देत असे विचार येत ....देवापुढे मनातून अनेकदा हात जोडले जायचे\nपण आज सकाळच्या पेपरातली आदर्श शिक्षकाची बातमी आणि त्यात आलेले नाव 'दत्तात्रय सखाराम पोटे 'या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन गेले. दत्तू आता आदरणीय दत्तात्रय सर झालेला आहे हे पाहून मन सुखावले. आणि मनात कुठेतरी असलेले विचारांचे वादळ शमले. दत्तूने माझे थोडके संस्कार सार्थकी लावले.\nग्रीष्मातल्या एखाद्या रटाळ दुपारीनंतर ढगांची मैफल जमावी , गडगड आवाजाने ताल धरावा , विजेचे नृत्य व्हावे आणि सरींची मैफल जमावी … अशा वेळी अवघ्या सृष्टीने त्या सुरांमध्ये तल्लीन होऊन हरवून जावे असा एक दिवस घेऊन येतो श्रावण … मैफिलीचे पडसाद उमटतात अवघ्या सृष्टीत … सरी कोसळताना होणारा रव जणू टाळ्यांचा कडकडाट करत असतो …आणि मग … प्रसन्नतेचे नवीन रुपडे लेवून धरणी प्रतिसाद देते पावसाच्या मैफिलीला आणि नकळत ओठांमधून शब्द उमटतात वाह ..या मैफिलीला भैरवी नको ..यंदा हि मैफल जमतच नाहीये ... पावसा कधी येशील \nतू आयुष्यात आलास.... असा ...जसे घोंगावत वादळ यावे . आणि मग त्या वादळाने मागे आपल्या खुणा ठेवाव्यात अस्ताव्यस्त , सैरभैर झालेल्या गोष्टींनी आठवण करून द्यावी त्या वादळाची ...मग त्या वादळाच्या तडाख्यात आलेल्या वस्तूंच्या अस्तित्वाच्या फक्त खुणा राहाव्यात . आणि मग नवीन आयुष्याची सुरुवात व्हावी \nअगदी तसाच आलास माझ्या आयुष्यात सैरभैर झालेले माझे मन माझ्याच अस्तित्वाच्या खुणा शोधत राहिले सैरभैर झालेले माझे मन माझ्याच अस्तित्वाच्या खुणा शोधत राहिले पण माझे अस्तित्व मी म्हणून संपून गेले होते पण माझे अस्तित्व मी म्हणून संपून गेले होते तूच भरून राहिला आहेस तूच भरून राहिला आहेस मनात ....श्वासात .... आणि माझ्यातल्या अणु रेणू मध्ये मनात ....श्वासात .... आणि माझ्यातल्या अणु रेणू मध्ये आणि हे वादळ माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात घेऊन आले आहे हि एक हळुवार जाणीव मनाला स्पर्शून गेली \nआता आ���ल्या आयुष्यात जी वादळे येतील ती आपली असतील ...तुझी आणि माझी ....\nनवीन आयुष्यात प्रवेश करताना मी हळुवारपणे माझ्या आठवणींचा शिंपला उघडून पहिला आणि मला मोत्यांची रास मिळाली ....\nआपल्या आयुष्याच्या वादळांमध्ये त्या आठवणी धूसर होण्याआधी त्यांचा नजराणा .... माझ्या आयुष्यातल्या वादळा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/145978/", "date_download": "2023-02-04T06:28:02Z", "digest": "sha1:3ZBCCGF6FROFCTSDUJNAPHSCO6IPNX6H", "length": 10320, "nlines": 128, "source_domain": "www.berartimes.com", "title": "स्वाधार शिष्यवृत्ती व मिनी ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रातिनिधिक वाटप - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome विदर्भ स्वाधार शिष्यवृत्ती व मिनी ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रातिनिधिक वाटप\nस्वाधार शिष्यवृत्ती व मिनी ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर प्रातिनिधिक वाटप\nवाशिम दि.०८- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सामाजिक समता कार्यक्रम म्हणून ६ ते १६ एप्रिल या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे.\nआज ८ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि लाभार्थी महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे जिल्हास्तरावर प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.\nसामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केले.अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल. बी. राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपअधीक्षक श्री. सातार्डेकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ.छाया कुलाल,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एम.जी वाठ,पोलीस निरीक्षक श्री राठोड,माविमचे सहायक जिल्‍हा समन्‍वय अधिकारी समीर देशमुख यांची उपस्थिती होती.\nप्रारंभी स्वागत गीताने कार्यक्रमाची स���रुवात झाली.मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रास्ताविक डॉ. छाया कुलाल यांनी केले.\nयावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यामध्ये धीरज वरघट,प्रसेनजित पडघन, पल्लवी खिराडे, मोहिनी उचित,अंगद इनकर, धीरज पट्टेबहादूर,अनुराग साठे, ऋषिकेश जाधव, अक्षय कांबळे,धीरज धांडे ,साक्षी लबडे व संध्या रोकडे यांचा समावेश आहे.\nउपस्थित काही लाभार्थ्यांनी स्वाधार योजनेमुळे आपल्याला शिक्षणासाठी खूप मोठा आधार झाल्याचे मनोगत व्यक्त केले.\nअनुसूचित जातीतील नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा यावेळी लाभ दिलेल्या रमाई आंबेडकर स्वयंसहायता महिला बचतगट येवती ता. रिसोड येथील सचिव रमा सावळे, लक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगट शेलू( खडसे) ता. रिसोड येथील अध्यक्षा श्रीमती कांता बाजड, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी बचतगट,शेगी ता. मंगरूळपिर या बचतगटातील अध्यक्ष/ सचिव/ सदस्य यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे संचालन विधी अधिकारी किरण राऊत यांनी केले. आभार पोलीस उपअधिक्षक श्री. सातार्डेकर यांनी मानले. कार्यक्रमाला लाभार्थी विद्यार्थी तसेच बचतगटांच्या महिला लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.\nPrevious articleविजेच्या धक्क्याने वीस वर्षीय युवकाचा मृत्यू\nNext articleमागण्यांसाठी घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे-जयदीप कवाडे\nवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादरम्यान आंदोलन\nकुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला हद्दपार करू या\nरानडुकराचा शाळेत सात तास धुडगूस\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/indian-women-gold-love-hold-22-thousand-tons-gold-price-hike/534987/", "date_download": "2023-02-04T05:50:54Z", "digest": "sha1:OXNU26UBP2TGEBXIXEGTGPNYM3A6QZ3V", "length": 11349, "nlines": 185, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Indian-women-gold-love-hold-22-thousand-tons-gold-price-hike", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश माहितेय का भारतीय महिला चक्क २२ हजार टन सोनं घालतात भारतीय महि��ा चक्क २२ हजार टन सोनं घालतात\n भारतीय महिला चक्क २२ हजार टन सोनं घालतात\nआज भारतीय महिलांना 'सुवर्ण महिला' असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याला कारणही तसंच आहे.\nभारतीय महिला सोन्यासाठी किती वेड्या असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.\nलग्नकार्य असो किंवा मग कोणताही सण…या दिवशी महिला सोन्याचे दागिने मोठ्या थाटात मिरवतात. सोन्याच्या दागिन्यांनी महिलांचं सौंदर्य आणखी फुलतं. भारतीय महिला सोन्यासाठी किती वेड्या असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कधीकाळी भारताला “सोने की चिडिया” असं म्हटलं जायचं. पण आज भारतीय महिलांना ‘सुवर्ण महिला’ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याला कारणही तसंच आहे. तुम्हाला माहितेय का भारतीय महिला तब्बल २४ हजार टन इतकं सोनं घालतात. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरंय.\nवर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अहवालानुसार, जगात आतापर्यंत उत्खनन केलेल्या सोन्यात भारतीय महिलांचा वाटा ११ टक्के आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार, भारतीय महिलांकडे सध्या २२ हजार टन इतकं सोनं आहे. त्याचबरोबर जगातील खाणींमधून २० हजार टन सोनं काढण्यात आलं आहे. म्हणजेच प्रत्येक १०० टन सोन्यापैकी ११ टन सोनं भारतीय महिलांकडे आहे.\nयाची तुलना जगभरातील सेंट्रल बँकांकडे ठेवलेल्या सोन्याच्या साठ्याशी केली तर एकटा कोणताही देश भारतीय महिलांना आव्हान देऊ शकत नाही. त्यांना स्पर्धा करायची असली, तरी अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन आणि खुद्द भारत या देशांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सर्व सोने घेऊन मैदानात उतरावे लागेल, तरीही ते भारतीय महिलांना मागे टाकू शकणार नाहीत.\nआज जरी सोन्याचा भाव प्रत्येक १ तोळ्यासाठी (सुमारे ११.७ ग्रॅम) ५४ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे, परंतु सोन्याबाबत आणखी एक मनोरंजक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १९४७ मध्ये दिल्ली ते मुंबई फ्लाइटचे भाडे १४० रुपये होते. यावेळी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८८ रुपये होता. म्हणजेच १०० ग्रॅम सोन्याची किंमत विमान भाड्याच्या जवळपास निम्मी होती.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nऐन लग्नसराईत सोने खरेदी महागली; तोडले सर्व रेकॉर्ड, जाणून घ्या आजचा भाव\nप्रताप सरनाईकांनी तुळजाभवा���ीला अर्पण केले ७२ तोळ्यांचे सोने, कारण माहितीय का\nमुंबईतील फरार सराफा व्यापारी अटकेत; बँकेची 42 कोटींची फसवणूक\nपंढरपूरच्या विठुरायाला सोन्याचा साज; भक्तांकडून 19 तोळे चंदनहार अर्पण\nकरवा चौथच्या दिवशी देशभरात तब्बल 300 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याची विक्री\n सोन्याच्या दागिन्यात हॉलमार्क का आहे जरुरी\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/sharad-pawar-st-worker-protest-sadavarte/423244/", "date_download": "2023-02-04T05:30:08Z", "digest": "sha1:SPLCDUXNLV7HGA5YVBTKN2XWYETEQ6J3", "length": 7611, "nlines": 182, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sharad pawar st worker protest sadavarte", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ शरद पवारांच्या घरावरील हल्ला गुणरत्न सदावर्तेंना भोवला\nशरद पवारांच्या घरावरील हल्ला गुणरत्न सदावर्तेंना भोवला\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nप्रवासादरम्यान आजी आणि नातीचा सुंदर गायनाचा व्हिडिओ व्हायरल\nएसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना किला कोर्टाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्तेंना २ तर १०९ एसटी कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान किला कोर्टात काय घडलं पाहा.\nमागील लेखCSK vs SRH : हैदराबादचा चेन्नईवर ८ विकेट्सने विजय, अभिषेक शर्माची शानदार खेळी\nपुढील लेखकोल्हापूरच्या पृथ्वीराजनं मुंबईच्या विशाल बनकरला केल चितपट\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://mr.amulitegroup.com/news/eps-sandwich-cement-wall-panels-production-line-product-description/", "date_download": "2023-02-04T04:55:18Z", "digest": "sha1:A6AQLEEDE2KAEYM5THFLRKXYXV2W4O44", "length": 4840, "nlines": 46, "source_domain": "mr.amulitegroup.com", "title": " बातम्या - EPS सँडविच सिमेंट वॉल पॅनेल उत्पादन लाइन उत्पादन वर्णन", "raw_content": "\nफायबर सिमेंट बोर्ड/कॅल्शियम सिलिकेट बोर्ड उत्पादन लाइन\nईपीएस सँडविच सिमेंट वॉल पॅनल्स उत्पादन लाइन\nनॉन-एस्बेस्टोस / एस्बेस्टोस सिमेंट नालीदार छप्पर पत्रके उत्पादन लाइन\nपोकळ कोर सिमेंट भिंत पटल उत्पादन लाइन\nयूव्ही कोटिंग/पेंटिंग उत्पादन लाइन\nजिप्सम बोर्ड उत्पादन लाइन\nजिप्सम पावडर उत्पादन लाइन\nMGO बोर्ड उत्पादन लाइन\nस्वयंचलित AAC ब्लॉक उत्पादन लाइन\nAmulite XPS फोम बोर्ड उत्पादन लाइन\nAAC ब्लॉक स्वयंचलित ऑइलिंग सिस्टम\nस्वयंचलित पॅकेज मशीन कार्यशाळा\nएम्बॉस्ड मेटल कंपोझिट बाह्य पॅनेल उत्पादन लाइन\nपूर्णपणे स्वयंचलित कटिंग मशीन सिस्टम\nपर्लाइट मेकिंग प्रोडक्शन लाइन\nप्रीकास्ट कॉंक्रीट पॅनल्स मशीन\nपीव्हीसी लॅमिनेटेड उत्पादन लाइन\nसिंगल फेस पॉलिश मशीन\nस्टोन हॅमर क्रशर मशीन\nकॉपर वायर रिसायकलिंग मशीन\nलिथियम बॅटरी रिसायकलिंग उपकरणे\nस्टोन हॅमर क्रशर 6CX युरो सीरीज जबडा क्रशर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nईपीएस सँडविच सिमेंट वॉल पॅनल्स उत्पादन लाइन उत्पादन वर्णन\nईपीएस सँडविच सिमेंट वॉल पॅनल्स उत्पादन लाइन उत्पादन वर्णन\nलाइटवेट EPS सिमेंट सँडविच वॉल पॅनेल मशीन नवीन बिल्डिंग मटेरियल मार्केटच्या सध्याच्या विकासाच्या ट्रेंडनुसार तयार केले आहे, आमची कंपनी अत्यंत स्वयंचलित उत्पादन लाइनची नवीन इनोव्हेशन शैली विकसित करते, ज्यामुळे वेस्ट वॉटर रिसायकल आणि वेस्टेज मटेरियल विस्तृत शैलीद्वारे पुन्हा वापरले जाऊ शकते;आमचा हा प्लांट आपोआप डिमॉल्ड करू शकतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरीचा खर्च वाचू शकतो;\nनवीन लाइटवेट ईपीएस सिमेंट सँडविच पॅनल्स ही एक नवीन वॉल उत्पादने आहेत, ज्यात ऊर्जा-बचत, पर्यावरण संरक्षण, थर्मल इन्सुलेशन, ध्वनी इन्सुलेशन, हलके वजन अशी चांगली वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे असे उत्पादन जगभरात लोकप्रिय होते;", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2022/11/blog-post_19.html", "date_download": "2023-02-04T06:04:18Z", "digest": "sha1:MVODRSXM7GMWGUODWZ4VI2H4UUMST5WS", "length": 22429, "nlines": 199, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "राजकीय सांप्रदायिकतावाद | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\neditorial shahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\n'सांप्रदायिकता' हा स्वतःच एक असा दृष्टिकोन आहे जो एखाद्याच्या गटाला एकमेव वैध किंवा योग्य गट म्हणून पाहतो आणि इतर गटांना कनिष्ठ, बेकायदेशीर आणि विरोधी म्हणून पाहतो. सांप्रदायिकतेला एका समुदायाला धार्मिक अस्मितेभोवती दुसऱ्या समुदायाच्या विरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारणाचा संदर्भ आहे. आपली कालबाह्य राजकीय व्यवस्था एका विशिष्ट वर्गाला दिलासा देते. त्यामुळे राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येक पक्षावर नियंत्रण ठेवणारा विशिष्ट स्वार्थी गट ही व्यवस्था बळकट करण्यात आपली 'पार्ट बाय शेअर'ची भूमिका पार पाडतो. गरज पडेल तेव्हा आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांशी समझोता करण्याच्या मुद्द्यावर एकमत होण्याची खात्रीही या उच्चभ्रू वर्गाला पटलेली दिसते. त्यामुळे भांडवलशाही व्यवस्थाही टिकून राहते आणि या समूहाचे हितही जपले जाते. समाज समूहासमूहांत विभागला गेला आहे. या गटविभाजनातील सर्वांत घातक आणि विध्वंसक विभागणी म्हणजे राजकीय सांप्रदायिकता, जिथे सत्ता किंवा वैयक्तिक व गटहितासाठी पक्ष तयार होत आहेत. पुढे त्यांचे नेते आपल्या खुर्चीसाठी आणि सत्तेच्या लालसेपोटी विरोधकांविरुद्ध भोळ्याभाबड्या लोकांचा वापर करतात. साहजिकच हा संघर्ष आणि मतभेद लोकशाहीच्या नावाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात बिंबवले जातात, पण या लढ्यात स्वार्थी नेत्या��चे वैयक्तिक अहंकार आणि हितसंबंध दडलेले असतात, ज्यामुळे सामाजिक विनाश आणि दु:ख होते. अहंकारापोटी हे नेते कधी कधी इतके खालच्या पातळीवर जातात की, मतभेदाच्या नावाखाली ते खुलेआम एकमेकांचे चारित्र्यहनन करतात. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे अप्रशिक्षित घटक नैतिकतेचा अंत्यसंस्कार करण्यासाठी भावनांच्या समुद्रात डुबकी मारताना दिसतात, त्यामुळे समाजात असहिष्णुतेचा घटक विकसित होत आहे. सांप्रदायिकता हे भारतातील राजकीय हत्यार राहिले आहे; भारतात गंभीर जातीय परिस्थिती निर्माण करण्यात राजकारण्यांनी खलनायकाची भूमिका बजावली आहे. १९४७ मध्ये एका विशिष्ट धार्मिक 'समुदाया'च्या नावाखाली भारताच्या वेदनादायी फाळणीच्या मुळाशी राजकारण होते. पण फाळणीच्या रूपाने मोठी किंमत मोजूनही त्यानंतर झालेल्या अनेक दंगलींमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांचा किंवा त्यांच्या समर्थकांचा सहभाग आपल्याला आढळून येतो. आज सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, विकासाच्या शक्तींनी भारतातील जातीय घटकांवर नियंत्रण का ठेवले नाही लोकसंख्या, गरिबी, निरक्षरता आणि बेरोजगारी यांमुळे अनेक सक्ती निर्माण होतात, विशेषत: तरुण पिढीसमोर. तरुण पिढीतील अनेक लोक जे बेरोजगार आहेत आणि गरिबीच्या स्थितीत आहेत, ते जातीयवादासारख्या दुष्टाईत गुंततात. जातीयवादाचा प्रश्न अधिक गंभीर करण्यात बाह्य घटकांचीही भूमिका असते. सोशल मीडियाने ब्रेक-नेक वेगाने फेक न्यूज पसरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, कारण हिंसाचाराची विपुल दृक-श्राव्य कागदपत्रे आणि द्वेषपूर्ण संदेश जवळजवळ त्वरित लोकांपर्यंत पोहोचवले जातात. मात्र, अमानुषतेच्या या ग्राफिक चित्रणामुळे पश्चाताप किंवा मनपरिवर्तन झालेले नाही; त्याऐवजी त्यांनी पक्षभेद आणि ताठर भूमिका अधिक दृढ केली आहे. प्रसारमाध्यमांची नीतीमत्ता आणि तटस्थता पाळण्याऐवजी बहुतांश मीडिया हाऊसेसमध्ये विशिष्ट राजकीय विचारसरणीकडे कल दिसून येतो, ज्यामुळे सामाजिक दरी रुंदावते. अल्पसंख्याक गट जेव्हा जेव्हा आपल्या जीवनशैलीचे उल्लंघन करण्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते 'राष्ट्रविरोधी' असल्याबद्दल दोषी ठरवले जातात. यामुळे अनेकदा समाजात हिंसा निर्माण होते. इतिहासाच्या जवळजवळ प्रत्येक टप्प्यावर आढळणाऱ्या ध��र्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक किंवा वांशिक संघर्षाची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. परंतु आपण हे विसरता कामा नये की, धार्मिक बहुलतावादाची शांततामय सहजीवनापासून ते अस्सल परस्परसंबंध किंवा समक्रमणवादापर्यंतची प्रदीर्घ परंपराही आपल्याकडे आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जातीय सलोखा राखणे आणि बहुविधतेचा आदर करणे हे एक आव्हान आहे. मात्र, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता यासारखी घटनात्मक मूल्ये जोपासण्यासाठी देशातील जनतेच्या सामूहिक विवेकबुद्धीला संबोधित करणे गरजेचे आहे. एकीकडे लोकांच्या असुरक्षिततेचा विचार करता येत असला, तरी दुसरीकडे राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत त्यात महत्त्वाचे योगदान मिळू शकते. एक मजबूत राष्ट्र, आपल्या समृद्धीसाठी एकत्र काम करणार् या समुदायांच्या योगदानाने बनलेले, जागतिक शांतता आणि सलोखा टिकवून ठेवण्यास आणखी हातभार लावू शकते. मूलभूत सभ्यता आणि सर्वसमावेशकता अजूनही एक कल्पना आहे ज्याचे नवीन भारत कौतुक करतो आणि त्याचे समर्थन करेल लोकसंख्या, गरिबी, निरक्षरता आणि बेरोजगारी यांमुळे अनेक सक्ती निर्माण होतात, विशेषत: तरुण पिढीसमोर. तरुण पिढीतील अनेक लोक जे बेरोजगार आहेत आणि गरिबीच्या स्थितीत आहेत, ते जातीयवादासारख्या दुष्टाईत गुंततात. जातीयवादाचा प्रश्न अधिक गंभीर करण्यात बाह्य घटकांचीही भूमिका असते. सोशल मीडियाने ब्रेक-नेक वेगाने फेक न्यूज पसरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, कारण हिंसाचाराची विपुल दृक-श्राव्य कागदपत्रे आणि द्वेषपूर्ण संदेश जवळजवळ त्वरित लोकांपर्यंत पोहोचवले जातात. मात्र, अमानुषतेच्या या ग्राफिक चित्रणामुळे पश्चाताप किंवा मनपरिवर्तन झालेले नाही; त्याऐवजी त्यांनी पक्षभेद आणि ताठर भूमिका अधिक दृढ केली आहे. प्रसारमाध्यमांची नीतीमत्ता आणि तटस्थता पाळण्याऐवजी बहुतांश मीडिया हाऊसेसमध्ये विशिष्ट राजकीय विचारसरणीकडे कल दिसून येतो, ज्यामुळे सामाजिक दरी रुंदावते. अल्पसंख्याक गट जेव्हा जेव्हा आपल्या जीवनशैलीचे उल्लंघन करण्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते 'राष्ट्रविरोधी' असल्याबद्दल दोषी ठरवले जातात. यामुळे अनेकदा समाजात हिंसा निर्माण होते. इतिहासाच्या जवळजवळ प्रत्येक टप्प्यावर आढळणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक किंवा वांशिक संघर्षाची ��दाहरणे आपल्यासमोर आहेत. परंतु आपण हे विसरता कामा नये की, धार्मिक बहुलतावादाची शांततामय सहजीवनापासून ते अस्सल परस्परसंबंध किंवा समक्रमणवादापर्यंतची प्रदीर्घ परंपराही आपल्याकडे आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात जातीय सलोखा राखणे आणि बहुविधतेचा आदर करणे हे एक आव्हान आहे. मात्र, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता यासारखी घटनात्मक मूल्ये जोपासण्यासाठी देशातील जनतेच्या सामूहिक विवेकबुद्धीला संबोधित करणे गरजेचे आहे. एकीकडे लोकांच्या असुरक्षिततेचा विचार करता येत असला, तरी दुसरीकडे राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत त्यात महत्त्वाचे योगदान मिळू शकते. एक मजबूत राष्ट्र, आपल्या समृद्धीसाठी एकत्र काम करणार् या समुदायांच्या योगदानाने बनलेले, जागतिक शांतता आणि सलोखा टिकवून ठेवण्यास आणखी हातभार लावू शकते. मूलभूत सभ्यता आणि सर्वसमावेशकता अजूनही एक कल्पना आहे ज्याचे नवीन भारत कौतुक करतो आणि त्याचे समर्थन करेल भारतातील काही 'वेल अर्थ' राजकीय पक्ष हिंदुत्ववादी मतासाठी सत्ताधारी पक्षाशी स्पर्धा करत असताना आपली हिंदू ओळख मतदाराला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतात. भारतातील काही 'उदारमतवादी' राजकारणी मानले जाणाऱ्यांनी 'हिंदुत्ववादी व्होटबँक'ला शह देण्याच्या प्रयत्नात मुस्लिमविरोधी राजकारणाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले आहे, तेव्हा भारत जोडो यात्रा ही केवळ काँग्रेससाठीच नव्हे, तर २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाची मनोवस्थाही कसोटी पाहणारी ठरणार आहे.\nलिव्ह इन रिलेशनशीप लग्नाला पर्याय आहे काय\nन्यायालयीन प्रक्रियेत सुधारणेची गरज\nइस्लामिक अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. नजातुल्ला...\nज्याच्या घरात स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असेल त्...\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nग्रंथालयाकडे दुर्लक्ष तर कसा होणार सुशिक्षित समाजा...\n‘धागा’ काव्यसंग्रहाचे वाशी येथे प्रकाशन संपन्न\nबालकांच्या असुरक्षित वर्तमानामुळे देशाचे भवितव्य अ...\n...तर निश्चितच शहरे अतिक्रमणमुक्त होतील\n२५ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर\nमोरबी : मृत्यू झाले स्वस्त\nग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची घसरण; कारणं आणि उपाय\nमहिलांवरील अत्याचार थांबविणे काळाची गरज\nआपल्या बांधवांची निंदा करू नका : पैगंबरवाणी (हदीस)\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nशिस्तीची गरज विरुद्ध निवडीचा अधिकार\nराष्ट्रीय स्तरावरील मोठे बदल\n११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२२\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/16/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2023-02-04T04:47:07Z", "digest": "sha1:4MHSPXEWK7YNP3NXGG72JK3RVKHMQQMF", "length": 15187, "nlines": 85, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "गोगलगाईंच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त - Loksatta - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nगोगलगाईंच्या प्रादुर��भावाने शेतकरी त्रस्त – Loksatta\nगोगलगाईंच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त – Loksatta\nलातूर : शेतीच्या प्रश्नांची शृंखला कधी थांबत नाही दरवर्षी प्रश्न नवीन रूप घेऊन समोर उभे राहतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांशी झगडण्यातच शेतकरी थकून जातो आहे. कधी अवर्षण कधी, अतिवृष्टी याची आता शेतकऱ्याला सवय झाली आहे. या वर्षी पावसाने महिनाभर हुलकावणी दिली, काही भागांत पाऊस झाला म्हणून काहींनी पेरण्या केल्या तर काही भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नाही म्हणून पेरण्याच करता आल्या नाहीत. त्यातच गोगलगाईंचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर एक नवाच प्रश्न आ वासून उभा आहे. ‘गोगलगाय आणि पोटात पाय’ अशी आपल्याकडे म्हण आहे. आपल्या आगमनाचा सुगावा लागू न देता, चोरपावलाने अचानक हल्ला करणे असा या म्हणीचा अर्थ. त्याची अनुभूती अनेक गावांतील शेतकरी घेत आहेत. लहानपणी पावसाळय़ात गावात गोगलगाई दिसायच्या आणि लहान मुले त्यासोबत खेळायचे. त्या इतक्या उपद्रवी असू शकतात याची पुसटशी कल्पना कोणाला नव्हती.\nतीन वर्षांपूर्वी मराठवाडय़ातील जवळपास सर्व जिल्ह्यांत दखल घ्यावी असा गोगलगाईचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्या कोवळी पिके खाऊन नष्ट करू लागल्या .तो प्रादुर्भाव दरवर्षी वाढतो आहे. या वर्षी गोगलगाईने उग्ररूप धारण केल्याचे केल्याचे दिसून येत असून गावोगावी शेतकऱ्यांचे कोवळे पीक त्या खाऊन टाकत आहेत. अगोदरच वन्य प्राणी यांच्या हल्ल्याने शेतकरी त्रस्त आहेत. हरीण, मोर, रानडुक्कर, वानर, माकड, रानससा व आता गोगलगाईमुळे तो पुरता घायकुतीला आला आहे.\nलातूरच्या कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले हा प्रश्न गेल्या दोन-तीन वर्षांपासून उग्र बनतो आहे .गोगलगाईचे मुख्य अन्न हे गवत आहे. मात्र शेतीतील तण कमी करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतात. त्यात प्रामुख्याने गेल्या काही वर्षांत तणनाशकांचा वापर केला जातो आहे, त्यामुळे गवत कमी झाले आहे. गोगलगाईंना आता त्या जिवंत राहायचे असतील तर त्यांना काहीतरी खायला हवे त्यामुळे शेतात असणाऱ्या असणाऱ्या कोवळय़ा पिकांचा त्या फडशा पाडताना दिसून येतात .कीटक शास्त्रज्ञांबरोबर आमचा या संबंधातला संवाद सुरू आहे त्यांनी केलेल्या अभ्यास आणि निष्कर्षांवर आम्ही काही अंदाज बांधत आहोत. मात्र गोगलगायीचा प्रादुर्भाव नेमका मोठय़ा प्रमाणावर का होतो आहे यासंबंधी निश्चित निष्कर्षांप्रत अजून शास्त्रज्ञ आलेले नाहीत असे गुट्टे म्हणाले. पावसाचा ताण असला की गोगलगाईची उत्पत्ती होते व पाऊस पडल्यानंतर त्या मोठय़ा प्रमाणावर आपल्या अन्नाच्या शोधात भटकतात व दिसेल त्याचा फडशा पाडतात.\nया वर्षी सोयाबीनच्या पिकाला यापासून मोठय़ा प्रमाणावर धोका आहे. सर्वच पिकांना गोगलगाईपासून धोका असल्याचे ते म्हणाले. गोगलगायवरती उपाय म्हणून ‘स्नेक किल’ नावाचे औषध बाजारात उपलब्ध आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन त्याचे भाव वाढलेले आहेत ते गोळय़ांच्या स्वरूपात आहे. दुकानातून खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पाच फुटांच्या अंतरावर ती गोळी टाकण्याचा सल्ला दुकानदार देतात. डॉ. गुट्टे म्हणाले की एका एकरमध्ये एक किलो गोळय़ाची गरज आहे, त्या गोळय़ा पाच फूट अंतरावर टाकायच्या ठरल्या तर त्या पुरणार नाहीत म्हणून त्या गोळय़ांची पावडर करावी. साधारणपणे चार ते पाच किलो खराब ज्वारीचे भरड करून त्यात ती पावडर मिसळावी व त्याचे छोटे छोटे गोळे करून दोन ओळीच्या अंतरावरती ते टाकले गेले पाहिजेत. दोन किलो भरडीमध्ये शंभर ग्रॅम पावडर याप्रमाणे त्याचे स्वरूप ठेवावे व शेतातील ओळीच्या बाजूला ही पावडर किंवा गोळे टाकावेत कारण हे गोगलगाईचे अतिशय आवडते अन्न आहे. त्यामुळेच ते तयार करण्यात आले आहे. याच्या संपर्कात गोगलगाई येतात व ते खाल्ल्यानंतर त्या लवकर मरतात.\nयाचबरोबर दुसरा उपाय आपल्याकडे सुतळीचे पोते जुने असतील तर ते गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून शेतात जागोजागी टाकावे या पाण्याच्या आकर्षणामुळे रात्री गोगलगाई या पोत्याच्या खाली येऊन बसतात आणि दुसऱ्या दिवशी मग या गोगलगाई एकत्र करून त्या नष्ट करायला हव्यात.\nमुळात गोगलगाईचा उद्रेक का होतो आहे, आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत कीटकांची पिढीच्या, पिढी उद्ध्वस्त करत असल्यामुळे अस्तित्वाची लढाई म्हणून हवामानात हे बदल होत आहेत का, भविष्यात यावरती उपाययोजना काय करावी लागेल असे नेमके वेगवेगळे कीटक पुन्हा निर्माण व्हायला लागले तर त्याच्याशी झुंज द्यायची कशी व शेती करायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. अगोदरच भांडवली गुंतवणुकीमु���े शेतकरी अडचणीत आहे, सर्व प्रकारचे खर्च वाढले आहेत व त्या मानाने शेतमालाला भाव येत नसल्यामुळे शेतकरी आतबट्टय़ात आहे. आता अगदी पेरणीच्या पहिल्या टप्प्यातच गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मराठवाडय़ातील सर्व शेतकरी त्रस्त आहेत.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nहरभरा पिकाबाबत महिला शेती वर्ग – Sakal ...\nशेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा – Sakal ...\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर इतर राज्यांप्रमाणे कायदा करण्याचीच गरज – Loksatta\nहरभरा पिकाबाबत महिला शेती वर्ग – Sakal\nAnil Parab | शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, बे ...\nशेतकरी आंदोलन दिल्लीपुरतंच मर्यादित राहिलं नाही, तर गावा ...\nOnion : नादच केलाय ग्रेट कांद्याचे एकरी उत्पन्न पाहून ...\nBusiness Idea: वर्षभर करता येईल हा व्यवसाय, मोदी सरकारही ...\nMedium Spicy Song | ललित म्हणतोय \"चाल का बदललेली ...\nNashik : शेतकरी हताश सीझनच्या सुरुवातीला भाव खाणारं कलि ...\nवीज वितरण व्यवस्थेच्या खासगीकरणाचा डाव अदानी पॉवरवरुन क ...\nSugarcane grant : ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांसाठी ...\nकल्याण-शीळफाटा रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण ; चार ते पाच ...\nOnion Crop : कांदा दराचा वांदा मिटवण्यासाठी शेतकऱ्यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/janmashtami-2018-measures-of-lord-krishna-5950032.html", "date_download": "2023-02-04T05:14:00Z", "digest": "sha1:DQGQMAI4EUBBSYPO7UGUM7HTTN2TZ2UB", "length": 2443, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "​जन्माष्टमीचे 8 उपाय : खराब भाग्यही देऊ लागेल तुमची साथ | Janmashtami 2018 Measures Of lord krishna - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​जन्माष्टमीचे 8 उपाय : खराब भाग्यही देऊ लागेल तुमची साथ\nजन्माष्टमी (2 आणि 3 सप्टेंबर)ला मोहरात्री असेही म्हटले जाते. कारण या दिवशी सृष्टीला मोहित करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. ���्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो, नशिबाची साथ मिळते. येथे जाणून घ्या, जन्माष्टमीला करण्यात येणारे काही खास उपाय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2023-02-04T04:50:22Z", "digest": "sha1:JN7E5FYW7BT6HCYXXKJQPOVISG7ULBEW", "length": 4716, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रमिला भट्टला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रमिला भट्टला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख प्रमिला भट्ट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारताच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९५-९६ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७-९८ ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९०-९१ ‎ (← दुवे | संपादन)\nप्रमिला भट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nप्रमिला कोरीकर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक संघ ‎ (← दुवे | संपादन)\n१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक गट फेरी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/the-death-toll-in-the-regions-riots-has-risen-to-nine-murder-case-against-14-people-including-union-home-ministers-son-89703/", "date_download": "2023-02-04T05:37:42Z", "digest": "sha1:66ZLVLFLZMQVYM4UNDITIGVDAXU5RY5D", "length": 17954, "nlines": 147, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\nHome » भारत माझा देश\nप्रदेशातील हिंचारात मृतांची संख्या नऊवर; केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलासह १४ जणांवर खूनाचा गुन्हा\nलखनौ: रविवारी दुपारी लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 जणांवर खून, गुन्हेगारी कट आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहराइचमधील नानपारा येथील रहिवासी जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.The death toll in the region’s riots has risen to nine; Murder case against 14 people, including Union Home Minister’s son\nशेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी सोमवारी सकाळी एका पत्रकाराचा मृतदेहही सापडला. यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा 9 वर गेला आहे.\nगृहराज्यमंत्री अमित शहा यांचा मोठा उपक्रम, गर्भवती महिलांसाठी सुरू केली ‘लाडू वितरण योजना’ , दरमहा मिळतील 15 लाडू\nदरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी विरोधी नेत्यांना लखीमपूर खिरीला पोहोचू नये म्हणून नजरकैदेत ठेवले आहे. यामध्ये अखिलेश यादव, बसपा सरचिटणीस सतीश मिश्रा, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, आराधना मिश्रा आणि शिवपाल यादव यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले आहे.\nलखीमपूरला पोहोचलेल्या भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी, जोपर्यंत मंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ केले जात नाही, त्यांच्या मुलाला अटक होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.\nवाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय;\nलखीमपूर दुर्घटना : केंद्रीय मंत्र्यांचा मुलासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा झाला होता मृत्यू\nPandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका\nAARYAN KHAN DRUGS CASE : Cruise Party मध्ये आर्यन खानने केलं होत ड्रग्सचं सेवन NCB\n आजपासून शाळांमध्ये किलबिलाट; ‘माझे विद्यार्थी-माझी जबाबदारी’ मुख्यमंत्री साधणार संवाद; वाचा शाळांसाठीची नियमावली\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद म���िंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nनेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21679/", "date_download": "2023-02-04T05:13:58Z", "digest": "sha1:K3SRKOFNF2M455PN6BTSIH4WFQ4MB52V", "length": 18254, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "क्वाशिओरकोर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक्वाशिओरकोर : (प्रथिनन्यूनताजन्य रोग, अन्नाद-बालांतक). अर्भकांत आणि लहान मुलांमध्ये आहारात प्रथिने कमी वा निकस असल्यास हा रोग दिसतो. या रोगाचे नाव आफ्रिकेतील एका बोली भाषेवरून पडले कारण त्याचे वर्णन प्रथम तेथेच केले गेले. क्वाशी म्हणजे पहिले आणि ओरकोर म्हणजे दुसरे. दुसरे मूल जन्मण्याच्या सुमारास पहिल्या मुलाला होणारा रोग असा याचा मूळ अर्थ आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘लहान लाल मुलगा’ असा आहे. अविकसित, दरिद्री आणि उष्ण कटिबंधातील देशांत हा रोग फार मोठ्या प्रमाणात दिसतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार जगातील १० ते २७ कोटी मुलांत हा रोग असावा. भारतात हा रोग मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांत आढळतो. श्रीलंका व थायलंड या देशांतही तो दिसतो.\nसहा महिन्यांपासून चार वर्षे वयाच्या मुलांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. फार दिवस अंगावर पिणाऱ्या अथवा नुकतेच अंगावरून तोडलेल्या मुलात या रोगाचे प्रमाण अधिक असते. क्वचित प्रौढांतही हा रोग होऊ शकतो.\nआहारात निकस आणि कमी प्रमाणात प्रथिने असून कार्बोहायड्रेटांचे प्रमाण फार असेल, तर हा रोग प्रयोगशाळेतील प्राण्यांमध्येही होतो, असे सिद्ध झाले आहे.\nविकृती : यकृतातील मधुजनाचा (ग्‍लायकोजेनाचा) साठा वाढलेला असून यकृतकोशिकांचा (यकृतातील पेशींचा) वसापकर्ष (स्‍निग्‍ध पदार्थ साचणे) होतो. अग्‍निपिंड [उदराच्या वरच्या भागात असलेली पचनक्रियेत भाग घेणारी ग्रंथी, → अग्‍निपिंड], जठर, आंत्र (आतडे), लाला ग्रंथी, प्लीहा (पानथरी) आणि यौवनलोपी ग्रंथी [गळ्याच्या मध्य मागील बाजूस असलेली अंतःस्रावी ग्रंथी, थायमस, → यौवनलोपी ग्रंथि] या सर्व अंतस्त्यांत (इंद्रियांत) अपपुष्टी (पोषणाच्या अभावी रोडावणे) आढळते.\nलक्षणे : मूल अंगावरून तोडल्यावर त्याची वाढ खुंटते, स्नायू कृश आणि शोफयुक्त (त्वचेच्या दोन पेशींच्यामध्ये द्रव साठल्यामुळे येणाऱ्या सुजेने युक्त) होतात, केसांचा रंग व घडण यांमध्ये फरक पडतो. पोट मोठे दिसते. अतिसार (हगवण), भूक मंदावणे वगैरे लक्षणेही दिसतात. अ आणि ब जीवनसत्त्वे कमी पडल्याने तोंड येणे, त्वचा खरखरीत होणे अशी लक्षणे दिसून मूल उदासीन, चिडचिडे आणि रडके होते. ते एकाच जागी बसून राहते. डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही.\nनिदान : सर्व प्रकारांचे अन्न कमी पडल्यामुळे होणारा तीव्र अशक्तपणा आणि अपपुष्टी यांपासून व्यवच्छेदक (दोन सारखी लक्षणे दाखविणाऱ्या रोगांतील सूक्ष्म फरक ओळखून) निदान करणे आवश्यक आहे. त्या रोगात मूल अगदी कृश असते, तर क्वाशिओरकोर या रोगामध्ये त्वचेखाली वसा साठल्यामुळे आणि स्नायुशोफ असल्यामुळे मूल कृश दिसत नाही.\nचिकित्सा : आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढविणे हा त्वरित गुण देणारा उपाय आहे. दूध, साय काढलेले दूध, ताजे ताक वा दुधाची भुकटी, मांसरस, अंडी वगैरे पदार्थ वारंवार थोड्या प्रमाणात दिले असता रोग-लक्षणे कमी होत जातात. अतितीव्र प्रकारांत नीलेच्या मार्गाने रक्तद्रव काही दिवस दिल्यास त्वरीत गुण येतो. पूर्वपाचित (प्रक्रिया करून पचनास सोपी केलेली ) प्रथिने आणि जीवनसत्वेही भरपूर प्रमाणात द्यावी लागतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nपॅरा – अँमिनो सॅलिसिलिक अम्ल\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nanded/youth-attacked-on-hotel-honor-with-sharp-weapon-incident-caught-on-cctv-in-nanded/mh20230122224233360360196", "date_download": "2023-02-04T05:47:03Z", "digest": "sha1:4PYH2KWGQRUL5E24PKH4JHH7JUCP3SVW", "length": 7958, "nlines": 19, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "Nanded Crime : खंजीर घेऊन तरुण मागे धावला, जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक कॅबिनमध्ये लपला, youth-attacked-on-hotel-honor-with-sharp-weapon-incident-caught-on-cctv-in-nanded", "raw_content": "\nNanded Crime : खंजीर घेऊन तरुण मागे धावला, जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक कॅबिनमध्ये लपला\nNanded Crime : खंजीर घेऊन तरुण मागे धावला, जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक कॅबिनमध्ये लपला\nएका तरुणाने जुन्या वादातून खंजीर घेऊन हॉटेल चालकाचा पाठलाग केला. यामुळे हॉटेल चालकाने जीवाच्या आकांताने जवळच असलेल्या पेट्रोलपंपाचे कॅबिन गाठले. मात्र, हल्लेखोराने एवढ्यावरच न थांबता त्या हॉटेल चालकाचा तेथेही पाठलाग करून त्याच्या पाठीवर खंजीरने सपासप वार करत जखमी केले. ही घटना 21 शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान नमस्कार चौक परिसरात असलेल्या माणिक पेट्रोल पंपावर घडली.\nयुवकाचा हॉटेल चालकावर हल्ला सीसीटीव्हीत कैद\nनांदेड : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नमस्कार चौकात असलेल्या MH-26 हॉटेल चालकाचा आणि युवकाचा दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला. तो वाद तेथेच मिटल्यानंतर शनिवारी सायंकाळी तो युवक पुन्हा हॉटेलमध्ये आला. त्या दोघांचाही वाद चिघळल्यानंतर युवकाने जवळील खंजीर बाहेर काढले. जिवाच्या भितीने हॉटेल चालक भररस्त्यावर इकडे तिकडे पळू लागला. शेवटी तो जीव वाचविण्यासाठी माणिक पेट्रोल पंपाच्या कॅबिनमध्ये घुसला. तेथे झालेल्या मारामारीत हॉटेल चालक जखमी झाला. हॉटेल मालकावर सध्या नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nघटना सीसीटीव्हीत कैद : हॉटेल चालकावर वार करणारा युवक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. हल्ला करून तो बसने फरार झाला आहे. ही घटना समजताच विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.\nनांदेडमध्ये चालले तरी काय उपसरपंचपदाच्या निवडीनंतर आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी 19 जानेवारी, 2023 रोजी विजयी मिरवणूक काढली. यात 'आमचा नेता पॉवरफुल्ल' गाण्यावर थिरकताना प्रतिस्पर्ध्यांवर जरब बसावी यासाठी त्यांनी मिरवणुकीत तलवारी नाचवल्या. बरं प्रकरण एवढ्यावरही थांबले नाही तर गावगुंडांनी एकाला रक्त निघेपर्यंत मारहाणही केली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनूला या गावी घडली.\nदहशत पसरवण्याचा प्रयत्न : सरपंच पदासाठी आमच्या उमे��वाराला मतदान का केले नाही असे म्हणत एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नूतन उपसरपंचांसह नऊ जणांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मिरवणुकीत विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी नाचवून अप्रत्यक्ष दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.\nहातात तलवारी घेऊन डान्स : उपसरपंचपदी विराजमान झाल्यावर मिरवणूक काढण्याकरिता संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी जाळावर तलवारींच्या पाती गरम करुन त्या नाचवण्यास तरुणांनी मागे पुढे पाहिले नाही. हा सगळा प्रकार सुमारे २० मिनिटे सुरू होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद आणि वादावादी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. कुठे दोन पॅनल तर कुठे तीन पॅनलमध्ये लढती झाल्या. मात्र, निवडणुकीतील खुन्नस आता काढली जात आहे. हदगाव तालुक्यातील मनूला या गावात असाच प्रकार घडला आहे.\nहेही वाचा : Thane Crime : कपड्याच्या आडून बनावट विदेशी मद्याची तस्करीचा पर्दाफाश; लाखोंचे मद्य जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/user-36104", "date_download": "2023-02-04T06:44:43Z", "digest": "sha1:RWCHUHETFHZQXBZYM7BWMI7DPA6EFULO", "length": 9205, "nlines": 94, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "अजिंक्य आडके, Max Woman", "raw_content": "\nHome > अजिंक्य आडके\nराखी सावंत यांच्या आईचे निधन... \nराखी सावंतची आई जया यांचे काल म्हणजेच २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बराच काळ उपचार सुरु होते. राखीच्या आईला कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. राखी...\nभारतीय महिला क्रिकेट संघाला आज जगज्जेतेपदाची संधी..\nभारत आणि इंग्लंड यांच्यात आज अंडर-19 महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. त्याचवेळी रोमहर्षक उपांत्य फेरीत इंग्लंडने...\nमलायका व अरबाज पुन्हा एकत्र..\nबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा परवा गुरुवारी रात्री तिचा एक्स पती अरबाज खानसोबत स्पॉट झाली. यादरम्यान दोघेही त्यांचा मुलगा अरहानला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी पोहोचले होते. आता याचा एक व्हिडिओही समोर...\nसलमान नंतर आता आमिर खानचे पठाण कनेक्शन...\nआमिर खानची मोठी बहीण निखत खानही पठाणमध्ये भूमिका साकारली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केली आहे, या फोटोमध्ये ती शाहरुख खानसोबत दिसत आहे. या चित्रपटात निखतने एक छोटासा कॅमिओ केला आहे. शाहरुखचे...\nपठाण चित्रपटाची खरी कमाई किती दोन दिवसाच्या कमाईत अनेक रेकॉर्ड ब्रेक..\nशाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींची बंपर ओपनिंग केली. बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा हा चित्रपट ठरला आहे. याआधी हृतिक रोशनच्या 'वॉर'...\nप्रेम संबंध मान्य नव्हते म्हणून पोटच्या पोरीचा गळा दाबून हत्या...\nनांदेड जिल्ह्यात काल अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. आई-वडिलांनीच आपल्या 23 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. हा खून करण्याचे कारण होते मुलीचे तरुणासोबत असलेले प्रेमसंबंध. तिने प्रेम केलं म्हणून...\nकेएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची भेट कशी झाली पहा..\nबॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज 23 जानेवारीला क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार आहे. खंडाळ्यात दोघांचे लग्न होणार असून, याला बॉलिवूड आणि देशातील बड्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत. लग्नापूर्वी दोघेही...\nCovid-19 : WHO ने जरी केली नवीन मार्गदर्शक तत्वे\nचीनमध्ये कोरोना रुग्णानाची संख्या वाढल्याने भारत, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, केरळ सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे....\nदेशात कोरोनाचे 188 नवीन रुग्ण तर तीन जणांचा मृत्यू\nचीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने भारत, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सांगितले की, 11 दिवसांत देशात आलेल्या 124...\nबॉलीवूड अभिनेता सोनू सूदला उत्तर रेल्वेने सुनावले खडे बोल, असं नक्की काय झालं\nबॉलीवूड अभिनेता सोनू सूदला रेल्वेच्या फूटबोर्डवर बसून प्रवास केल्याबद्दल उत्तर रेल्वेने चांगलेच फटकारले आहे. ते धोकादायक ठरू शकते, असे रेल्वेने म्हटले आहे. कृपया असे करू नका कारण यामुळे लोकांमध्ये...\nकोरोनाची चौथी लाट मार्चमध्ये येऊ शकते...\nचीनमध्ये (China) कोरोनाची (Corona) रुग्ण वाढल्याने भारत, पाकिस्तान आणि अमेरिका (America) सारख्या देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका आहे. ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती म्हणाले...\nभारत जोडो यात्रेतील काही खास फोटो.. ( Bharat Jodo Yatra )\nभारत जोडो यात्रा आज मंगळ���ारी उत्तर प्रदेशात गाझियाबादमध्ये पोहोचली आहे. उद्या दुसऱ्या दिवशी बुधवारी ही यात्रा बागपतमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ही यात्रा शामली जिल्ह्यात असणार आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.fcfauto.com/3d-single-layer-luxury-car-mats-product/", "date_download": "2023-02-04T05:11:48Z", "digest": "sha1:SXS6D32JQ5HBSVFQ6HQRVB4MVOXLDXLQ", "length": 12886, "nlines": 200, "source_domain": "mr.fcfauto.com", "title": "घाऊक 3D सिंगल लेयर लक्झरी कार मॅट्स उत्पादक आणि कारखाना |फुचेफांग", "raw_content": "\nकार बॅक सीट ऑर्गनायझर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n3D सिंगल लेयर लक्झरी कार मॅट्स\nसिंगल लेयर कार मॅट्स\nकार बॅक सीट ऑर्गनायझर\nलक्झरी डबल-लेयर 3D कार ...\nलक्झरी डबल-लेयर 3D कार ...\nडायमंड डबल-लेयर कार मा...\nथ्रीडी सिंगल लेयर लक्झरी कार...\n3D सिंगल लेयर लक्झरी कार मॅट्स\n3D सिंगल लेयर कार मॅट्स हे उत्कृष्ट पोशाख प्रतिरोधक, जलरोधक आणि स्वच्छ करण्यास सोपे असलेले लक्झरी उत्पादन आहे.कार फ्लोअर मॅट्स 2021 चे नवीन डिझाइन आहे, तुमच्या आवडीसाठी बेज, ब्लॅक, कॉफी असे तीन रंग आहेत.आहेततीनएका सेटसाठी तुकडे.कार फीट पॅड्सच्या कारागिरीची गुणवत्ता खूप चांगली आहे.\n3D सिंगल लेयर कार मॅट्स हे उत्कृष्ट पोशाख प्रतिरोधक, जलरोधक आणि स्वच्छ करण्यास सोपे असलेले लक्झरी उत्पादन आहे.कार फ्लोअर मॅट्स 2021 चे नवीन डिझाइन आहे, तुमच्या आवडीसाठी बेज, ब्लॅक, कॉफी असे तीन रंग आहेत.आहेततीनएका सेटसाठी तुकडे.कार फीट पॅड्सच्या कारागिरीची गुणवत्ता खूप चांगली आहे.\nआयटम 3Dअविवाहित थरकार मॅट्स\nफायदे अँटी-स्लिप, स्किड, पोशाख प्रतिरोधक, गंध नाही, पर्यावरणास अनुकूल\nमॅट्सची संख्या एका सेटसाठी 3PCS\nगाडी चालवणारा हात गाडी चालवणारा डावा हात\nCar जागा 5 किंवा 7 जागा स्वीकारल्या\nमुख्य साहित्य PU लेदर+XPE\nमूळ ठिकाण हेबेई, चीन\nवितरण वेळ 5 दिवसात 1,000 पेक्षा कमी संच\n3D फूट पॅड कसा निवडायचा\n1. त्याची किंमत कामगिरी पहा\nसर्व प्रथम, 3D कार फ्लोअर मॅट्सची गुणवत्ता किंमतीने मोजली जात नाही.काही फ्लोअर मॅट्स अगदी कमी किमतीत उपलब्ध असू शकतात, परंतु काही बेईमान व्यापारी ग्राहकांना फसवण्यासाठी जास्त किमतीची मागणी करतील.हे टाळण्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडील अनेक फूट पॅडच्या किमतींची तुलना करू शकता.\n2. त्याच्या वजनाकडे लक्ष द्या.\nफूट पॅडचे वजन जितके हलके नसते तितके चांगले नसते, अर्थातच, ते जास्त जड नसते, मुख्यतः त्याच्या सामग्रीवर अवलंबून असते, सामग्री भिन्न असते, वजन देखील भिन्न असते आणि पोशाख प्रतिरोध आणि त्यांची संबंधित वैशिष्ट्ये आणि कार्ये भिन्न आहेत.उदाहरणार्थ, बाजारातील पीव्हीसी फूट पॅड तुलनेने अवजड आहेत आणि सर्वोत्तमसाठी योग्य आहेत.\n3. त्याच्या अँटी-स्लिप प्रभावाकडे लक्ष द्या.\nअँटी-स्लिप हे फूट पॅडचे सर्वात मूलभूत आणि व्यावहारिक कार्य आहे.3D फूट पॅड देखील तत्त्व आहे.खरेदी करताना, आपण एक बकल निवडणे आवश्यक आहे.नॉन-शिफ्टिंगचा प्रभाव ड्रायव्हिंग सुरक्षितता सुनिश्चित करू शकतो.\n4. हे त्याच्या त्रिमितीय प्रभावावर अवलंबून असते.\nत्याला 3D कार चटई का म्हणतातकारण थ्रीडी कार मॅटचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.योग्य कारच्या बाबतीत, चटईचा त्रिमितीय प्रभाव अर्थातच अधिक चांगला आहे.\n5. हे त्याच्या जाडीवर अवलंबून असते.\nबाजारात मानक फूट पॅड जाडी आहेत: 2MM, 5MM, 7MM, 1CM.फूट पॅड जितका जाड असेल तितका पोशाख प्रतिरोधक आणि टिकाऊ फूट पॅड.जाड अर्थातच अधिक महाग आहे, आणि जाड जास्त चांगले नाही.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कार फिट करणे.तुमच्या कारसाठी सर्वोत्तम टेलर-मेड आहे.तुम्ही खूप जाड फूट पॅड विकत घेतल्यास, ते गिफ्ट बॉक्स, ब्रेक आणि एक्सीलेटरवर परिणाम करेल आणि असुरक्षिततेचे छुपे धोके असतील.म्हणून, फूट पॅड स्थापित केल्यानंतर, ते ड्रायव्हिंगची गैरसोय होईल का हे पाहण्यासाठी खात्री करा.ते गैरसोयीचे असल्यास, आपण ते बदलू शकता, लक्षात ठेवा की सुरक्षा नेहमीच प्रथम असते.\n6. त्याच्या नम्र प्रभावाकडे लक्ष द्या.\nवेगवेगळ्या कार फूट पॅड उत्पादकांनी उत्पादित केलेल्या फूट पॅडमध्ये भिन्न अनुपालन प्रभाव असल्यामुळे, तुम्ही अनुपालन प्रभावाकडे लक्ष दिले पाहिजे.\nशेवटचा मुद्दा, स्थापनेनंतर त्याच्या वापरावर अवलंबून असतो.\nमागील: लोकप्रिय विक्री समांतर सिंगल लेयर कार मॅट्स\nपुढे: कॉइल मॅट्ससह स्क्वेअर पॅटर्न डबल-लेयर कार मॅट्स\nसजावटीच्या कार फ्लोअर मॅट्स\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\n5 वर्षांसाठी मोंग पु सोल्यूशन्स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करा.\nसिल्क कार्पेटसह लक्झरी डबल-लेयर 3D कार मॅट्स\nलोकप्रिय विकले जाणारे समांतर डबल-लेयर कार मॅट्स\nकॉइलसह स्क्वेअर पॅटर्न डबल-लेयर कार मॅट्स ...\nलोकप्रिय विक्री समांतर सिंगल लेयर कार मॅट्स\nकॉइल मॅट���ससह डायमंड डबल-लेयर कार मॅट्स\nकॉइलसह लक्झरी डबल-लेयर 3D कार मॅट्स\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nक्रमांक 2-1-401, टेंगफेई रोड, नांगॉन्ग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झोन, झिंगताई शहर, हेबेई प्रांत\n© कॉपीराइट 20112021 : सर्व हक्क राखीव.\nलक्झरी कार मॅट्स राखाडी कार मॅट्स लेदर कार फ्लोअर मॅट्स लक्झरी कार फ्लोअर मॅट्स लेदर कार मॅट्स 3d कार फ्लोअर मॅट्स\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kisanwani.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2023-02-04T05:42:11Z", "digest": "sha1:HUGM7N2XJFOWC3M5HF2V2SHWEUIJOXZM", "length": 1758, "nlines": 54, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "अनिकेत कोथळे Archives - Kisanwani", "raw_content": "\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nशेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर या कालावधीत पुन्हा वाढणार | Cotton Price Update\nबीज बोते समय ही करें बीज बनाने की तैयारी |\nभारत का सबसे बड़ा कृषि मेला “किसान” पुणे में शुरू, जानें प्रदर्शनी की खासियत | Kisan Exhibition\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2023-02-04T06:12:49Z", "digest": "sha1:O3HUD34H4RYS5V6LOUR3ETQVXWQ4XMCF", "length": 6296, "nlines": 118, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पिंपरी – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या पिंपरी मुंबई सामाजिक\nग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद\nग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद आदिवासी बांधवांना झाले आनंद ; माञ, राजकीय पुढा-यांचे धाबेच दणाणले… “दहिसर ठाकूर पाड्यात घाणीचे साम्राज्य, पिंपरी ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष” अशी बातमी देखील… दि.१४ मे २०२२ रोजी ADIVASI News & Entertainment YouTube Channel च्या माध्यमातून प्रकाशित केली होती व सातत्याने पाठपुरावा कल्याण/ प्रतिनिधी : पंचायत समिती […]\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभा��� स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/09/08/2020/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2023-02-04T06:35:28Z", "digest": "sha1:CWEPAOLJBXOPYVHMNQVK4PJ6LWUYKVVV", "length": 20633, "nlines": 229, "source_domain": "newsposts.in", "title": "सुरज बहुरीया गोळीबार प्रकरण | हजारो नागरिकांच्या जनसमुदयाने दिला सुरज’ला अखेरचा निरोप! | Newsposts.", "raw_content": "\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,…\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची…\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\nHome Marathi सुरज बहुरीया गोळीबार प्रकरण | हजारो नागरिकांच्या जनसमुदयाने दिला सुरज’ला अखेरचा निरोप\nसुरज बहुरीया गोळीबार प्रकरण | हजारो नागरिकांच्या जनसमुदयाने दिला सुरज’ला अखेरचा निरोप\nबल्लारपूर : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवणारी थरारक घटना. काल मुख्य मार्गावर जुन्या बस स्थानकाजवळ अगदी वर्दळीच्या ठिकाणी काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहेत. या हल्यामध्ये कुख्यात गुंड सुरज बहुरीया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, घटनेची गांभीर्यता आणि स्वतःची सुरक्षिततेच्या दृष्टीने अवघ्या काही तासात सर्व पाचही आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहेत. सर्व आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता, या पाचही आरोपींना १५ ऑगस्ट पर्यंत पीसीआर मंजूर केला आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक खैरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव आणि पोलीस निरीक्षक शिवलाल भगत करीत आहेत.\nमृत सुरज बहुरीया मागील काही वर्षांपासून कोळसा तस्करीचा व्यवसाय होता. मात्र, मागील पाच महिन्यांपूर्वी त्याने दारू तस्करीच्या धंद्यात पाऊल टाकले. आरोपी अमन अंनदेवार हा पूर्वीपासून दारू तस्करीच्या व्यवसायात सक्रिय होता. त्यामुळे नव्याने दारू तस्करीच्या व्यवसायात उतरलेल्या सुरज बहुरीया यांच्याविषयी त्यांच्या विषयी वैर निर्माण झाले. मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये लहान-मोठे वाद घडले होते. त्यामुळे दोघेही संधी साधून एक-मेकाचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, योग्य संधी साधून, अमन अंदेवार याने सुराज’च्या हालचालींवर लक्ष दिले. आणि काल बिर्याणी खायला दुपारी दोन’च्या सुमारास सुरज बहुरीया येणार असल्याच्या पक्या माहितीवरून आधीच सापडा रचून कट काढला. हल्लेखोरांनी या हल्यात दोन दुचाकीचा वापर केला एका वाहनांवर दोन तर एका वाहनांवर तीन या प्रमाणे बसून आले आणि बिर्याणी खाऊन गाडीत बसलेल्या सुरज बहुरीया’वर देशी काट्याने सहा राऊंड फायर करीत सुरज बहुरीया’चा खात्मा केला.\nआज दुपारी चार’च्या सुमारास हजारो नागरिकांच्या जनसमुदयाने सुरज बहुरीया’ला अखेरचा निरोप दिला. सुरज बहुरीया कुख्यात गुंड जरी असला तारीमात्र, त्याच्या राहत्य�� परिसरात त्याचा चांगला मोठा जनसंपर्क होता. ते या अंत्यविधीला उपस्थित जमावातून दिसून येत आहेत. मागील दोन दिवसांपासून या थरारक घटनेमुळे या घटनेचा सूड घेण्यासाठी एकादा मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात पोलीस विभागाला अधिक गतिशील व्हावे लागेल, असे मत शहरातील नागरिकांच्या वतीने वर्तविल्या जात आहेत.\n१ ) आल्फ्रेड उर्फ बंटी लॉजिस्ट अँथोनी वय 19 वर्ष राहणार सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर\n२) प्रणय राजू सैगल वय 22 वर्ष राहणार श्रीराम वार्ड, बल्लारपूर\n3) बादल वसंत हरणे वय 19 वर्ष श्रीराम वार्ड, बल्लारपूर\n4) अविनाश उमाशंकर बोबडे, वय 22 वर्ष गांधी वार्ड बल्लारपूर\n5) अमन उर्फ चिन्हा आनंद अंदेवार वय- २९ वर्ष , डॉ.झाकीर हुसेन वार्ड, बल्लारपूर\nPrevious articleबल्लारपुर गोलीबार हत्याकांड | वर्चस्व की जंग मे अमन के हाथों सूरज का अंत\nNext articleकोतवाल सेवकांना महसूल विभागात चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या खासदार : बाळू धानोरकर यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र, चिमूर व वरोरा येथे विक्रमी वाढ\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यानुसार पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहे....\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,...\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची...\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य...\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ; आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना\nअनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले\nचिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर\nपैनगंगा प्रकल्पात दोन आमदारांची धडक\nChanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू\nमहाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सोन्यासह रोख रक्कम लंपास\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र, चिमूर व वरोरा येथे विक्रमी वाढ\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य मंत्री हंसराज अहीर यांची मागणी\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nआता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली\nचंद्रपूर शहरात लवकरच एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा\nचंद्रपुरात 24 तासात 16 मृत्यू ; 1171 पॉझिटिव्ह, चंद्रपूर मनपा क्षेत्र,…\nचंद्रपुर जिल्ह्यासाठी रेमिडीसीवीर इंजेक्शन्सचा तातडीने पुरवठा करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांची…\nकोरोना रुग्णांना योग्य सुविधा व औषधोपचार करा : केंद्रीय गृहमंत्री राज्य…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/state-government-675-crore-assistance-for-heavy-rain-compensation-for-633-lakh-farmers", "date_download": "2023-02-04T05:52:22Z", "digest": "sha1:IR4VOJBROSHNLTIQFCTVGP7PQ2E4MSSZ", "length": 4639, "nlines": 45, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "राज्य सरकारचा निर्णय! १० जिल्ह्यांतील ६.३३ लाख शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे ६७५ कोटी", "raw_content": "\n १० जिल्ह्यांतील ६.३३ लाख शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचे ६७५ कोटी\nराज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला.\nराज्य सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला.पुणे आणि नाशिक विभागातील दहा जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी बुधवारी ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाढीव मदत दिली. आता ज्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे, त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.\nपुणे व नाशिक विभागीय आयुक्तालयाकडून सरकारला पाठविण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारने बुधवारी मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहा जिल्ह्यातील सव्वासहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये (तीन हेक्टरपर्यंत मर्यादा) देण्याचा निर्णय झाला. दरम्यान, आतापर्यंत जून ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार ६६१ कोटी ३९ लाखांची मदत दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/page/380/", "date_download": "2023-02-04T06:09:15Z", "digest": "sha1:35JACGDOF6BD5ERRDIXDSRVQAK2TVZKU", "length": 23325, "nlines": 160, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "DeleteNamoApp is in trend on social media | जगभर '#DeleteFacebook' नंतर 'DeleteNamoApp' मोहीम जोरात | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nYes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर\nफेसबुक डेटा लीकवरून जगभर वादंग निर्माण झाल्याने सर्वत्र ‘#DeleteFacebook’ मोहिमेने जोर पकडला आहे. आता देशभरात ‘#DeleteNamoApp’ मोहीम जोर पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात धक्कादायक तांत्रिक खुलासे सुद्धा पुराव्यानिशी बाहेर येत आहेत.\nत्रिपुरात लोकसभेच्या २ जागा आहेत, मग भाजपने देशभर आनंद व्यक्त का केला \nसपा – बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आले म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा २ जागांवर पराभव झाला असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिल्याने विरोधकांकडून ही प्रतिक्रिया कानावर येत आहे.\nमोदीसरकारने गोरखांना धोका दिल्याचा आरोप करत 'जीजेएम' ची सत्तेला लाथ\nएनडीएला सहकारी पक्षांकडून एकावर एक धक्के मिळण्याचे सत्र सर्वच राज्यात सुरु झाले आहे. एनडीएचा जुना सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) ने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.\nगडकरी पंतप्रधान व्हावे हीच संघाची इच्छा, असं कोण म्हणाल \n२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा भारतात कधीच निवडणूक होणार नाहीत.\nपक्षांतर रोखणारा कायदा करा, गडकरींच्या विधानाने विरोधकांमध्ये कुजबुज\nएका खासगी वृत्तवाहिनीच्या सन्मान सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.\nआणखी एक १३९४.४३ कोटींचा मोठा घोटाळा\nसर्वात आधी पीएनबी १३ हजार कोटी आणि अनेक बँकेचे घोटाळे गाजत असताना आता पुन्हा युनियन बॅंकेसहित आठ बँकांमध्ये १३९४.४३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे.\nपंतप्रधान जनधन योजनेचा बोजबारा, देशभरात ६ कोटी खाती निष्क्रिय\nभारत सरकारने जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत अशी माहिती खुद्द अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली आहे.\nशहीद दिनापासून अण्णांच लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन\nअखेर अण्णांनी आज रणशिंग फुंकले, २३ मार्च म्हणजे शहीद दिनाचे औचित्य साधून अण्णांच आज लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन सुरु आणि मोदीसरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.\nभारतातील सर्व बँकांची जवाबदारी मोदींची नाही : अमित शहा\nएका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ अशी घोषवाक्य देत सत्तेत आलेलं मोदी सरकार आता जवाबदाऱ्या झटकू लागलं आहे.\nअजून एक नीरव मोदी, १४ बँकांना ८२४ करोडचा चुना लावून विदेशात फरार\nदेशात बँकेतील घोटाळे न थांबण्याचं सत्र अजूनही चालूच आहे आणि इतकी भली मोठी घोटाळ्याची प्रकरणं समोर असताना सुद्धा हे देशाबाहेर कसे पळून जात आहेत एका मागे एक असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.\nसंघ मोदी 'भक्तांवर' नाराज, संघातील नागपूर लॉबी 'दक्ष' झाली \nनरेंद्र मोदी खूप झपाट्याने देशात मोठे होत आहेत त्यामुळेच कि काय नागपूर लॉबी जरा दक्ष झाल्याचे समजते. सध्या नागपुरातील लॉबी दक्ष झाल्यामुळे आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात द्वंद्व पेटल्याचे पाहावयाला मिळत आहे.\nअण्णांचा जन-लोकपालसाठी मोदीसरकार विरोधात एल्गार, दिल्लीला रवाना\nजन-लोकपाल आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज दिल्लीला रवाना झाले. लवकरच ते मोदी सरकारवर विरोधात लोकपाल विधेयक पारित करावे म्हणून उपोषणाला बसणार आहेत.\nराज ठाकरेंनी मुंबई संदर्भातलं वक्तव्य आणि नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय\nराज ठाकरेंनी मुंबई संदर्भातलं वक्तव्य आणि नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यात मोदी मुंबई आणि पुणे संदर्भात वक्तव्य करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनत आहे.\nभाजपकडे थापा मारण्याचे 'स्किल', उद्धव ठाकरेंची टीका\nकालच्या रेल���वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदीसरकारवार जोरदार टीका केली आहे.\nअखेर राज ठाकरेंच 'ते' व्यंगचित्र खरं ठरल, महाराष्ट्र दहशदवाद्यांचा तळ बनतोय\nमहाराष्ट्र बांगलादेशी दहशदवाद्यांचा तळ बनत चालला असल्याचे काहीसे चित्र आहे. पुण्यातील एका लष्करी बांधकामाच्या साईटवरून एटीएसने पुणे मोड्युलचा भाग असणाऱ्या राज मंडळ ह्या ३१ वर्षाच्या तरुणाला अटक केली असून तो या लष्करी साईटवर पर्यवेक्षक म्हणून कामाला होता.\nरेल्वे आंदोलन मागे घेऊन प्रशिक्षणार्थी राज ठाकरेंच्या भेटीला\nआज सकाळ पासूनच रेल्वे प्रशिक्षणार्थींनी रेल-रोको केल्यानंतर अखेर तीन तासानंतर आंदोलन मागे घेऊन, आपले प्रश्न मांडण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली.\nपुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट\nपुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.\nमुबईनंतर किसानसभा मोर्चा दिल्लीकडे, देशभर जेलभरो करणार\nमुंबईतील किसानमोर्चा यशस्वी झाल्यानंतर आता किसानमोर्चा दिल्लीच्या दिशेने नव्या आंदोलनाचा एल्गार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी देशभर करोडो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे म���ळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/12491", "date_download": "2023-02-04T05:32:28Z", "digest": "sha1:26ERCBHWL3WKQ3OKS2OUYGBKCMZXUEVO", "length": 9764, "nlines": 105, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "निफाड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा – Purogami Sandesh", "raw_content": "\nनिफाड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा\nनिफाड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा\n🔸सौ. रत्ना शंकर संगमनेरे यांची सभापतीपदी निवड\nनाशिक(दि.1ऑक्टोबर):-नाशिक जिल् ह्यातील निफाड तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथील रहिवासी असलेल्या सौ रत्नाताई शंकर संगमनेरे यांची निफाड पंचायत समिती सभापतीपदी माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित सभापती पदी सौ. रत्ना ताई संगमनेरे व उपसभापती पदी सं��य भाऊ शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nयांच्या निवडीचे स्वागत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ शिरसाठ भास्कर नाना बनकर शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर भाऊ कराड पंचायत समिती सदस्य राजाभाऊ पाटील, शिवा सुरासे, निवृत्ती जगताप , शहाजी राजोळे, सोमनाथ पानगव्हाणे, पंडित आहेर, चारोस्कर, नंदू भाऊ पवार , गोटू बागुल अनिल कुंदे , सोपान संगमनेरे, सुभाष आवारे, रमेश नाना संगमनेरे, सुनील आवारे, सतिष संगमनेरे, खंडू बोडके, नितीन निकम, धनंजय संगमनेरे, पञकार विजय केदारे राजेन्द्र आहिरे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.\nबिबट्याने घेतला लहान मुलाचा प्राण\nहिमायतनगर तहसिलदार यांनी पंधरा दिवसात न्याय न दिल्यास दिव्याग,वृध्द,निराधार हे तहसिलदार यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करणार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/1057", "date_download": "2023-02-04T05:25:30Z", "digest": "sha1:A3PN3XAH7QWONREDLYLIXXHB7RYXWKYZ", "length": 13256, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित – Adivasi Samrat", "raw_content": "\nपनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित\nपनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर\nContainment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित\nजिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो.आजिवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे.\nया परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.\nया आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.\nताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक\nएकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर द���वेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री\nएकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुंबई/ प्रतिनिधी : महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर […]\nकोकण ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र सामाजिक\nपनवेल महावितरणचा महाभ्रष्टाचार… सर्वसामान्य वीज ग्राहकांची लूट तर तर मॉल्स, बार, शोरुमला सूट\nपनवेल महावितरणचा महाभ्रष्टाचार सर्वसामान्य वीज ग्राहकांची लूट तर तर मॉल्स, बार, शोरुमला सूट पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महावितरणाच्या अजब कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. विद्युत अधिनियम कायद्याची पायमल्ली करत अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती जबरदस्ती वसूली करण्याचे काम जोरात सुरु आहे. वास्तविक विद्युत अधिनियमातील कलम 56 मधील तरतूदीनुसार वीज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली […]\nताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nलैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल\nलैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल नवीन पनवेल / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी रुपेश नाथा म्हस्कर (वय 36 रा. टेंभोडे) याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी यांच्या दोन मुली व त्या मुलींच्या चार मैत्रिणी ह्या अल्पवयीन आहेत. आरोपी रुपेश नाथा म्हस्कर याने त्यांचा वारंवार […]\nपनवेलमधील 42349 गरजूंना मनपा मार्फत भोजन 27 सामाजिक संस्थांची भरघोस मदत- आयुक्त गणेश देशमुख\nआदिवासी सेवा संघाच्या (ASS) प्रयत्नांनी जिल्हा बाहेरील गरिब, गरजूंना दैनंदिनी वस्तूंचा वाटप… पनवेलचे तहसीलदार श्री. सानप यांनी दिला मजूरांना दिलासा\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2011_03_20_archive.html", "date_download": "2023-02-04T06:50:23Z", "digest": "sha1:RDPF7H7SWTIBRECP4FGTTEWIHB7VKSF4", "length": 21034, "nlines": 268, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 3/20/11 - 3/27/11", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nविश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काळात तीन-एक आठवडे सिनेमा थिएटर ओस पडली होती. प्रेक्षक टीव्हीसमोरच ठिय्या देऊन बसतील आणि थिएटरकडे फिरकणारही नाहीत, असा कयास बांधून निर्मात्यांनी मोठे चित्रपट लावायचे टाळले; पण जरा डोकं चालवलं असतं, तर चालू घडामोडींवरचे वेगवेगळे आणि आकर्षक चित्रपट आले असते आणि सहज \"ब्लॉकबस्टर' ठरले असते. एक झलक...\nफस गये रे ओबामा\nप्रमुख भूमिका ः बराक ओबामा, मुअम्मर गडाफी, होस्नी मुबारक, सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन आणि पाहुणे कलाकार म्हणून याच जातकुळीतले अनंत हुकूमशहा.\nअमेरिकेने गल्लोगल्ली, गावोगावी, शहरोशहरी आणि देशोदेशी पोसलेल्या हुकूमशहांच्या इतिहासापासून कथा सुरू होते. मग हेच हुकूमशहा भस्मासूर बनून अमेरिकेवर कसे उलटतात, मग अमेरिकेचे हितशत्रू अमेरिकेला कसे उलटे करतात आणि आपणच त्यांना हुसकावल्याचा उलटा कांगावा करण्याची वेळ अमेरिकेवर कशी येते, अशा घटनांमधून ही कथा रंगत जाते. इजिप्तच्या ताज्या संदर्भामुळे ही कथा अधिक जि��ंत आणि वास्तववादी ठरू शकेल. लीबियाचे हुकूमशहा गडाफी आधी घाबरल्याचं नाटक करून नंतर अमेरिकेलाच तोंडघशी पाडतात आणि ओबामांना इतर देशांना भरीला घालून हल्ले सुरू करण्याची वेळ येते, या टप्प्यावर शेवट होतो.\n(फिर) तेरे बिन लादेन...\nप्रमुख भूमिका ः ओसामा, ओबामा, जॉर्ज बुश.\nचित्रपटाची पार्श्‍वभूमी \"फस गये रे...'सारखीच. फक्त अफगाणिस्तानची पार्श्‍वभूमी हा \"यूएसपी' ठरू शकेल. जॉर्ज बुश यांच्या बालपणापासून चित्रपट सुरू होतो. लहानगा जॉर्ज \"लंडन लंडन'ऐवजी \"लादेन लादेन', \"रंग रंग कोणता'ऐवजी \"लादेन लादेन कोणता', \"खांब खांब खांबोळी'च्या ऐवजी \"इराक-अफगाणिस्तान लांबोळी', असे खेळ खेळत असतो. लहानपणीच्या जॉर्जच्या भूमिकेत तेवढ्याच बालिशपणासह स्वतः जॉर्ज बुश बेमालूम अभिनय करतात. बुश आणि अमेरिका शेवटपर्यंत लादेनचा शोध घेत राहतात; पण तो त्यांच्या हाती लागत नाही. शेवटी \"तेरे बिन लादेन'मध्ये लादेनची भूमिका करणारा कलाकारच त्यांच्या हाती लागतो, असा उत्कंठावर्धक क्‍लायमॅक्‍स. बुश यांची सद्दी संपल्यानंतर ओबामा पुन्हा लादेनच्या शोधावर निघतात, असं \"कॅची' दृश्‍य दाखविल्यानं चित्रपटाच्या \"सिक्वल'ची (\"एक बार फिर' तेरे बिन लादेन) उत्कंठाही टिकून राहते.\nप्रमुख भूमिका ः मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज.\nएका दाट जंगलात बोधिवृक्षाखाली मनमोहनसिंग तपश्‍चर्या करीत बसले आहेत. समष्टीपासून दूर जाऊन मनःशांतीचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अचानक सोनिया गांधींचा फोन येतो. मनमोहनसिंगांना पंतप्रधान केल्याचं सांगितलं जातं. मनमोहनसिंग भगवे कपडे बदलून पांढरे कॉंग्रेसवादी कपडे परिधान करून विमानातून थेट राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर अवतीर्ण होतात. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर उभी केल्यासारखी त्यांची खुर्ची सतत डळमळीत राहते. अचानक तिची \"डावी' बाजू कलते. मग \"उजवी'कडून खुर्ची उलटविण्याचा जोरदार प्रयत्न होतो. तरीही ती स्थिर राहते. कुणीकुणी कुजके, मोडके टेकू आणून खुर्चीला लावतं. त्यामुळं खुर्ची डळमळीत राहते. त्यावर बसलेले मनमोहनसिंग मात्र निश्‍चल, निस्तब्ध, स्थितप्रज्ञ दिसतात. पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेऊन पुन्हा जागेवर येते, तरीही खुर्चीला काही होत नाही. मध्येच अवकाशातून अणुकरार, राष्ट्रकुल, \"आदर्श', \"विकिलिक्‍स' अशा वेगवेगळ्या क्���ेपणास्त्रांचे वार होत राहतात. तरीही ते जागचे हलत नाहीत...\nया चित्रपटाचा \"यूएसपी' असा, की पाच वर्षांच्या काळात घडणारी कथा संथ, उत्कंठाहीन असली आणि नायक अगदीच \"भारत भूषण' असला, तरी प्रेक्षक पुन्हा पाच वर्षांचा काळ बघण्यासाठी तिकीट काढून कौल देतात\nगल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा\nप्रमुख भूमिका ः विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, इत्यादी.\nफिरत्या रंगमंचावर हा चित्रपट घडतो. प्रत्येक हिरो येऊन आपली भूमिका चांगल्या प्रकारे वठवण्याचा प्रयत्न करतो. मध्येच विंगेकडे बघत राहतो. प्रॉंप्टरच्या इशाऱ्याचा वेध घेत राहतो. \"नेक्‍स्ट' असं करून ओरडल्याचा एका बाईचा आवाज पडद्यामागून ऐकू येतो. की लगेच स्क्रीनवर असलेला हिरो आपलं चंबूगबाळ आवरून प्रेक्षकांचा रामराम घेतो. गंमत म्हणजे, पडद्यावर असेपर्यंत अगदी \"लार्जर दॅन लाइफ' असणारा हा हिरो त्याची भूमिका संपल्यानंतर अगदीच केविलवाणा दिसू लागतो. रंगमंचाच्या कोपऱ्यावर, आडोशाला उभे असलेले काही सहायक अभिनेते मध्येच विंगेत जाऊन ऑर्डर सोडणाऱ्या त्या बाईंना काहीबाही सांगताना दिसतात. हिरोच्या कपाळावर चिंतांचं जाळं पसरतं. तो विंगेकडे बघूनच \"नेक्‍स्ट'ची आज्ञा कानी पडण्याची वाट बघत चंबूगबाळं आवरायला घेतो. पुढे काही घडणार, अशी उत्सुकता असतानाच \"दी एन्ड'ची पाटी झळकते...\nLabels: विनोदी की हास्यास्पद\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश���‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/melora-launches-mens-jewelery-collection/", "date_download": "2023-02-04T06:20:01Z", "digest": "sha1:F3ALC47U3EUNF5YVRUK7P3MQS4GFE33M", "length": 12052, "nlines": 89, "source_domain": "sthairya.com", "title": "मेलोराने मेन्स ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केले - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nमेलोराने मेन्स ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केले\nअंगठ्या, ब्रेसलेट, चेन, स्टड कानातले, हिरे आणि सोन्याच्या श्रेणीतील पेंडंट यांचा समावेश\n दि. ११ जानेवारी २०२३ मुंबई मेलोरा (www.melorra.com) हा भारतातील झपाट्याने विकसित होत असलेला डी२सी ब्रॅण्ड विशेषत: समकालीन, स्टायलिश पुरूषांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या त्यांच्या नवीन कलेक्शनसह मेन्स ज्वेलरी विभागात प्रवेश करत आपला पोर्टफोलिओ वाढवण्यास सज्ज आहे. चेन, ब्रेसलेट, स्टड कानातले, पेंडंट आणि अंगठ्यांचा समावेश असलेले हे कलेक्शन हिरे व सोन्याच्या (१४ कॅरेट, १८ कॅरेट व २२ कॅरेट) श्रेणीमध्ये येईल. ६,००० रूपयांपासून किंमत सुरू होणाऱ्या या कलेक्शनमध्ये पोत, भौमितिक स्लिट्स, किमान नमुने, तसेच मल्टी-टोन्ड (पिवळ्या व पांढऱ्या सोन्याचे मिश्रण) आणि क्लासिक शैलींचा समावेश असेल.\nमेलोराचे नवीन कलेक्शन आधुनिक, बोल्ड व वैविध्यपूर्ण आहे आण�� परवडणाऱ्या, रोजच्या पोशाखांसाठी योग्य व अद्वितीय अशा समकालीन डिझाइन्सद्वारे पुरूषांना अॅक्सेसरीझ करण्याचे उद्दिष्ट आहे. दागिन्यांची रचना पुरुषांच्या पोशाखांमध्ये अधोरेखित शैलीची भर करण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामुळे ते सामान्य ते ट्रेंडी आणि मोडीश आहेत. नवीन कलेक्शन मेलोराच्या २३ एक्स्पेरिअन्स सेंटर्समध्ये उपलब्ध आहे आणि २६,००० हून अधिक ठिकाणी वितरित केले जाऊ शकते.\nमेलोराच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिल्ली म्हणाल्या, ‘‘हे नवीन कलेक्शन मेन्स ज्वेलरी विभागामधील आमच्या विस्तारीकरणाला सादर करते आणि आमच्या स्थापनेपासून आम्ही संपादित केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी एक आहे. दागिन्यांची शैली समकालीन वॉर्डरोब लक्षात घेऊन करण्यात आली आहे आणि दररोजच्या पोशाखांना साजेशी अशी आहे. आम्ही आमच्या पुरुष ग्राहकांना त्यांच्या शैली, व्यक्तिमत्व आणि प्राधान्यांनुसार योग्य दागिने शोधण्यामध्ये मदत करण्यास उत्सुक आहोत.’’\nनवोन्मेष्कारी दृष्टीकोन व आधुनिक डिझाइन्ससाठी ओळखला जाणारा हा ब्रॅण्ड प्रत्येक प्रसंगाला पूरक अशा दागिन्यांच्या शोधात असलेल्यांसाठी परिपूर्ण पर्याय आहे. दर आठवड्याला ७५ डिझाइन्स लाँच केली जात असल्यामुळे मेलोरा प्रत्येक भारतीयाला आपली विस्तृत श्रेणी सहज उपलब्ध करून देऊ शकते. यामुळे अगदी दुर्गम बाजारपेठांमध्ये पोहोचण्याचे ब्रॅण्डचे उद्दिष्ट साध्य होत आहे. अगदी दूरवर राहणाऱ्यांनाही ट्रेण्डी परवडण्याजोगे दागिने घरपोच देता येतील, याची खात्री ब्रॅण्ड घेत आहे.\nएमजी मोटरद्वारे ऑटो एक्स्पोमध्ये ‘ड्राइव्ह अहेड’ संकल्पना सादर\nराष्ट्रीय मानवी हक्क आयोगामुळे नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक – डॉ. ज्ञानेश्वर मुळे\nराष्ट्रीय मानवी हक्क आयोगामुळे नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक – डॉ. ज्ञानेश्वर मुळे\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/1415/", "date_download": "2023-02-04T05:49:25Z", "digest": "sha1:5WX4IUY6K4YG4G6ZKQLOKFG56W2JGSK2", "length": 7020, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "‘एटीएम’साठी आणलेले दीड कोटी लुटले!", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome Top News ‘एटीएम’साठी आणलेले दीड कोटी लुटले\n‘एटीएम’साठी आणलेले दीड कोटी लुटले\nनवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील कमलानगर भागात असलेल्य��� खाजगी बँकेच्या एटीएममध्ये नोटांचा भरणा करण्यास आलेल्या व्हॅनमधील दीड कोटींची रक्कम दोन अज्ञात हल्लेखोरांनी लुटून एटीएमच्या सुरक्षा जवानाला ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 च्या सुमारास एटीएममध्ये नोटांचा भरणा करण्यासाठी ही व्हॅन आली असता, मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी सुरक्षा जवानावर हल्ला चढविला. सुरक्षा जवानाने त्यांचा हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. त्यांनी यावेळी व्हॅनमधील रोख रकमेच्या सुरक्षा रक्षकालाही ठार करण्याची धमकी देऊन दीड कोटींची रक्कम ठेवलेली बॅग लंपास केली. सुरक्षा जवानाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.\nPrevious articleनायजेरियात स्फोट; 120 ठार, 270 जखमी\nNext articleकाँग्रेस आक्रमकः राष्ट्रवादी अस्वस्थ\nजपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nसाहित्य संमेलन:मुख्यमंत्री शिंदे, चपळगावकरांच्या भाषणात गोंधळ; वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी उदघाटनातच आंदोलन\nवित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना/सूचना\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/dhamapur-dam-information-in-marathi/", "date_download": "2023-02-04T05:26:41Z", "digest": "sha1:UC7AXEXKAQFKCWIA63ORQZQDKJCVLYZW", "length": 7534, "nlines": 60, "source_domain": "www.marathimol.com", "title": "धामापूर धरणाची संपूर्ण माहिती Dhamapur Dam Information In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\nधामापूर धरणाची संपूर्ण माहिती Dhamapur Dam Information In Marathi\nDhamapur Dam Information In Marathi धामापूर धरण हे 1530 मध्ये गावकऱ्यांनी आणि विजयनगर राजघराण्याचे मांडलिक असलेले नागेश देसाई यांनी बांधलेले एक धरण आहे धरणामागील तलाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे तलाव आहे. सरोवरात वर्षभर पाणी येते आणि ते वर्षभर भरलेले असते.\nधामापूर धरणाची संपूर्ण माहिती Dhamapur Dam Information In Marathi\nसर्वात कमी पायाच्या वर असलेल्या धरणाची उंची 11 मीटर (36 फूट) आहे तर लांबी 271 मीटर (889 फूट) आहे. खंड सामग्री 2,687 km3 (645 cu mi) आहे आणि एकूण संचयन क्षमता 2,867 km3 (688 cu mi) आहे. धामापूर तलावाचे क्षेत्रफळ पंचावन्न एकर आहे आणि कमाल खोली 37 1/2 फूट आहे. मातीच्या काठाने दरी बांधून तयार केलेले, धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असली तरी, त्यात वर्षभर पाणी असते आणि गाळ वाहून जाण्याची प्रवृत्ती दिसून येत नाही. ते सुमारे 500 एकर क्षेत्राला पाणी देते, त्यापैकी चाळीस बागा आणि उर्वरित भाताची जमीन आहेत.\nमालवण आणि विजयदुर्ग येथे मराठ्यांचे जहाज बांधण्याचे मोठे गज आहेत. पण ते खूप बारीक लाकूड वापरत असताना, राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार केला आणि पुरवठा टिकवण्यासाठी पावले उचलली. दक्षिण कोकणात आता एकमेव मौल्यवान सागवान राखीव शिल्लक आहे, दापोली उपविभागातील ‘बांध तिवरा’ (ग्रे खारफुटी), आणि मालवण येथील म्हाण, धामापूर आणि पेंडूर जंगल हे कान्होजी आंग्रे यांनी 1680 च्या सुमारास पेरले होते आणि त्यांच्या सर्व प्रदेशात त्याच्या उत्तराधिकार्‍यांनी वनसंवर्धनाची कडक अंमलबजावणी केली.\nधामापूर सरोवरातील प्लँक्टन्स विविधता: हा अहवाल धामापूर तलावासारख्या लेंटिक इकोसिस्टमला प्लँक्टन्सची समृद्ध जैवविविधता दर्शवतो. जलीय परिसंस्थेचे अन्न जाळे तयार करण्यात सूक्ष्म विविधता असलेल्या प्लँक्टन्सची महत्त्वाची भूमिका असते. झूप्लँक्टनच्या तुलनेत, धामापूर तलावामध्ये फायटोप्लाँक्टनचे प्रमाण अधिक आहे.\nधामापूर तलावातील वनस्पतींची यादी : धामापूर तलावाभोवती असलेले ओलसर पानझडी जंगल हे सावंतवाडी वनविभागांतर्गत राखीव वन आहे. डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ आणि वर्गीकरणशास्त्र आणि श्यामंतक “युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ” च्या इंटर्नसह 10 डिसेंबर 2017 रोजी धामापूर तलावामधील आणि आजूबाजूच्या वनस्पतींची यादी करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरले होते.\nधामापूर धरण बांधण्यामागील उद्देश :-\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nबीएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BMS Course Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/17/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2023-02-04T05:06:01Z", "digest": "sha1:3FCM5AUOMCJP4PZPSNXAC3NFEB4A2BM4", "length": 4529, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "नाशिक जिल्ह्य��ला परतीच्या पावसाचा फटका, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी ... - Loksatta - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी … – Loksatta\nनाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी … – Loksatta\nनाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी … Loksatta\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nनवरात्री : भारताबाहेरच्या या देवता तुम्हाला माहिती आहेत ...\nSBI Annuity Deposit Scheme | एसबीआयच्या या स्कीममध्ये एक ...\nJulian Alvarez: अल्वारेझच्या गर्लफ्रेंडनं हे बरोबर केलं ...\nRight To Information : माहिती अधिकारात माहिती मागणारे का ...\nगोतोंडीत अस्तरीकरणाचे काम पाडले बंद – Sakal ...\nबहुजनांचा ज्ञानस्रोत ‘प्रिन्स शिवाजी बोर्डिंग’ – L ...\nClimate Change : सावध ऐका हिमालयाच्या हाका… – ...\nSugarcane FRP : साखर संघाला उच्च न्यायालयाचा दणका, FRP ब ...\nपिंपळगाव टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी – ...\nAgriculture News : अरे वा, शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास ...\nDrone Farming : ड्रोन शेतीमध्ये सुविधांपेक्षा अडचणी अधिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/21/government-scheme-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2023-02-04T05:32:12Z", "digest": "sha1:JSJHPCNEW2D6NKE2EQH2MX5VXVWX6A4I", "length": 4502, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Government Scheme : शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान ... - Hello Krushi - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nGovernment Scheme : शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान … – Hello Krushi\nGovernment Scheme : शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान … – Hello Krushi\nGovernment Scheme : शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान … Hello Krushi\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\n४१४ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ३ कोटी ६१ लाख – ...\nVideo: शेतकऱ्याने आता काय करावे पुराच्या पाण्यात डोळ्या ...\nशतपैलू स्वयंसेवक गोविंद गणू पाटील – MahaMTB ...\nराज्यातील ‘ईडी’ सरकारचे गुजरातसाठी काम : नाना पटोले R ...\nदर्जेदार, जातिवंत बियाण्याला अनन्यसाधारण महत्त्व – ...\nमराठवाडा दुष्काळमुक्तीचा प्लॅन महाआघाडीनं मारून टाकला, ज ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा जानेवारीत बेळगाव दौरा – ...\n“आम्ही हनुमानाची पूजा करतो, त्याने लंका…” भारतीय कुस्तीप ...\nउन्हाळ्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले; तर उन्हाळी सोयाबीन च ...\nNagpur Session : शेतकरी हैराण, सरकार खातं गायरान…. ...\nElgar Morcha : एल्गार मोर्चा; 'बळीराजाच्या हितासाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13404", "date_download": "2023-02-04T05:01:46Z", "digest": "sha1:Z237QFA4SWOSEY2EFO4F4UZK6EZ6ATNX", "length": 12721, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "पोलीस स्टेशन ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी दिली भेट – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज कर��्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/पोलीस स्टेशन ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी दिली भेट\nपोलीस स्टेशन ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी दिली भेट\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nचिमूर:- चिमूर तालुक्यात सध्या मुले पळविण्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरत असतांना पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी जनतेला घाबरून जाऊ नये, खोट्या अफवांना बळी पडू नूये काही आढळल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावे असे आव्हान केले.\nअसतांना आज दिनांक १ सप्टेंबर २०२२ ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी पोलीस स्टेशनला भेट दिली असता मुलांनी व पालकांनी घाबरू नये असे पोलीस स्टेशन चे कैलास अलाम यांनी सांगून कोणी अनोळखी व्यक्ती पासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करीत पोलीस स्टेशन च्या नंबर वर मोबाईल फोन करण्याची सूचना देण्यात आल्या.\nचिमुकल्या विद्यार्थ्यांना बिस्कीट खाऊ देऊन पोलीस स्टेशनचे वतीने अलाम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.\nPrevious नवरात्रोत्सवात भगर खाताना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन\nNext चिमूर वाकर्ला ही बस विद्यार्थ्यांसाठी नियीमत वेळेवर सुरू करा\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/23/04/2021/chandrapur-korpana-husband-commits-suicide-by-killing-wife/", "date_download": "2023-02-04T06:20:23Z", "digest": "sha1:XI2A7EGAPXCBQTMSQ626QK6UNTEHRU4G", "length": 16478, "nlines": 220, "source_domain": "newsposts.in", "title": "पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या | Newsposts.", "raw_content": "\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nमहागाई च्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने कोरपना येथे आंदोलन\nभद्रावती तालुक्यातील मुधोली येथे ‘एक हात मदतीचा’ उपक्रम\nचंद्रपूर | 63 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू, 63 पॉझिटीव्ह\nHome Marathi पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या\nपत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या\n• पती पत्नीच्या वैयक्तिक भांडणातून घटना\n• कोरपना तालुक्यात खळबळजनक घटना\nचंद्रपूर : वैयक्तिक कारणावरून पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून सर्वप्रथम पतीने लोखंडी रडणे पत्नीची हत्या केली त्यानंतर घरीच गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली. ही थरारक घटना आज शुक्रवारी (23 एप्रिल) ला पहाटेच्या सुमारास कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे घडली. पत्नी अलका सुनिल डवरे (24),सुनील मधुकर डवरे(28) असे मृतांची नावे आहेत.\nपोलिस सुत्रानुसार, कोरपना तालुक्यातील कोळशी खुर्द येथील निवासी सुनील मधुकर डवरे हा रहिवासी होता. त्याचा पत्नी, एक चार वर्षाची मुलगी तर एक सहा वर्षाचा मुलगा असा परिवार होता. काल मध्यरात्रीच्या मुले झोपल्या नंतर सुमारास पती पत्नी मध्ये वैयक्तिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्याचे पर्यवसान हत्या आणि आत्महत्या मध्ये झाले. पहाटेच्या सुमारास पत्नी अलका हिच्या डोक्यावर लोखंडी राडणे वार करून ठार मारले. त्यानंतर घरीच पती सुनील हिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले झोपत असताना ही घटना घडल्याने त्यांना या बाबत अजीबात कल्पना नाही.\nनेहमी प्रमाणे सकाळी उठून डवरे दांपत्य घरची कामे करताना दिसले नाहीत. त्यामुळे शेजा-यांना संशय आल्याने घरी जावून पाहिले असता, पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर पतीचा मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता.\nसदर घटनेची माहिती सर्वप्रथम पोलीस पाटील यांना मिळाली. त्यांनी कोरपणा येथील पोलिसांना माहिती दिली. स्टेशनशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. ठाणेदार अरुण गुरनुले हे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून प्रेत कोरपणा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले. मृत पती सुनील डवरे यांच्याव��� गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nNext articleकोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍या ४ प्रतिष्ठानांवर मनपाची कारवाई ; १२ हजारांचा दंड वसूल\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nमहागाई च्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने कोरपना येथे आंदोलन\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\n'आपले शहर- कोरोनामुक्त शहर' उपक्रमाला सुरुवात चंद्रपूर : जन विकास सेनेतर्फे चंद्रपूर मध्ये 'आपले शहर-कोरोनामुक्त शहर' या उपक्रमाला १७ जून रोजी दुपारी १२ वाजता च्या...\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nमहागाई च्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने कोरपना येथे आंदोलन\nभद्रावती तालुक्यातील मुधोली येथे ‘एक हात मदतीचा’ उपक्रम\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nमहागाई च्या विरोधात बहुजन मुक्��ी पार्टी च्या वतीने कोरपना येथे आंदोलन\nभद्रावती तालुक्यातील मुधोली येथे ‘एक हात मदतीचा’ उपक्रम\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nमहागाई च्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने कोरपना येथे आंदोलन\nभद्रावती तालुक्यातील मुधोली येथे ‘एक हात मदतीचा’ उपक्रम\nचंद्रपूर | 63 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू, 63 पॉझिटीव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.emahgov.com/", "date_download": "2023-02-04T05:04:35Z", "digest": "sha1:TKUXRZPBJ4MFR6XRB4NPZPLYM6LZOS3G", "length": 8346, "nlines": 120, "source_domain": "www.emahgov.com", "title": "शासकीय माहिती |", "raw_content": "\nमहाराष्ट्र दर्शन व स्वग्राम\nशासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा\nप्रस्तावना:- शासकीय दौऱ्यावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व हैद्राबाद शहरांतील अनुसुचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास देय असलेल्या दैनिक भत्त्यातून दैनिक खर्च भागवणे शक्य होत नसल्याने शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यात आली आहे. अ) हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक … Read more\nराष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.\nप्रस्तावना:-शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. सद्यास्थ‍ित महाराष्ट्र शासनातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी डिफॉल्ट योजना (Default Scheme) लागू आहे. यामध्ये तीन पेन्शन निधी आहे. (1.भारतीय स्टेट बँक 2. भारतीय जीवन विमा महामंडळ 3.युटीआय योजना). पण या शासन निर्णया नुसार आता … Read more\nशासकीय/���िमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र /“ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत.\nप्रस्तावना:- शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत व “स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव” च्या औचित्यानुसार शासकीय कार्यालयांतील दूरध्वनी/ भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी/ कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात “ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत शासन निर्णय/परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. अ)शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे … Read more\nएनपीएस / NPS रक्कम कुठे जमा केली जाते. माहित आहे काय\nप्रस्तावना:- शासकीय कर्मचाऱ्यांची धारणा आहे की, NPS / एनपीएस मधील रक्कम ही शेअर मार्केटमधील equity / Stock Market मध्ये 100 टक्के गुंतवणूक करण्यात येते. हे चूकीचे आहे. Pension Fund Requlatory and Development Authority(PFRDA) च्या नियमानुसार फक्त 15 टक्के गुंतवणूक ही equity / Stock Market किंवा equity related instruments मध्ये गुंतवणूक केली जाते. राज्य शासनासाठी तीन … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/ambadas-danve-demands-of-investigated-mahagenco-coalgate-scam/524354/", "date_download": "2023-02-04T06:48:16Z", "digest": "sha1:AGD6JYTINB6BQRJZPVEBQFRQJ3ZO47J4", "length": 11792, "nlines": 184, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ambadas Danve demands of investigated Mahagenco Coalgate scam", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी महाजनको कोलगेट घोटाळ्याची चौकशी करावी, अंबादास दानवेंची मागणी\nमहाजनको कोलगेट घोटाळ्याची चौकशी करावी, अंबादास दानवेंची मागणी\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत महाजनको कोलगेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच शिंदे गटातील मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्यावरूनही अंबादास दानवेंनी त्यांच्यावर ताशेरे ओढले.\nमाझ्याकडे आणखी एक पत्र आलं आहे. महाजनको कोलगेट घोटाळा आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. वॉशिक कोल वॉश करार २२ लक्ष मेट्रीक टनाचा आणि रिजेक्ट कोल ५५ लाख आहे. बाजारातील किंमत ५ हजार ५०० कोटी आहे. परंतु विक्री किंमत २२० कोटी आहे. ५५०० कोटींचा कोळसा २२० कोटीला विकला जातो, त्यामुळे मला वाटतं हा महाजनको कोलगेट घोटाळा समोर येण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.\nकोळसा कमी किंमतीत विकून शासनाचा महसूल बुडवला. आपण राज्य आर्थिकदृष्टया मजबूत व्हावं असं आपण म्हणतो. आपल्याला ५२ हजार कोटी रुपयांचा पुरवणीअर्थ संकल्पपट ठेवावा लागतो. यावर्षात हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटींच्या आपण पुरवण्या मांडल्या आहे, असं असताना महसूल सरकारचा कमी होत असेल तर यावर सरकार काय म्हणणार, यांना स्वच्छ सरकार असं म्हणता येईल का, यांना स्वच्छ सरकार असं म्हणता येईल का, असं सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.\nहे सरकार स्वच्छ भावनेने याकडे बघतंय का, स्वत:च्या मंत्र्यांना अशा पद्धतीने क्लिनचीट देणं आणि भ्रष्टाचाराला झाकणं हा खूप मोठा अपराध आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, अतिवृष्टीसाठीची मदत जाहीर केली पाहीजे. मागील काळात उद्योग विभागाने जे भूखंड थांबवले. जे उद्योग महाराष्ट्रातून गेले. त्यामुळे आणखी काही उद्योग महाराष्ट्रात यावे, यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी सरकारने सुद्दा तीव्र भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असं दानवे म्हणाले.\nहेही वाचा : उपमुख्यमंत्री बोलताना बाकडे, टाळ्या वाजवतात आणि मुख्यमंत्री..; अजितदादा आणि फडणवीसांमध्ये जुंपली\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nभराडी देवीचा जर पाठिंबा असता तर…; राऊतांचा शिंदे- फडणवीसांना टोला\nकसबा, चिंचवड जागा सुद्धा मविआ एकत्रित लढणार; आमचा राजकीय शत्रू एकचं; संजय राऊतांचं विधान\nबच्चू कडूंचा पुन्हा एकदा शिंदे-सरकारला घरचा आहेर, म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…”\nसाहित्य संमेलनात रसिक म्हणून आलोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याची सूचना, अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण\nलोकशाहीवर भाषण देणाऱ्या ‘त्या’ मुलाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे सरसावले, दिला ‘हा’ आदेश\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण म��ंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2008_11_23_archive.html", "date_download": "2023-02-04T06:50:50Z", "digest": "sha1:JW5GSXMURDMAPBPTMXHSULPKCG7JFEQD", "length": 44069, "nlines": 289, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 11/23/08 - 11/30/08", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nसर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्‍टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला.\n\"लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस\nमित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना\n\"बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही. वजन वाढेल नाहीतर काय खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही. वजन वाढेल नाहीतर काय\" बायकोनं अगदी 'असामी'तल्या 'मी' अर्थात धोंडोपंत जोशींच्या बायकोची गादी चालवली.\nमाझ्या प्रकृतीला नावं ठेवणार्‍या या मित्रानं फार काही मोठा तीर मारला नव्हता.\n`लेका, आठवीत असताना तू शर्टाच्या बाहीला शेंबूड पुसायचास आणि गोष्ट सांगायला उभा राहिलास, की दर मिनिटात तीनदा चड्डी सावरायचास,' असं मी त्याला त्याच्या तरुण सेक्रेटरिणीसमोर सांगितलं असतं तर त्याची तिच्यासमोरच चड्डी नसती सुटली पण सभ्यता सोडून बोलण्याचा अधिकार डॉक्‍टर किंवा वकिलालाच असतो. त्यामुळं मी काही पातळी सोडली नाही.\n\"हो...थोडं वजन वाढलंय खरं\" मी प्रामाणिकपणानं मान हलवली.\n\"अभय एवढ्या जोरात उसळला की मला माझी पोटाची, छातीची, दंडांची, मांड्यांची, पोटर्‍यांची चरबी लोंबते आहे असा भास होऊन त्या 'सुमो' पैलवानाच्या जागी स्वतःचाच चेहरा दिसायला लागला.\n\"जिने चढताना सुद्धा धाप लागत असेल लेका\nत्याचा हा हल्ला मात्र मी परतवण्याचा निर्धार केला.\"अभ्या, डॉक्‍टर झालाहेस म्हणून काही पण बोलशील काही पण धाप बिप लागत नाही मला क��ही पण धाप बिप लागत नाही मला मी ट्रेकिंगला सुद्धा जातो. अगदी साल्हेर, कळसूबाईच्या मी ट्रेकिंगला सुद्धा जातो. अगदी साल्हेर, कळसूबाईच्या तुला वाटतंय तशी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये.\"\"तर तर तुला वाटतंय तशी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये.\"\"तर तर गेले ते दिवस आता वर्षातून एकदा त्या 'ड्यूक्‍स नोज'ला जाता आणि मग अंग धरलंय म्हणून चार दिवस रजा टाकता. मला माहितेय तुमचं 'रेग्युलर ट्रेकिंग'\" बायको नावाची बाई ही नवर्‍याची अब्रू चारचौघांत काढण्यासाठीच असते, या तत्त्वावर हिनं शिक्कामोर्तब केलं.\n ये, काट्यावर ये बघू\" अभयनं वजनकाटा पुढे केला. माझ्या अंगावर काटा आला.\n अरे, काय वजन की काय आता माझं ऐकायचं. चाळिशी तरी गाठायची आहे ना तुला आता माझं ऐकायचं. चाळिशी तरी गाठायची आहे ना तुला\" अभयनं निर्वाणीचा इशारा दिला.\nपूर्वीच्या बायका नवर्‍याविषयी असा अपशकुनी उल्लेख ऐकला, की कसनुशा होत असत. नवर्‍यानं आपल्या मरणाविषयी उल्लेख केला, तर हातानं त्याचं तोंड बंद करीत. वर आपलं आयुष्य त्याला लाभो, अशी इच्छा व्यक्त करत, असं आमचं मराठी 'सौभाग्य वस्तू भांडार'छाप चित्रपटविषयक ज्ञान आम्हाला सांगतं.आमच्या बायकोनं मात्र, \"बघा हेच सांगत होते ना तुम्हाला हेच सांगत होते ना तुम्हाला\" असं म्हणून मित्रालाच आणखी फूस दिली.\n\"मी डाएटचा कोर्स देतो तुला. उद्यापासून व्यायाम सुरू कर. किमान दहा किलो वजन कमी केलं पाहिजे तुला.\" अभयनं फर्मान सोडलं.\nकागदावर फराफरा काहीतरी खरडलं. सेक्रेटरीला बोलावून कुठल्या तरी डाएट आणि खादाडी, आरोग्यावरच्या दोन-तीन लेखांच्या प्रिंट आऊट दिल्या. एवढं करून त्याचं समाधान झालं नसावं. मला आणखी काही तोंडी सल्ले दिले. वर, त्याची फीदेखील घेतली. सर्दी-पडशावरचं औषध घ्यायला गेलेला मी मित्राच्या या अमूल्य आणि अनपेक्षित सल्लादानाच्या ओझ्यानं पार वाकून गेलो.\nघरी गेल्यापासून बायकोची भुणभुण सुरू झाली... \"उद्यापासून व्यायाम सुरू करा. सोनारानंच कान टोचलेत ना आता\"\"सोनार नाही, डॉक्‍टर होता त.\" असा माफक विनोद मी करून पाहिला, पण तो तिच्या कानावरून गेला. मलाही एक नवी ऊर्मी आली. पहाटे उठून चालायला जायचं आणि महिनाभरात वजन कमी करून त्या डॉक्‍टरड्याच्या तोंडावर कमी झालेल्या वजनाचं तिकीट फेकायचं, अशी भीष्मप्रतिज्ञा करून टाकली.\nदुसर्‍या दिवशी पहाटे पाचचा गजर लावल��. झोपेतच तो बंद करून पुन्हा झोपलो. साडेपाचला पुन्हा गजर वाजला. बंद झालेला गजर पुन्हा कसा झाला, असा प्रश्‍न पडेपर्यंत लक्षात आलं, की बायकोनं खबरदारी म्हणून दुसर्‍या मोबाईलवर गजर लावून ठेवला होता. तोही बंद करून पुन्हा मुरगुशी मारली. पाच वाजून पन्नास मिनिटांनी पुन्हा गजरचा ठणाणा झाला. आता मात्र पुरता वैतागलो. घरात तिसरा मोबाईल कुठून आला, असा शोध घेऊ लागल्यावर समजलं, की हा पहिल्याच मोबाईलवरचा \"रिपीट अलार्म' होता. आता उठणं भागच होतं. शिवाय काल रात्री केलेला दृढसंकल्पही डोळ्यापुढे काजव्यासारखा चमकला. बर्‍याच महिन्यांपूर्वी अशाच एका व्यायामाच्या संकल्पाच्या बेसावध क्षणी घेतलेली ट्रॅक पॅंट धुंडाळून काढली. खसाखसा दात घासून, चहाबिहा न पिताच फिरायला बाहेर पडलो. माझ्या कानाशी तीनदा गजर करणारी बायको स्वतः मात्र कुंभकर्णाच्या अवस्थेत होती.\nबाहेर पडल्यावर कुठं जायचं ते कळेना थंडीतलीच धुक्‍याची ती पहाट बघण्याची माझी ही ३४ वर्षांच्या आयुष्यातली दुसरी की तिसरी वेळ होती. पाच वर्षांचा असताना आजोळच्या जत्रेला जाण्यासाठी आईनं पहाटे उठवलं होतं. त्यानंतर स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मुहूर्तच आठचा असल्यानं आणि लग्नाला मी उपस्थित राहणं अनिवार्य असल्यामुळं पहाटे उठलो होतो. त्यानंतर थेट आजच थंडीतलीच धुक्‍याची ती पहाट बघण्याची माझी ही ३४ वर्षांच्या आयुष्यातली दुसरी की तिसरी वेळ होती. पाच वर्षांचा असताना आजोळच्या जत्रेला जाण्यासाठी आईनं पहाटे उठवलं होतं. त्यानंतर स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मुहूर्तच आठचा असल्यानं आणि लग्नाला मी उपस्थित राहणं अनिवार्य असल्यामुळं पहाटे उठलो होतो. त्यानंतर थेट आजच बाकी दिवाळीचा ब्राह्ममुहूर्तही मी कधी पाहिला नव्हता. साक्षात बायकोच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी सिझेरियन सकाळी सात वाजता करण्याचा डॉक्‍टरांचा अट्टाहासही मी मोडून काढला होता. सकाळी सातच्या ऐवजी त्यांनी थेट संध्याकाळी सातची वेळ तेव्हा केली होती...सांगायचा उद्देश हा, की सकाळी बाहेर पडलो, तेव्हा एवढी थंडी आणि धुकं असेल, याची कल्पना नव्हती. उठलोच आहोत तर पर्वतीला जावं, असा निश्‍चय केला. लहानपणी गावी राहायचो, तेव्हा पहाटे बायका उठून घराभोवती आणि वाटेवर सडा-रांगोळी करायच्या. त्यावरून चालताना मंद सुगंधाचा आनंद घेता यायचा. पर्वतीच्या वाटेवरही ही परंपरा पाळली जात होती, पण वेगळ्या अर्थानं. तिथे झोपड्यांतल्या पोरासोरांच्या मलमूत्राचा सडा घातलेला होता आणि त्याच्या उग्र दर्पाने नाकातले केसही करपत होते.कसाबसा जीव आणि नाक मुठीत धरून पर्वती पायथ्यापाशी पोचलो. मोठ्या उत्साहानं चढायला सुरुवात केली. पाचवी-सहावीतल्या विज्ञानातल्या उदाहरणांप्रमाणे, सुरुवातीला जास्त उत्साह, नंतर कमी, नंतर आणखी कमी आणि मग शेवटी गलितगात्र अवस्था, या क्रमानं त्या पायर्‍यांवर चढताना अनुभव आला. पहिल्या पंधरा-वीस पायर्‍यांतच आपल्या बापाला हे झेपायचं नाही, हे लक्षात आलं. तरीही निर्धारानं अर्धी पर्वती चढलोच. तिथे बराच वेळ मुक्काम ठोकून, नव्या उमेदीनं उरलेला टप्पा गाठायचा निश्‍चय वारंवार केला, पण मनानं उभारी घेतली, तरी शरीरानं हाय खाल्ली. थोरल्या माधवरावांना तिथूनच दंडवत घालून परतीच्या वाटेला लागलो.\nघरी आलो, तोवरही अर्धांगिनी अंथरुणातच निपचीत पडली होती. लाथ घालूनच उठवायची इच्छा होती, पण सभ्यतेच्या मर्यादा आड आल्या.हा प्रकार रोजच व्हायला लागल्यावर पर्वतीचा नाद सोडून द्यावा लागला. एकतर रोजची बारा-चौदा तास झोपायची सोय होत नव्हती. त्यातून पायातलं त्राणच निघून गेल्यासारखं वाटत होतं. पहिल्या दिवशी उत्साहानं अर्ध्या पायर्‍या चढून गेलो, पण दुसर्‍या दिवशी पाव, तिसर्‍या दिवशी आधपाव, चौथ्या दिवशी सात पायर्‍या, असं करत करत दोन ते तीन पायर्‍यांवरच मी गार व्हायची वेळ आली होती. मग पर्वती रद्द झाली. तरीही, व्यायामाची उमेद मी सोडली नव्हती. कुठं तरी जिम लावावी, असा विचार केला. जवळपास कुठेही सोयीची (अर्थात, कमी त्रासाची) जिम मिळेना. ज्ञानप्रबोधिनीत जायला लागलो. एका मित्रालाही वजन कमी करायची खुमखुमी आली होती.\nतिथला इन्स्ट्रक्‍टर नेमका कुठल्या तरी जुन्या ओळखीचा भेटला. आम्ही आलोय म्हटल्यावर त्याच्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं असावं बहुधा. एखादा खाटिक नवा बकरा मिळाल्यावर जेवढा खूश होईल, तेवढाच आनंद त्याला झाला. आम्हाला कसली कसली वजनं उचलायला लावून, कुठली कुठली चक्रं फिरवायला लावून, स्वतः जिमभर उंडारत फिरायचा. बरं, मुला-मुलींची जिमही वेगवेगळी होती. त्यामुळं निदान तो तरी विरंगुळा होईल, हा हेतूही फोल ठरला. सुजलेलं अंग कमी होण्याऐवजी कष्टानं अंगावरच सूज चढलेय, हे लक्षात आल्यावर जिमचा उत्साहदेखील आठ दिवसांत ���ावळला. तिथले पैसेही फुकट गेले.\n\"अहो, पोहायला तरी जा आता'' बायकोनं शेवटचं अस्त्र सोडलं.मग मला तीन-चार वर्षांपूर्वी पंधरा-वीस दिवस कष्ट करून पोहायला शिकल्याची आठवण झाली. तसं, विहिरीत जीव वाचविण्याइतपतच पोहता येत होतं मला, पण एवढ्यात हार पत्करून चालणार नव्हतं. शहरातल्या तमाम स्विमिंग पूलवर जाऊन चौकशी केली. कुणाची वेळ जमणारी नव्हती, तर कुणाची फी अवाच्या सव्वा होती. कुणाचा टॅंकच खराब होता, तर कुणाकडे ऍडमिशन फुल होती. कुणाकडे सध्या जीवरक्षक नव्हते. उगाच टॅंकच्या व्यवस्थापकांचा जीव धोक्‍यात कशाला घाला, असा विचार केला.एस.पी.च्या टॅंकची वेळ जमून आली. तरीही, सकाळी सहाला उठण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणार होतं. कारण त्यानंतरची कुठलीच वेळ माझ्या सोयीची नव्हती. ऍडमिशन घेऊन टाकली आणि दुसर्‍या दिवशी जामानिमा करून टॅंकवर धडकलो. सकाळी सहाची गार हवा, वारा आणि बर्फासारखं गार पाणी...आहाहा'' बायकोनं शेवटचं अस्त्र सोडलं.मग मला तीन-चार वर्षांपूर्वी पंधरा-वीस दिवस कष्ट करून पोहायला शिकल्याची आठवण झाली. तसं, विहिरीत जीव वाचविण्याइतपतच पोहता येत होतं मला, पण एवढ्यात हार पत्करून चालणार नव्हतं. शहरातल्या तमाम स्विमिंग पूलवर जाऊन चौकशी केली. कुणाची वेळ जमणारी नव्हती, तर कुणाची फी अवाच्या सव्वा होती. कुणाचा टॅंकच खराब होता, तर कुणाकडे ऍडमिशन फुल होती. कुणाकडे सध्या जीवरक्षक नव्हते. उगाच टॅंकच्या व्यवस्थापकांचा जीव धोक्‍यात कशाला घाला, असा विचार केला.एस.पी.च्या टॅंकची वेळ जमून आली. तरीही, सकाळी सहाला उठण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणार होतं. कारण त्यानंतरची कुठलीच वेळ माझ्या सोयीची नव्हती. ऍडमिशन घेऊन टाकली आणि दुसर्‍या दिवशी जामानिमा करून टॅंकवर धडकलो. सकाळी सहाची गार हवा, वारा आणि बर्फासारखं गार पाणी...आहाहा काय आल्हाददायक अनुभव हो काय आल्हाददायक अनुभव हो अंगाचं नुसतं लाकूड झालं होतं. त्याशिवाय, स्विमिंग टॅंकशी चार वर्षांनी संबंध आलेला...त्यामुळं दर पाच फुटांवर होणारी दमछाक... अंगाचं नुसतं लाकूड झालं होतं. त्याशिवाय, स्विमिंग टॅंकशी चार वर्षांनी संबंध आलेला...त्यामुळं दर पाच फुटांवर होणारी दमछाक... काठाकाठानंच पोहलो, तरी पुरेवाट झाली. घरी आल्यानंतर दोन दिवस उठता-बसता नाकी नऊ येत होते. एकदा झोपल्यावर या कुशीवरून त्या कुशीवर काही झालो नाही काठाकाठानंच पोहलो, तरी पुरेवाट झाली. घरी आल्यानंतर दोन दिवस उठता-बसता नाकी नऊ येत होते. एकदा झोपल्यावर या कुशीवरून त्या कुशीवर काही झालो नाही कुणाकडे वळून बघायचं, तरी मानेला प्रचंड त्रास द्यावा लागत होता.\nमाझे व्यायामाचे असे अनेकविध चक्षुचमत्कारिक आणि अंगविक्षेपित प्रयोग फसले होते. त्यामुळं सगळे तूर्त थांबवले होते. एके दिवशी सहज टीव्ही बघत बसलो होतो. बाबा रामदेवांचं सप्रयोग व्याख्यान सुरू होतं. त्यांनी प्राणायामाचं महत्त्व सांगितलं. श्‍वास रोखून धरायचा आणि निःश्‍वास टाकण्याचं तंत्र त्यांनी सांगितलं. मला वाटलं, अरे, आपल्याला एवढे दिवस हे का नाही सुचलं...हिंदी चित्रपटांतले घरच्यांसोबत न बघण्यासारखे अनेक प्रसंग आपण वर्षानुवर्षं श्‍वास रोखून बघत आलो आहोत (आणि नंतर काहीच हाती न पडल्यानं त्याबद्दल पस्तावलोही आहोत...हिंदी चित्रपटांतले घरच्यांसोबत न बघण्यासारखे अनेक प्रसंग आपण वर्षानुवर्षं श्‍वास रोखून बघत आलो आहोत (आणि नंतर काहीच हाती न पडल्यानं त्याबद्दल पस्तावलोही आहोत) तसंच, सुटकेचा निःश्‍वास तर प्रत्येक संकटानंतर टाकला आहे) तसंच, सुटकेचा निःश्‍वास तर प्रत्येक संकटानंतर टाकला आहे हे आपल्याला जमण्यात काहीच अडचण नाही हे आपल्याला जमण्यात काहीच अडचण नाहीमग त्या दिवसापासून मी बाबा रामदेवांचा परमभक्त झालो. वर्षानुवर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आता श्‍वास रोखून ठेवणं आणि उच्छ्वास टाकणं मला सहजरीत्या जमू लागलं आहे...जय बाबा रामदेव की\nLabels: विनोदी की हास्यास्पद\nविधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्‍ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते\n\"कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती कोणाचं कार्य जास्त उजवं, यावर मुंबईत, दिल्लीत, खल सुरू होता कोणाचं कार्य जास्त उ��वं, यावर मुंबईत, दिल्लीत, खल सुरू होता अखेर मुदत संपायला वीस मिनिटे बाकी असताना दिल्लीहून यादीचा फॅक्‍स विलासरावांच्या बंगल्यावर येऊन थडकला अखेर मुदत संपायला वीस मिनिटे बाकी असताना दिल्लीहून यादीचा फॅक्‍स विलासरावांच्या बंगल्यावर येऊन थडकलाविलासरावांनी उत्सुकतेनं यादीवर नजर फिरवली, पण त्यांनी \"कार्यसम्राट' म्हणून ज्यांच्या नावांशी शिफारस केली होती, त्यांची नावं यादीत शोधूनही सापडेनातविलासरावांनी उत्सुकतेनं यादीवर नजर फिरवली, पण त्यांनी \"कार्यसम्राट' म्हणून ज्यांच्या नावांशी शिफारस केली होती, त्यांची नावं यादीत शोधूनही सापडेनात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी नावं मिळाली, तसे विलासराव अस्वस्थ झाले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी नावं मिळाली, तसे विलासराव अस्वस्थ झाले त्यांनी अँटनींशी चर्चा करून यादीबद्दलची आपली स्पष्ट मतं नोंदवली. `बघतो,' असं आश्‍वासन देऊन अँटनींनी फोन ठेवला.\nदिल्लीच्या फॅक्‍सचं दुसरं पान यायचं राहिलंय का, अशी चौकशी करण्यास विलासरावांनी पीएला सांगितलं मग पीएची लगबग सुरू झाली मग पीएची लगबग सुरू झाली काही क्षण असेच अस्वस्थतेत गेले आणि अचानक, \"साहेब, आणखी काहीतरी येतंय दिल्लीहून काही क्षण असेच अस्वस्थतेत गेले आणि अचानक, \"साहेब, आणखी काहीतरी येतंय दिल्लीहून' असं ओरडतच पीए आला. विलासरावांनी घड्याळात पाहिलं, \"अवघी 17 मिनिटं' असं ओरडतच पीए आला. विलासरावांनी घड्याळात पाहिलं, \"अवघी 17 मिनिटं''कॉंग्रेसमध्ये गुणांची, कार्याची किती कदर केली जाते, अशा भावनेचं एक प्रसन्न, विजयी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं. दिल्लीचा फॅक्‍सटोन सुरू झाला. दुसऱ्या, सुधारित यादीची सर्वांनाच उत्सुकता होती. पण यादी येण्याऐवजी कुणाचं तरी चित्र फॅक्‍सवर उमटत असल्याचं पाहायला मिळालं. विलासरावांनी फॅक्‍स काढून हातात धरला, तर ते साईबाबांचं चित्र होतं. खाली मोठ्या अक्षरात अक्षरं होती -\"श्रद्धा आणि सबुरी.'\nकॉंग्रेसचा प्रचार अगदी धूमधडाक्‍यात झाला पक्षांतर्गत विरोधकांचीही डाळ फारशी शिजली नाही पक्षांतर्गत विरोधकांचीही डाळ फारशी शिजली नाही कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचं कार्य घरोघरी पोचविण्यासाठी जिवाचं रान केलं. कॉंग्रेस आघाडीनं दहा वर्षांत महाराष्ट्रात केल्या अफाट, देदीप्यमान कामगिरीच्या जोर��वर आघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली.सत्ता पुन्हा मिळाली, तरी राज्याचं नेतृत्व कोण करणार, हा प्रश्‍न काही सुटला नव्हता. दिल्लीच्या वाऱ्या करूनही काही निर्णय जाहीर होत नव्हता. राज्यात जवळपास आठ वर्षं आपलं नेतृत्व असल्यामुळेच कॉंग्रेसला पुन्हा विजय मिळाल्याचं विलासरावांना मनातून वाटत होतं, पण पक्षानं त्यावर शिक्कामोर्तब करावं, अशी त्यांची इच्छा होती.एवढ्यात काही राणे-समर्थक कार्यकर्ते भेटायला आल्याची वर्दी पीएनं त्यांना दिली. मनातलं वादळ बाजूला सारून प्रसन्न चेहऱ्यानं विलासराव त्यांना भेटायला गेले. नमस्कार-चमत्कार झाले, क्षेमकुशल विचारून झाले. कार्यकर्त्यांनी विलासरावांच्या नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाचं कौतुक केलं. राणेसाहेबांनी त्यांच्यासाठी पाठविलेली भेट विलासरावांकडे सुपूर्द केली. विलासरावांनी कौतुकानं उलगडून पाहिलं, तर साईबाबांचा भलामोठा फोटो होता. त्याखाली \"श्रद्धा आणि सबुरी' असं भल्यामोठ्या अक्षरात लिहिलं होतं.\nअचानक विलासरावांची तंद्री भंग पावली. समोरच सोफ्यावर पडलेल्या वर्तमानपत्रांमध्ये शिर्डीतल्या कॉंग्रेस प्रचाराच्या कार्यक्रमाचे फोटो आणि बातमीकडे त्यांचं लक्ष गेलं. \"श्रद्धा आणि सबुरी' या साईबाबांच्या तत्त्वांवर आपला विश्‍वास असल्याने कोणतेही \"प्रहार' झेलायला आपण तयार असल्याची त्यांची प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी जरा जास्तच ठळक छापली होती. विलासरावांनी पीएला हाक मारली. \"हे वक्तव्य केवळ धार्मिक भावनेशी संबंधित होतं, त्याचा विपर्यास करून पत्रकारांनी राजकीय अर्थ काढला,' अशा स्वरूपाचा खुलासा सर्व प्रसारमाध्यमांना पाठवून देण्याचे आदेश त्यांनी पीएला दिले\nश्रद्धा आणि सबुरीपुढे \"प्रहार' निष्प्रभमुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहिल्याबद्दल सर्वच वक्‍त्यांनी विलासरावांचे अभिनंदन केले त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी साईबाबांचा भक्त आहे त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी साईबाबांचा भक्त आहे श्रद्धा आणि सबुरी ही त्यांची शिकवण मी अंगिकारली श्रद्धा आणि सबुरी ही त्यांची शिकवण मी अंगिकारली नेतृत्वावर श्रद्धा ठेवणे आणि सबुरीने काम करणे, हेच माझ्या मुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहण्याचे गमक आहे नेतृत्वावर श्रद्धा ठेवणे आणि सबुरीने काम करणे, हेच माझ्या मुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहण्याचे गमक आहे नेतृत्वावर तुमची श्रद्धा असेल तर मग कितीही \"प्रहार' होवोत ते निष्प्रभच ठरतात, असा शेरा त्यांनी आपल्या विरोधकांना पक्षांतर्गत हाणला.\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/nirbhaya-squads-strengthen-womens-security/", "date_download": "2023-02-04T06:14:01Z", "digest": "sha1:IAVTHZFJ5YUZZK6DNOICJ3BXHGSQAFIF", "length": 32639, "nlines": 288, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "\"निर्भया\" पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » “निर्भया” पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी\n“निर्भया” पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे 103 क्रमांक डायल करून निर्भया पथकाची मदत घेता येणार\nमुंबई, दि. 26 :\nमहिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्देवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी मुंबई पोलीस दलाने 26 जानेवारी रोजी निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल टाकल्याचे व यामुळे महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.\nमुख्यमंत्र्यांच्या दूरस्थ उपस्थितीत काल निर्भया पथकाचे तर मान्यवरांच्या उपस्थितीत इतर विविध निर्भया उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले, ���्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, (दूरदृष्यप्रणालीद्वारे) गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील (दूरदृष्यप्रणालीद्वारे), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.\nभारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आज निर्भया पथक आणि महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे विविध उपक्रम सुरु करून मुंबई पोलीसांनी एक स्तुत्य काम केले आहे. त्याबद्दल गृहमंत्री आणि मुंबई पोलीस दलाचे विशेष कौतूक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करत आहेत, विविध क्षेत्रात त्यांची ही घोडदौड सुरु असतांना समाजातील सामान्यातल्या सामान्य महिलेला सुरक्षितता पुरवणे गरजेचे आहे. एखादी घटना घडते, त्या काळापुरता हल्लकल्लोळ माजतो परंतू नंतर काही काळाने सगळे थंड होते, महिला सुरक्षितता हा विषय फक्त त्या दिवसापुरता चर्चेत राहतो. असे होता कामा नये.\nनिर्भया पथके कायद्याचा वचक निर्माण करतील\nआपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ते मातृभक्त होते. आपण झाशीच्या राणीचे नाव घेतो, आपल्या महाराष्ट्राला साधुसंतांची शिकवण आणि संस्कार आहे. परंतू जिथे महिलांवर दुर्देवाने अत्याचार घडतात तिथे कायद्याचा वचक निर्माण करणारी ही निर्भया पथके महत्वाची ठरणार आहेत. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेला 11 लाखाचा निधी हा महिला सुरक्षिततेच्या कामासाठीच वापरला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पोलीसदलाचे काम कठीण आणि आव्हानात्मक आहे. अशाही परिस्थितीत ते उत्तमप्रकारे काम करत आहेत, मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा करणे, राज्याची सुरक्षा राखणे हे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे. त्यात सरकार म्हणू��� आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्यात येईल, आपला प्रत्यक्ष पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nमहिलांवर अत्याचार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती मोडून काढल्या पाहिजेत, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी पुरस्काराने गौरवांकित झालेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची मातृभक्त महाराष्ट्र, शक्तीपुजक महाराष्ट्र आणि महिलांचा रक्षणकर्ता महाराष्ट्र अशी ओळख देशालाच नाही तर जगाला होईल अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून काम करूया, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.\nसमाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nसमाजाची प्रतिष्ठा ही महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असून जिथे महिला सुरक्षित नाहीत तिथे कधीही प्रगती होत नसल्याचे स्पष्ट करून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज निर्भया पथकासह सुरु केलेल्या विविध निर्भया उपक्रमाचे कौतूक केले. यातून महिला सुरक्षिततेचे बळकट पाऊल पुढे पडल्याचे ते म्हणाले. त्यांनी शौर्य/सेवा/ राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पोलीसांच्या एकनिष्ठ सेवेचा अभिमान असल्याचे सांगून त्यांनी भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, ही अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाला एक गौरवशाली परंपरा असल्याचे सांगतांना गृहमंत्र्यांनी निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेचा उल्लेख केला. इथे पोलीसांचा प्रतिसाद कालावधी फक्त 10 मिनीटांचा होता आणि अवघ्या 18 दिवसात दोषारोपपत्र दाखल केल्याचे ते म्हणाले. याचपद्धतीने मुंबई पोलीसदलाचे तपास काम सुरु राहिल्यास गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसेल, असेही ते म्हणाले.\nपोलीस स्टेशनला तक्रार घेऊन येणाऱ्या महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यास गुन्हेगारांचे धैर्य वाढणार नाही, मोठ्या घटना घडणार नाहीत, पोलीसांवरील ताण कमी होईल याकडेही गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भयमुक्त राहील यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nमहिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य- हेमंत नगराळे\nअर्भक ते वार्धक्य या जीवनाच्या प्रत्येक टप्���्यावर महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरीत तपास करणे, कोर्टातील प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले. महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथके काम करणार असून मुंबईतील ९१ पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. जाणीव जागृतीसाठी आज निर्भया फेसबूक, निर्भया पुस्तिका प्रकाशित करण्यातआली आहे. निर्भया संकल्पगीत, निर्भया लोगोचे अनावरण अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेप्रती लोकमनात जागृती करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. १०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.\nविविध उद्घाटन कार्यक्रमाची क्षणचित्रे\n· निर्भया संकल्पगीताचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. हिंदी चित्रगीत चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केले असून त्यास अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला आहे तर मराठी चित्रगीत राहूल रायकर आणि त्यांच्या टीमने तयार केले आहे.\n· रोहित शेट्टी यांनी 50 लाख रुपयांचा निधी निर्भया पथकासाठी दिला.\n· प्रख्यात सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.\n· मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पाच प्रादेशिक समुपदेशन केंद्राचे उदघाटन झाले.\n· एम पॉवर संस्थेच्या नीरजा बिर्ला यांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार झाला.\n· निर्भया चित्रगीत (मराठी) तयार करणाऱ्या राहूल रायकर आणि सहकाऱ्यांचे मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते गौरव केला.\n· गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्याकडे 11 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला.\n· निर्भया मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशन पालकमंत्री अस्लम शेख आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले.\n· खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबई पोलीस दलाच्या दिन��र्शिकेचे प्रकाशन झाले.\n· विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते निर्भया बोधचिन्हाचे प्रकाशन झाले.\n· महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते निर्भया फेसबूक पेजचे उद्घाटन झाले.\n· महिला कक्षाचे उदघाटन खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते झाले.\n· दिनदर्शिका ज्यांच्या छायाचित्राने सजली आहे त्या छायाचित्रकार प्रवीण टलानी आणि समाज माध्यम तज्ज्ञ संचिका पांडे यांचा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार\n· उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात निर्भया पथकाच्या वाहनांना ध्वजांकित (फ्लॅग ऑफ) केले.\n· राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या बृहन्मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार.\n· उत्कृष्ट कामाबद्दल निर्भया पथकातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार\n· रिलायन्स फाऊंडेशनमार्फत 3 वर्षाच्या इंटरनेट सुविधेसह 100 आयफोन देण्यात येणार आहेत. पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी निर्भया पथकातील 5 प्रादेशिक अधिकाऱ्यांना हे आयफोन प्राधिनिधिक स्वरूपात वितरीत केले.\n· रिलायन्स फाऊंडेशनचे श्रीमती सिराज कोतवाल यांचा पालकमंत्री श्री. ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.\n· यावेळी निर्भया पथकातील नवीन वाहनांचे मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.\nराज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर\n# पद्म पुरस्कारांची घोषणा\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४...\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी...\nमोटारसायकल चोराला ठोकल्या बेड्या; ९ लाखाच्या २७...\nटोरंट कंपनी विरोधात मनसे आमदार राजू पाटील यांची हरकत\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर स्कॉर्पिओ कार...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभर���तील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/follow-these-tips-to-recover-deleted-photos-from-memory-card/articleshow/92588089.cms?utm_source=hyperlink&utm_medium=tips-tricks-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2023-02-04T06:17:42Z", "digest": "sha1:I2E3DOIKWT2VVL3PRQS24QQ25YI6FYUM", "length": 14578, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nSmartphone Tips: Memory Card मधून डिलीट झालेले फोटो 'या' ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर\nDeleted Photos: फोनमधून आवडीचे फोटोज कळत- नकळत डिलीट झाले तर अनेक युजर्सना टेन्शन येते. पण, आता काळजीचे कारण नाही. काही सोप्या, भन्नाट ट्रिक्स फॉलो करून तुम्ही हे फोटोज सहज रिकव्हर करू शकता.\nडिलीट झालेले फोटोज सहज मिळवा\nप्रोसेस आहे खूपच सोपी\nफॉलो करा भन्नाट स्टेप्स\nनवी दिल्ली: Tips To Recover deleted Photos: आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. आणि साहजिकच त्यात एक चांगला कॅमेरा देखील असतो. ज्यामुळे हवे ते फोटो काढता येतात. हेच कारण आहे की, प्रत्येकाच्या फोनमध्ये खूप फोटोज असतात. बहुतेक लोक फोन मेमरीमध्ये न ठेवता कार्डमध्ये फोटो ठेवतात जेणेकरून फोन बदलताना त्रास होत नाही. शिवाय फोटो ट्रान्सफरही सोपे जाते. पण, अनेकदा तुम्ही कधीही वापरत नसलेले अनेक फोटो कार्डवर असतात. जे तुम्हाला डिलीट देखील करायचे नसतात. अशात कधी-कधी नकळत ते चुकीने डिलीट झाले तर, त्याचेही टेन्शन येते. एखादा फोटो चुकून डिलीट झाला तरी तो सहज रिकव्हर करता येतो. पुढे पाहा टिप्स.\nवाचा: Best Plans: 'हा' प्लान आहे जबरदस्त, एकाच रिचार्जवर चालणार घरातील चार जणांचा फोन, सोबत डेटा आणि OTT बेनेफिट्स सुद्धा\nजर तुमच्या मेमरी कार्डमधून फोटो डिलीट झाला असेल तर तुम्हाला कार्ड कोणत्याही प्रकारे फॉरमॅट करण्याची गरज नाही. जर तुम्ही ते फॉरमॅट केले तर सर्व डेटा निघून जाईल आणि डिलीट केलेला फोटो परत मिळवणे कठीण होईल. जर फोनमध्ये कार्ड इन्स्टॉल केले असेल तर तेव्हापासून फोटो काढणे बंद करा. कारण जेव्हा तुम्ही कार्डमधून एखादी गोष्ट डिलीट करता तेव्हा ती पूर्णपणे नष्ट होत नाही तर ती लपलेली असते.\nवाचा: Online Banking: अकाउंट कधीच हॅक होणार नाही, सुरक्षित इंटरनेट बँकिंगसाठी फॉलो करा 'या' ५ टिप्स\nयासाठी तुम्हाला डेटा रिकव्हरी अॅप्सची आवश्यकता असेल. तुम्ही तुमच्या Windows PC वर Recuva सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. दुसरीकडे, तुमच्याकडे मॅक कॉम्प्युटर असल्यास, तुम्ही Photorec अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कम्प्युटरवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर, फोनद्वारे किंवा कार्ड रीडरद्वारे कार्ड PCशी कनेक्ट करा. आता पीसी आणि लॅपटॉपमध्ये थेट कार्ड घालण्याचा पर्याय आहे आणि तुम्ही ते कनेक्ट करू शकता.\nकार्ड पीसीशी कनेक्ट झाले की, तुम्ही My PC वर जाऊन ते तपासू शकता. ते तिथे कोणत्या नावाने उपलब्ध आहे ते देखील पहा. अनेक PC मध्ये ते I नावाने उपलब्ध आहे, काही H मध्ये इ. यानंतर, डाउनलोड केलेले कोणतेही सॉफ्टवेअर Recuva किंवा Photorec उघडा. प्रोग्राम सुरू होताच, तुम्हाला Disk path विचारले जाईल, Card Path द्या. यानंतर तुमच्या कार्डचे स्कॅनिंग सुरू होईल. ते पूर्णपणे स्कॅन करू द्या. स्कॅन केल्यावर, कार्डमध्ये पूर्वी उपलब्ध असलेल्या सर्व फोटोंची संपूर्ण यादी येईल.\nवाचा: नवीन घरी शिफ्ट झाला असाल तर 'असा' करा Aadhaar Card मध्ये Address अपडेट, घर बसल्या होईल काम\nमहत्वाचे लेखSmartphone Tips: फोनवर स्क्रॅच पडले आहेत 'या' सोप्या टिप्सच्या मदतीने मिनिटात हटवा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ���ारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमुंबई मुंबईकरांसाठी 'अमृत'मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ\nसातारा साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; 'या' कारणामुळे मित्रानेच काढला काटा\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://watla-tasa.blogspot.com/2009/05/", "date_download": "2023-02-04T05:42:31Z", "digest": "sha1:KP2TA6MPCURXTGXVCBWIM5FBEGSPWUL2", "length": 16907, "nlines": 175, "source_domain": "watla-tasa.blogspot.com", "title": "\"वाटलं तसं\": मे 2009", "raw_content": "\neXactly, जसं \"वाटलं तसं\"\nसोमवार, २५ मे, २००९\nआयला ऑरकुट तू पण\nआयला ऑरकुट तू पण\nभावा, तू पण लायकी काडलास बग....\n\"च्या~ माली~ धलुन धूम फटैक~~~\"\nद्वारा पोस्ट केलेले ऋयाम येथे ११:१६ PM 1 टिप्पणी:\nमंगळवार, ५ मे, २००९\nइझु द्वीपकल्प सहल _ (भाग _ डोमेन नासाय)\nसालाबादप्रमाणे यंदाच्या \"गोल्डन वीक\"लाही कुठे तरी \"लय भारी ठिकाणी जायचच\" असं ठरवलं होतं.\nनियमाप्रमाणे कोणीही पुढाकार न घेतल्याने, दोन दिवस आधी सगळे जागे झाले...\nकोणालाही मत नं विचारल्यामुळे, कुठे जायचं यात फार दुमत नव्हतं...\n\"इझु द्वीप\" / \"इझु द्वीपकल्प\" असे दोन पर्याय होते.. यापैकी काही लोकांनी द्वीप पाहिला असल्याने ते रद्द झालं, आणि \"इझु द्वीपकल्प\" चं भाग्य उजळलं...\nपरत मग ती फोना फोनी,\nपरत-परत मग तेच नकार,\nनाही लग्नाची भानगड काही,\nहवी रहायला जागा यार...\nदोन दिवस रहायचं आहे,\nमांसाहारी जेवण नको आहे,\nभाडं एवढं कसलं यार\nहवी सोस्तात जागा यार...\nसरतेशेवटी \"सोस्तात\" अशी एक जागा \"भेटली\" आणि आम्ही दुसरया दिवशी सकाळी सकाळी ७.३० ला टोकियो स्टेशनवरून \"कुच\" करायचं ठरवलं...\nसकाळी ७ ला \"झंडू बाबाचा\" फोन आला, आणि तो वेळेवर ८.१५ ला पोहोचेल हेही समजलं... वयाने सगळ्यात मोठा, \"जीतू भाई\" सगळ्यात आधी पोहोचला होत��... त्याने तिकिटांची चौकशी वगैरे करून ठेवली असल्याने आम्हाला विशेष त्रास पडला नाही...\nतब्बल तिन दिवस वापरता येइल असा \"ओदोरीको पास\" विकत घेताना, दोनच दिवस वापरता येणार म्हणुन थोडंसं वाईट वाटलंच, पण काय करणार \"रहायला जागाच नव्हती ना यार \"रहायला जागाच नव्हती ना यार\n१. मस्त पैकी उन पडलं आहे\n२. अजुन ५ दिवस सुट्टी आहे\n३. आपण मस्तपैकी समुद्रावर जायचं आहे\n\", \"पल्लवी जोशी\"चं ब्रीदवाक्य आठवलं...\nटोकियो सोडताना, \"शुद्ध शाकाहारी जीतू भाई आणि \"परुभाई\" ने नाश्ता काय करावा\" यावरून मतभेद निर्माण झाले... पूर्वी कधी तरी \"कोंबडी-पान\" केलेल्या \"परूभाई\" ने जास्त नाटकं नं करता \"अंडं सॅन्डवीच\" खावं असा आग्रह चालू होता.. तो मान्य झाला.\nमुख्य प्रश्न जितु भाईचा होता... शेवटी त्याला \"वेज-सलाड\" घ्यायला लावलं..\nतोंड लयच वाकडं करून साहेबांनी त्यातही \"अन्डे/मांस आहे का हो\" असं दुकानदारिणीला विचारून शेवटी आमच्या शिव्याच खाल्या..\n\"नाश्ता छान झाला... वाह आता आपली ट्रिप पण मस्त होणार आता आपली ट्रिप पण मस्त होणार\n\"चांगलं बोललं की चांगलं होतं\", असं कुठलं तरी पुस्तक वाचलेला ......\n कोणीतरी म्हणलं... पहाटे ६ ला उठलेलो असल्याने, पोटात मस्त नाश्ता गेल्यावर मला तर बाबा झोप आवरत नव्हती..\n२.५ तास प्रवास, आणि मग \"इझु द्वीपकल्प\"... क्रिस्टल क्लिअर पाण्याचे बीच.... वाह\n... माझी पण झोप उडवली...\nटोकियो पासून दूर जाताना झाडी वाढलेली सहज लक्षात येते...\nप्लाटफॉर्मवरची वेंडिंग मशीन्स ची संख्या पण कमी होत गेली....\nआणि आता आपण \"इनाका\" मधे जाणार हे दिसू लागलं... (इनाका:- खेडं)\nप्रवास चालु होता.... १२ वाजत आले होते... \"कधी येणार\" कोण तरी म्हणलं..\n\"येइल हाँ... बाहेर बघ, झाडं कशी उलटी पळतायत ते\nतेवढ्यात जीतू भाई ओरडला, \"भावा, उसामी\nत्याला आमचं स्टेशन दिसलं होतं : -उसामी\nआम्ही पाच जण तिथे उतरताना सगळ्या जपान्यान्नी \"डोळे मोठे करून\" आमच्याकडे पाहिलं...\n\"कारण आपण लय भारी आहे रे \", डोळा मारत बाता म्हणाला...\nस्टेशन मधून बाहेर आलो... बाहेर फ़क्त एक काळ कुत्रं होतं.\nआम्ही एकमेकांकडे बघितलं.. आम्ही म्हणजे आम्ही मित्रांनी...\nलय वैताग आला... \"ट्रिप वाया\" टाइपचे सगळयांचे चेहेरे झाले..\nस्टेशनमधून चालत बाहेर जाउ लागलो. आता हॉटेल शोधायचं होतं..\n5 मिनिटं चाललो असु, अचानक \"गाइज, जवळंच समुद्र आहे\", बाता ए के ए शरलॉक बोलला...\n\" \"पण बीच अगदीच टिंब टिंब आहे रे..\", ���न्डु ओरडला...\n\"तरीच मगाशी जापानी लोकांनी डोळे मोठे केले होते...\", परु भाई बोलला....\n\"आयला.. खरंच.. गोमेन नासाय\", मी म्हणालो... उतरायला ही जागा मीच फायनल केली होती...\n(गोमेन नासाय:- माफी असावी..)\nअरे कसलं \"डोमेन नासाय\" चायला बघू, चल... झन्डु म्हणाला..\n\"तुम्ही उभे आहात, तिथून पाचशे मीटर वर हॉटेल आहे, तिथे या....\" हॉटेलच्या मालकांनी सांगितलं...\nआणि हॉटेलचा शोध चालू झाला..\nचालतोय, चालतोय. हॉटेल काही येईना..\n फार पुढे गेलात राव...\", मालक.\nपरत चाललो उलट्या दिशेला...\nफोन केला, तिथून ५० पावलांवर होटल होतं....\nमालकाला शिव्या घालत, होटल च्या पायर्या चढू लागलो...\n\"आता जेवून झोपायचं, आणि संध्याकाळी बीच वर फिरून येऊ...\nरात्रि जेवून झोपू, आणि सकाळी सकाळी चेक आउट करू....\nउद्याचा दिवस पुढे जाता येइल, \"पास\" दाखवत परु भाई म्हणाला...\nमी :- \"डोमेन नासाय\nसहज म्हणुन मालकाला विचारलं, \"इथे टेनिस कोर्ट आहे का\n\" ३० मिनिट्स, \"बाय कार \"\n\"मी सोडतो की\", मालक म्हणाला.. तुमच्या रैकेट्स कुठायत\n\"एनी वे, मी देतो की...\" असं म्हणेल वाटलं, पण व्यर्थ....\nसाहेबांनी गाडीतून कोर्ट पर्यंत नेलं...\nएका अतिशय म्हातार्या बाईने दार उघडलं ...\n आज्जीबाईना नमस्कार करून(6000 yen) जोरदार टेनिस खेळायला सुरु केलं...\nद्वारा पोस्ट केलेले ऋयाम येथे ५:३५ PM ४ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)\nरात्री कंपनीतून निघताना अमितच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या.. पण लगेचच \"आज लवकर येतो\" सांगुन आपण \"दुसर्‍या दिवशी रात...\n※' सदर पोस्ट मधला मजकुर थोडासा \" अलिश्ल \" आहे ' असे म्हटले गेल्यामुळे वाचकांनी नोंद घ्यावी आणि इच्छा (\n\" (रेईको लॉजः भाग २)\n\"रेईको लॉज\"चा पुढचा भाग. \"...अशी वेळ आयुष्यात कधी येते का कोणाच्या\", अमित विचारात पडला होता.. लहानपणी ऐकलं होतं, ...\nउगवत्या सुर्याचा देश : नैसर्गिक / भौगोलिक फरक - सारयाला सलाम \n\"थंडी कमी होऊ लागलीये नाही ह्या आठवड्यापासुन\" कालच मनात म्हटलं.. \"आता काही याची गरज नाही.\" आणि हीटर बंद केला. रात्रीचे ...\nआजा नच लेऽ नी आजा नच लेऽ\nकाही काही मित्र कसे बोलावलं की लगेच येतात काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश कसे काय माहीत, पण लग्गेच येतात. आपण मग 'आयला...\nआयला ऑरकुट तू पण\nआयला ऑरकुट तू पण भावा, तू पण लायकी काड लास बग.... \" च्या~ माली~ धलुन धूम फ टैक~~~\"\n\"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके \", हसत तो ड्रायव्हरला म्हटला. ड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि \"ओके साहेब. गुड...\nकारण आता मी मोठी झाले...\nमी, आई, आजोबा, बाबा, डाट्टव, शुती. अऊप दादा. आदिती मावशी, आबा, आजी... भा काकु. भा काका. रतनचंद. पालिशवाला. मावशीच्या लग्नाला कोणकोण जायचं\nमै और मेरी बेली, अक्सर ये बाते करते हैं ..\nमै और मेरी बेली.. अक्सर ये बाते करते है........ | तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता उस पिझ्झा को मै ना न केहता ...\n माझा जन्मः - १९८३. माझे वयः - २५. ( आयुष्यभर ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का मला मनापासुन वाटतं: - \"चांगले लोक जगात फार कमी असतात आणि ते चांगल्या लोकांना कुठे ना कुठे नक्की भेटत रहातात. तोपर्यंत भेटत रहायचं पकाऊ लोकांना. ;) \"\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआयला ऑरकुट तू पण\nइझु द्वीपकल्प सहल _ (भाग _ डोमेन नासाय)\nसाधेसुधे थीम. MvH द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/young-woman-cheated-by-bengali-baba-filed-a-crime-with-the-police-944255", "date_download": "2023-02-04T04:59:03Z", "digest": "sha1:C5CNPOJM3DFYM2AHU2PKTZKKIYUHONAP", "length": 4197, "nlines": 57, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "तुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात तरुणीने गमावले साडेचार लाख; बाबा बंगालीच्या अमिषाला बळी", "raw_content": "\nHome > News > तुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात तरुणीने गमावले साडेचार लाख; बाबा बंगालीच्या अमिषाला बळी\nतुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात तरुणीने गमावले साडेचार लाख; बाबा बंगालीच्या अमिषाला बळी\nमुंबई: तुटलेले प्रेमसंबंध जुळवून घेण्याच्या नादात एका तरुणीला साडेचार लाख गमवावे लागले आहे. खारघर येथील 26 वर्षीय तरुणीला प्रेमसंबंध तुटलेल्या मित्रासोबत पुन्हा लग्न करण्यासाठी वश करून देतो, असे सांगून एका बंगाली बाबाने या तरुणीची चार लाख 57 हजाराची फसवणूक केली आहे. खारघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\nपिडीत तरुणीचे एका मित्रासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वर्षाभरापूर्वी त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले. त्यामुळे ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. अशातच लोकलने प्रवास करत असताना ति���ा, एक जाहिरात पहायला मिळाली. ज्यात घरगुती अडचणी, प्रेमसंबंधातील अडचणी याच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन केलेले होते.\nत्यामुळे पिडीत तरुणीने, या नंबरवरील बाबा कबीर खान बंगाली मेरठ याच्याशी संपर्क केला. पुढे या बाबाने विविध कारण देत आणि आश्वासन देत पिडीत मुलीकडून टप्प्या-टप्याने जवळपास साडेचार लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचं, लक्षात येताच या तरुणीने पोलिसात तक्रार दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/05/18/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF/", "date_download": "2023-02-04T04:56:42Z", "digest": "sha1:ULBJEEGW2KRD6V3NGKWW3RL7VKHZAVY2", "length": 4204, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "कृषी क्षेत्रातही वाढतोय यंत्रमानवाचा वापर - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nकृषी क्षेत्रातही वाढतोय यंत्रमानवाचा वापर – Agrowon\nकृषी क्षेत्रातही वाढतोय यंत्रमानवाचा वापर – Agrowon\nकृषी क्षेत्रातही वाढतोय यंत्रमानवाचा वापर Agrowon\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nहरभरा पिकाबाबत महिला शेती वर्ग – Sakal ...\nशेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा – Sakal ...\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर इतर राज्यांप्रमाणे कायदा करण्याचीच गरज – Loksatta\nहरभरा पिकाबाबत महिला शेती वर्ग – Sakal\nराजकीय अस्थिरतेमुळे प्रशासन थंडावले – Sakal ...\nवीस हजार हेक्टरने भात लागवडीत घट – Sakal ...\nवर्षभरानंतर खा. गवळींना जिल्ह्यावासियांची आठवण; शिवसैनिक ...\nइलैयाराजा : आंबेडकर-मोदींची तुलना करून वादात सापडलेल्या ...\nआमदार आपल्या गावी मुक्कामी उपक्रम सुरू – Agrowon ...\nसावंतवाडीच्या सुपुत्राला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार – Tar ...\nभारतीय क्रिकेट संघाचा तोफखाना : रेणुका सिंह ठाकूर – ...\n‘अग्निपथा’चा दूरगामी आघात – Sakal ...\nलखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रांना समन्स, दोन जण त ...\n'अग्निपथ' योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्र ...\nशेती नियोजनात तयार केली ओळख… – Agrowon ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/shilpa-shetty-says-goodbye-to-indias-got-talent-malaika-arora-to-replace/articleshow/90335447.cms", "date_download": "2023-02-04T04:54:28Z", "digest": "sha1:UE43TDDMDQV5W6VYSXPIZJT3NTZI5BMT", "length": 12374, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Shilpa Shetty Says Goodbye To Indias Got Talent Malaika Arora To Replace | 'इंडियाज गॉट टॅलेंट' मध्ये मोठा बदल, शिल्पा शेट्टीची जागा घेणार ही अभिनेत्री\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n'इंडियाज गॉट टॅलेंट' मध्ये मोठा बदल, शिल्पा शेट्टीची जागा घेणार ही अभिनेत्री\nइंडियाज गॉट टॅलेंट हा शो छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे सध्या या शोचा नवा सीझन सुरू आहे या शोमध्ये मनोज मुंतशीर ,शिल्पा शेट्टी, बादशाह आणि किरण खेर परिक्षकाच्या पॅनलवर दिसत आहेत आता शिल्पा शेट्टी या शोचा भाग राहणार नसल्याची बातमी समोर येत आहे.\n'इंडियाज गॉट टॅलेंट' मध्ये मोठा बदल, शिल्पा शेट्टीची जागा घेणार ही अभिनेत्री\n'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये आता दिसणार नाही शिल्पा शेट्टी\nमलायका अरोरा घेणार का जागा\nमुंबई- 'इंडियाज गॉट टॅलेंट' छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक येऊन आपले टॅलेंट जगासमोर ठेवतात आणि त्यांचं परिक्षण शिल्पा शेट्टी, किरण खेर ,बादशहा आणि मनोज मुंतशीर करताना दिसतात. पण आता शिल्पा शेट्टी या शोचा निरोप घेत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे शिल्पाचे चाहते नाराज झाले आहेत. असं म्हटलं जात आहे की आता मलायाका अरोरा तिची जागा घेणार आहे.\nशनिवारी शोमध्ये मलायका अरोरा आणि किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर आला होता. या एपिसोडमध्ये शिल्पा शेट्टी नव्हती. शिल्पा शेट्टी न दिसल्यानं सर्वांनाच धक्का बसला होता. मलायका आणि सिकंदर खेर यांच्यासह किरण खेर, बादशाह आणि मनोज मुनताशीर यांनी हा एपिसोडच परीक्षण केलं होतं.\nशिल्पाने तिचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी शोमधून ब्रेक घेतला आहे. कामामुळे ती कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाही. शिल्पाला तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण करायचे आहे. यामुळे तिने शोचं निरोप घेतला आहे. याज गॉट टॅलेंटबद्दल बोलताना रविवारचा एपिसोड बप्पी दा स्पेशल असणार आहे. या विशेष भागात बप्��ी दा यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे. बप्पी दाची मुलगीही या शोमध्ये दिसणार आहे. जो शोमध्ये तिच्या वडिलांबद्दल अनेक गोष्टी सांगताना दिसेल. शिल्पा लवकरच 'सुखी' चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीने याचं पोस्टर शेअर केलं होतं.\nमहत्वाचे लेख'बालवीर' फेम या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण, बिकीनीमधील फोटो व्हायरल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nमुंबई मुंबईकरांसाठी 'अमृत'मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये समजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nमुंबई मुंबई पश्चिम रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर कारवाई; नायगाव लोकल आणि क्रेन धडक प्रकरण\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nकार-बाइक देशात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी अच्छे दिन, ६ वर्षात २० लाख वाहनांची खरेदी\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिड��ओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6", "date_download": "2023-02-04T05:42:30Z", "digest": "sha1:VVPBTJWZFN4U4GOQ5ZXFFUKYVFLIGGGH", "length": 6421, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद\nएफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद\nलोकोमोटिव स्टेडियम, निज्नी नॉवगोरोद, निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त\nएफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद (रशियन: Футбольный Клуб \"Волга\" Нижний Новгород) हा रशिया देशाच्या निज्नी नॉवगोरोद शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.\nएफ.सी. अम्कार पर्म • एफ.सी. आन्झी मखच्कला • एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त • एफ.सी. कुबान क्रास्नोदर • एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा • एफ.सी. क्रास्नोदर • एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग • एफ.सी. डायनॅमो मॉस्को • एफ.सी. तेरेक ग्रोझनी • एफ.सी. तोम तोम्स्क • एफ.सी. रुबिन कझान • एफ.सी. रोस्तोव • एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को • एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद • एफ.सी. स्पार्ताक मॉस्को • पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21575/", "date_download": "2023-02-04T07:05:41Z", "digest": "sha1:QP2N23PY7UU6SJ3ZUUHA3PTKZ5OKHX5T", "length": 49308, "nlines": 239, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कृषिअर्थशास्त्र – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकृषिअर्थशास्त्र : अर्थशास्त्राच्या सिद्धांतांच्या आधारे कृषिअर्थव्यवहारांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. असे स्पष्टीकरण करीत असता कृषिअर्थव्यवहारांची वैशिष्ट्ये व त्यांतील आर्थिक प्रश्नांचे वेगळेपण ध्यानात येते. ‘अर्थशास्त्र’ समग्र अर्थव्यवस्थेचा विचार करते. कृषिव्यवहार हा समग्र अर्थव्यवस्थेचा केवळ एक भाग असल्यामुळे, अर्थशास्त्राच्या सर्वच सिद्धांतांचा वापर कृषिअर्थशास्त्रात होत नाही. उदा., साकलिक अर्थशास्त्राचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सिद्धांतांइतके शेतीव्यवहारांच्या स्पष्टीकरणासाठी प्रत्यक्षपणे उपयोगी पडत नाहीत. अर्थात समग्र अर्थव्यवस्थेत ज्या घडामोडी होतात, त्यांचे परिणाम शेतीव्यवहारावरही होत असल्यामुळे ���र्थशास्त्राच्या सर्वसामान्य सिद्धांतपद्धतीशी परिचय असणे, कृषिअर्थशास्त्राच्या अभ्यासकाला आवश्यक असते. दुसरे असे की, समग्र अर्थव्यवस्थेच्या कोणत्याही एका भागाचा विचार केवळ त्या भागापुरता मर्यादित राहू शकत नाही. इतर भागांशी व एकूण अर्थव्यवस्थेशी असलेले त्यांचे संबंधही अभ्यासावे लागतात. अशा अभ्यासातून एकूण अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावरही अधिक प्रकाश पडतो. त्यामुळे प्रस्थापित अर्थशास्त्रातील सिद्धांतांच्या अनुरोधाने शेतीव्यवहारांचे परीक्षण, हे जरी कृषिअर्थशास्त्राचे प्रामुख्याने स्वरूप असले, तरी कृषिअर्थशास्त्रातील संशोधन सर्वसामान्य अर्थशास्त्रालाही पूरक ठरू शकते.\nअर्थव्यवस्थेच्या कोणत्याही क्षेत्रातील व्यवहार त्याच्या विशिष्ट भौतिक-तांत्रिक-सामाजिक परिस्थितीमुळे नियमित होतो. त्यामुळे अर्थशास्त्राच्या नियमांच्या आधारे कोणत्याही क्षेत्रातील व्यवहारांचे परीक्षण करताना त्या क्षेत्रातील विशिष्ट परिस्थितीची ओळख करून घ्यावी लागते आणि सर्वसाधारण अर्थशास्त्राची गृहीते बदलून किंवा मुरड घालून वापरावी लागतात. कृषिअर्थव्यवहार ज्या मूळ भौतिक व सामाजिक परिस्थितीने नियमित होतो, तिच्या वैशिष्ट्यांची काही उदाहरणे घेऊन कृषिअर्थशास्त्राच्या स्वरूपाची कल्पना देता येईल. असे करीत असतानाच कृषिअर्थशास्त्र या विषयात प्रामुख्याने कोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो, हेही दिग्दर्शित करता येईल.\nशेतमालाचे उत्पादन व पुरवठा यांचा विचार करीत असताना ध्यानात येणारी वैशिष्ट्ये अशी : (१) अनेक शेती-पदार्थांचे उत्पादन हे संयुक्त उत्पादन असते. उदा., ज्वारी आणि कडबा. अशा संयुक्त उत्पादनात ज्वारीवर किती उत्पादनखर्च झाला व कडब्यावर किती झाला, हे वेगळे सांगणे शक्य नसते. यामुळे शेतमालाच्या पुरवठ्याचा विचार करताना अनेकदा एकेका सुट्या वस्तूचा विचार करून चालत नाही. (२) कृषि उत्पादनसाधनात ‘जमीन’ हा प्रधान घटक आहे. यामुळे उतरत्या प्रतिलाभाच्या सिद्धांताला शेतीउत्पादनात महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. (३) भूधारणेच्या निरनिराळ्या पद्धतींचा (उदा., जमीनदारी, रयतवारी, मालक-कसणूक, कूळ-कसणूक) उत्पादनाच्या कार्यक्षमतेवर वेगवेगळा परिणाम होतो. (४) शेती उत्पादनाच्या एककाचे प्रमाण निर्मितिउद्योगांतील एककाच्या प्रमाणापेक्षा लहान असते कारण शेतीउत्पादन नैसर्गिक प्रक्रियांवर अवलंबून असते व त्यामुळे शेतक‍ऱ्याच्या वैयक्तिक देखरेखीची त्याला फार जरूरी असते. दुसरे, शेतीधंद्याचे प्रमाण उत्पादनाच्या एकूण किमतीच्या हिशेबाने लहान असले, तरी त्याचा भौगोलिक परिसर मोठा असतो. कारण मुळात शेतीउत्पादन ‘भूमी’ या घटकावर अवलंबून असते. यामुळे शेती धंद्याचा व्याप फार वाढविला, तर व्यवस्थापन कठीण होते. निर्मितिउद्योगाच्या तुलनेने शेतीत यांत्रिकीकरणाला कमी वाव असतो, हेही शेती उद्योगाच्या एककाचे प्रमाण लहान असण्याचे एक कारण आहे. (५) शेती उत्पादन नैसर्गिक व जीवशास्त्रीय प्रक्रियांनी नियमित होत असल्यामुळे त्यावर मानवी नियंत्रण कमी राहते. याचा एक परिणाम असा की, शेतीउत्पादनाला अनिश्चितता फार असते व या गोष्टीचा शेतकऱ्‍याच्या उत्पादनविषयक निर्णयांवर दूरगामी परिणाम होतो. एकदा अमुक इतके पीक काढावयाचे, असे शेतकऱ्याने ठरविले आणि पेरणी केली की, त्यात बदल करणे त्याला अशक्य असते. शेतीउत्पादनाच्या पुरवठ्यात किंमतसापेक्ष लवचिकपणा कमी असतो. (६) अनेक प्रकारचा शेतमाल जशाचा तसा सेवनास योग्य नसतो तो संस्कारित व्हावा लागतो. त्यामुळे संस्करण ही पुरवठ्यापूर्वीची एक आवश्यक क्रिया ठरते. (७) ग्रामीण समाजरचना व सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचाही कृषिउत्पादनावर परिणाम होतो. शेतकरी, विशेषतः मागासलेल्या देशांतील शेतकरी, अज्ञानी, दैववादी व पंरपराप्रिय असल्याने त्यांच्याकडून हिशेबी व्यावसायिक वृत्तीची अपेक्षा करता येत नाही शेतीला एक ‘व्यवसाय’ म्हणून मानण्यापेक्षा एक ‘जीवनसारणी’ म्हणून ते मानतात. अशा रीतीने आर्थिक लाभहानीचे कोटेकोर हिशेब करणारा जो मध्यवर्ती ‘आर्थिक मानव’ अर्थशास्त्राने मानला आहे, तो शेतीच्या क्षेत्रात अस्तित्वात नसल्यामुळे कृषिव्यवहारांचे स्पष्टीकरण अर्थशास्त्राच्या तत्त्वांच्या अनुरोधाने करणे कठीण आहे अशा प्रकारची एक मतप्रणाली आहे. उलट, साधनविनियोगाच्या बाबतीत मागासलेल्या देशांतील शेतकरीही पुरेसे कार्यक्षम असतात व अधिक धनप्राप्तीचे विलोभन त्यांनाही प्रेरक ठरते, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अलीकडे केला आहे. ज्या वर्तनविषयक पद्धती वा संस्था आजपर्यंत केवळ पारंपरिक, धार्मिक, आचारमूलक समजल्या जात होत्या, त्यांचा आर्थिक आशय उजेडात आणण्याचे काम अशा कृषिअर्थशास्त्रीय संशोधनातून होत आहे.\nशेतमालाच्या मागणीच्या बाजूने विचार करता दोन ठळक वैशिष्ट्ये नजरेस येतात : (१) शेतमालातील मुख्य भाग अन्नपदार्थाचा असतो आणि अन्नपदार्थाची मागणी ही मूलभूत मानवी गरजेशी निगडित असल्यामुळे मूल्यदृष्ट्या ताठर म्हणजे कमी लवचिक असते. याच कारणामुळे देशाचे राहणीमान जसजसे वाढत जाते, तसतसा एकूण राहणीखर्चाचा कमी कमी हिस्सा शेतमालावर खर्च केला जातो. म्हणजेच, शेतमालाच्या मागणीचा उत्पन्नसापेक्ष लवचिकपणाही कमी असतो. (२) शेतमाल औद्योगिक मालाच्या तुलनेने अधिक नाशवंत असतो त्यामुळे त्याचे सेवन पुढे ढकलता येत नाही. शेतमालाच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारांत मध्यस्थाची भूमिका यामुळे महत्त्वाची ठरते.\nशेतमालाच्या भावांमधील तीव्र चढउतार, शेतमालाच्या पुरवठ्याचा कधीकधी दृष्टोत्पत्तीस येणारा ‘मागे वळणारा’ वक्र, शेतीकर्जाचा सर्वसाधारण अपुरेपणा व त्याच्या व्याजाचे चढे दर, क्रयविक्रयाच्या व्यवहारांतील मध्यस्थांचे वैपुल्य व ग्राहकाने दिलेली किंमत आणि उत्पादकाला मिळणारी किंमत यांत पडणारी मोठी तफावत इ. कृषिव्यवहाराची वैशिष्ट्ये आहेत. कृषिअर्थशास्त्र शेतीसंबंधीच्या आर्थिक प्रश्नांचे विश्लेषण करते, त्यांमागची कारणपरंपरा शोधून काढते आणि जाणत्या कृषिधोरणाला उपयुक्त असा पाया निर्माण करते.\nआधुनिक अर्थशास्त्राचा जन्म ॲडम स्मिथच्या द वेल्थ ऑफ नेशन्स (१७७६) या ग्रंथाच्या रूपाने झाला असे म्हटले, तर कृषिअर्थशास्त्राची पद्धतशीर मांडणी त्यानंतर दीड शतकाने, म्हणजे विसाव्या शतकाच्या आरंभी होऊ लागली, असे दिसून येते. असे असले, तरी कृषिअर्थशास्त्रविषयक प्रश्नांबद्दलचे बौद्धिक कुतूहल व त्यांबद्दलचा विचार यांची मुळे अठराव्या शतकातच – विशेषतः जर्मनीत – आढळतात. १८२६ मधील Der isolierte Staat in Beziehung auf Landwirthschaft und Nationalokonomic (3 Vols.) ह्या ग्रंथाचा कर्ता योहान हाइनरिख फोन थ्यूनेन (१७८३–१८५०) हा आद्य कृषिअर्थशास्त्रज्ञ समजला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बहुतेक महत्त्वाच्या जर्मन विद्यापीठांतून, ज्याला आपण आज कृषिअर्थशास्त्र म्हणतो, अशा विषयाचे प्राध्यापक नियुक्त केलेले होते. याच काळात अनेक अमेरिकन विद्यार्थी जर्मन विद्यापीठांत शिकून जर्मन प्राध्यापकांच्या वैचारिक प्रभावाखाली आले व त्यांच्या संशोधनातून अमेरिकेतील कृषिअर्थशास्त्र वृद्धिंगत होऊ लागले. इंग्लंडमध्ये या विषयात आस्था निर्माण होण्याचा काळ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाचा आहे. विल्यम मार्शल, जेम्स केर्ड, रोलँड एडवर्ड प्रॉथेरो (१८५१–१९३७), आर्थर यंग (१७४१–१८२०) हे या काळातले महत्त्वाचे लेखक होत. १८९३ साली एका रॉयल कमिशनने ब्रिटिश शेतीतील मंदीचा अभ्यास करून दोन हजारांवर पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. ‘कृषिअर्थशास्त्र’ ही संज्ञाही त्या काळात रूढ असल्याचे या अहवालातील निर्देशांवरून ध्यानात येते. अमेरिकेत कृषिअर्थशास्त्र हे शब्द ज्या ग्रंथाच्या शीर्षकात प्रथमच समाविष्ट झाले, तो हेन्‍री सी. टेलर यांचा ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स हा ग्रंथ १९०५ साली प्रसिद्ध झाला. ‘कृषि व्यवस्थापन’ या विषयावरील जॉर्ज एफ्. वॉरेन (१८७४–१९३८) यांचे प्रमाणभूत पाठ्यपुस्तक १९१३ साली प्रसिद्ध झाले. १९१८ साली ‘अमेरिकन फार्म इकॉनॉमिक असोसिएशन’ चे जर्नल ऑफ फार्म इकॉनॉमिक्स सुरू होऊन कृषिअर्थशास्त्रविषयक संशोधनाला अधिक चालना मिळाली. अमेरिकन सरकारच्या शेतीखात्यात १९२२ साली स्थापन करण्यात आलेल्या ‘ब्यूरो ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स’ या संस्थेने या विषयात बरीच महत्त्वाची कामगिरी केली आहे. या विषयातील पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती अमेरिकन विद्यापीठांतून १९२० च्या आसपास होऊ लागली. कृषिअर्थशास्त्राच्या सर्व शाखोपशाखांवर अमेरिकन विद्यापीठांतून विपुल संशोधन होत असले, तरी अमेरिकन अभ्यासकांचा बराचसा जोर दोन शाखांवर आहे. एक, कृषि व्यवस्थापन म्हणजे साधनसामग्रीचा विनियोगकर्ता म्हणून शेतकऱ्यांपुढे उभ्या राहणार्‍या प्रश्नांचा अभ्यास व दोन, विकसित आणि गतिमान अर्थव्यवस्थेत बदलत जाणारे कृषिव्यवसायाचे स्थान आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, यांचा अभ्यास.\nभारतात कृषिअर्थव्यवहारविषयक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न प्रारंभीच्या काळात सरकारी धोरणांच्या आणि कार्यक्रमांच्या अनुषंगाने झाले. उदा., जमीनमहसुलाची व्यवस्था ठरविताना जमीनहक्कांच्या निरनिराळ्या पद्धतींची माहिती मिळविणे आवश्यक ठरले. महसुलाचे दर ठरविण्याच्या अनुषगांने कृषिजीवनाच्या अनेक आर्थिक अंगांची माहिती मिळविण्यात आली आणि ती ‘सर्व्हे’ आणि ‘सेटलमेंट’ यांबद्दलच्या अहवालांतून ग्रथित करण्यात आली. ‘डेक्कन रायट्स कमीशन’चा त्रिखंडात्मक अहवाल (१८७५), वेगवेगळ्या ‘दुष्काळ आयोगा’चे अहवाल (१८८०, १८९०, १९०१), सिंचन आयोगाचा अहवाल (१९०१–१९०३) यांमधून कृषिविषयक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. लिन्‌लिथगो यांच्या अध्यक्षतेखालील ‘रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर इन इंडिया’ ह्या आयोगाने हिंदुस्थानातील शेतीवर व्यापक अहवाल १९२६ साली तयार केला. १९३५ साली हिंदुस्थान सरकराने ‘ऑफिस ऑफ द मार्केटिंग ॲडव्हायझर’ स्थापन केले व या खात्याने क्रमाक्रमाने अनेक पिकांच्या विक्रीव्यवहारांबद्दलचे अहवाल प्रसिद्ध केले. प्रांतीय सरकारांनी केलेल्या कामगिरीत पंजाब सरकारच्या ‘पंजाब बोर्ड ऑफ इकॉनॉमिक इन्क्वायरी’ने पहिले महायुद्ध संपण्याच्या काळापासून सतत प्रकाशित केलेल्या निरनिराळ्या पिकांच्या उत्पादन खर्चांच्या अभ्यासांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. बिनसरकारी संस्थांमध्ये पुण्याच्या ‘गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’ ने केलेली कामगिरी महत्त्वाची आहे. गोखले संस्थेच्या सर्व्हे ऑफ फार्म बिझिनेस इन वाई तालुका या ग्रंथाने कृषिव्यवस्थापनाच्या अभ्यासाची शास्त्रशुद्ध सुरुवात केली, असे म्हणता येईल. वैयक्तिक संशोधकांची नजर सुरुवातीच्या काळात खेडी, तालुके वा प्रदेश यांच्यापुरतीच मर्यादित होती. या प्रकारचे प्रारंभीचे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे जे. सी. जॅक यांचा इकॉनॉमिक लाइफ ऑफ ए बेंगॉल डिस्ट्रिक्ट (१९१६) आणि हॅरॉल्ड मान यांचा लाइफ अँड लेबर इन ए डेक्कन व्हिलेज (१९१७) हे होत. अशा प्रकारच्या अभ्यासाची परंपराच यापुढे काही काळ चालू राहिली.\n‘इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स’ या संस्थेची १९३९ साली स्थापना झाली व तिच्यातर्फे १९४० साली इंडियन जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स हे कृषिअर्थशास्त्राला वाहिलेले त्रैमासिक सुरू झाले. सोसायटीतर्फे दरसाल भरणाऱ्या अखिल भारतीय परिषदांमधून कृषिअर्थशास्त्रातील विशेषज्ञ एकत्र येऊन चर्चा करू लागले व ह्या परिषदा व उपरोल्लेखित त्रैमासिक यांमुळे संशोधनाला जोराची चालना मिळू लागली. तरीही १९५० सालापर्यंत या विषयाच्या संशोधनाकडे दिले जाणारे लक्ष पुरेसे नव्हते. १९४९-५० साली ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कृषिअर्थशास्त्रज्ञ प्रो. ए. डब्ल्यू. ॲशबी यांनी भारतातील एतद��विषयक संशोधनाचा आढावा घेऊन असे मत प्रदर्शित केले, की भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषिव्यवहाराचे महत्त्व लक्षात घेता त्याच्या संशोधनावर केला जाणारा खर्च अत्यंत तोकडा आहे आणि त्यामुळे संशोधनाची उपासमार होत आहे.\nया काळानंतर मात्र संशोधनाच्या, त्यातही मुख्यतः माहितीच्या, क्षेत्रातील उणिवा बऱ्‍याच प्रमाणात कमी झाल्या आणि कमी होत आहेत. मोठ्या प्रमाणावरच्या अखिल भारतीय सर्वेक्षणांचा एक कालखंडच १९५० च्या पुढच्या काळात सुरू झाला. रिझर्व्ह बँकेने केलेली ग्रामीण कर्जपाहणी, मजूर खात्याने केलेले शेतमजूर पाहणीचे दोन अहवाल, शेतीखात्याने अनेक फेऱ्यांमधून केलेला कृषिव्यवस्थापनाचा अभ्यास (स्टडीज इन द इकॉनॉमिक्स ऑफ फार्म मॅनेजमेंट), ‘नॅशनल सँपल सर्व्हे’ चे भूधारणेच्या रचनेबद्दलचे अहवाल इत्यादींतून फार मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध झाली आहे.\nसंशोधनक्षेत्रात आता पुष्कळ सरकारी व बिनसरकारी संस्था काम करीत आहेत. नियोजन आयोगाचे ‘पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग डिव्हिजन’, ‘संशोधन कार्यक्रम समिती’ (रिसर्च प्रोग्रॅम्स कमिटी) व ‘कार्यक्रम मूल्यमापन संघटना’ (प्रोग्रॅम इव्हॅल्युएशन ऑर्गनायझेशन) रिझर्व्ह बँक, ‘नॅशनल सँपल सर्व्हे’, ‘नॅशनल कौन्सिल ऑफ ॲप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च’, ‘शेतमाल भाव आयोग’ (ॲग्रिकल्चरल प्राइसेस कमिशन), ‘राष्ट्रीय सामूहिक विकास संस्था’ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट), ‘भारतीय सांख्यिकी संस्था’ (इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट) अशी अनेक नावे घेता येतील. यांशिवाय निरनिराळ्या राज्यसरकारांच्या संख्याशास्त्रीय अभ्यासांच्या खात्यांमार्फतही (ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स) माहिती उपलब्ध होते. अनेक विद्यापीठांमधून कृषिअर्थशास्त्र विषयाचे पदव्युत्तर शिक्षण दिले जात आहे आणि संशोधन होत आहे. १९६० नंतर अनेक नवी कृषिविद्यापीठे स्थापन झाली आहेत व त्यांतूनही या विषयाच्या संशोधनाला गती मिळत आहे. महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी व दापोली या ठिकाणी कृषिविद्यापीठांची स्थापना झाली आहे. ही चार धरून सबंध देशात मिळून एकोणीस कृषिविद्यापीठे आहेत [→ कृषिशिक्षण].\nभारतातील कृषिअर्थशास्त्रविषयक संशोधनाचा ढोबळ स्वरूपाचा आढावा घेतल्यावर असे दिसून येते की, संशोधनाचे विषय कालमानाप्रमाणे बदलत गेलेले आहेत व त्या त्या ��ाळची सरकारी धोरणे व जिवंत प्रश्न यांच्यामध्ये साहजिकपणेच संशोधकांनी रस घेतलेला आहे. जमीनहक्कांची पद्धती व तीत घडवून आणलेल्या सुधारणांचे आर्थिक व सामाजिक परिणाम समूहविकासाने घडून येत असलेला बदल व त्याची परिणामकारकता पाणीपुरवठ्याचे मोठे प्रकल्प व त्यांचे शेतीवर होणारे परिणाम शेतमालाची दीर्घकालीन मागणी, शेतमालाच्या भावांचा व शेतमालाच्या पुरवठ्याचा संबंध, वैयक्तिक उत्पादकाचे कृषिनियोजन (कृषिव्यवस्थापन) आणि त्याची कार्यक्षमता साधनसामग्रीच्या निरनिराळ्या घटकांची उत्पादकता नवतंत्रप्रसाराला कारणीभूत होणारे घटक हरित क्रांतीचे आर्थिक परिणाम कृषियांत्रिकीकरणाचे अर्थशास्त्र ग्रामीण भागातील उत्पन्नाची वर्गवार विभागणी व तिच्या विषमतेचे प्रमाण शेतमाल व बिगरशेतमाल यांचा व्यापार दर पशुपालनाचे – विशेषतः अतिरिक्त शेतजनावरांचे – अर्थशास्त्र भूधारणेचे आकारमान आणि तिची उत्पादकता व कार्यक्षमता यांचा संबंध – इ. विषयांचा अलीकडच्या संशोधनात प्रामुख्याने अंतर्भाव झालेला आहे. निरनिराळ्या सर्वेक्षणांतून दृष्टोत्पत्तीस आलेल्या भारतीय कृषिव्यवहाराच्या वैशिष्ट्यांचे तार्किक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होत आहे.\nअशा रीतीने संशोधनाचे क्षेत्र व्यापक झालेले आहे. बरेचसे संशोधन सत्यस्थितीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या स्वरूपाचे आहे, हे खरे तरीही केवळ वर्णनात्मक अभ्यासाची जागा विश्लेषणात्मक संशोधन अधिकाधिक घेत आहे आणि विश्लेषणातही गणितीय व संख्याशास्त्रीय संकल्पनांचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे. याचबरोबर विषयाच्या विविध शास्त्रांमध्ये विशेषीकरणही वाढले आहे. याचाच एक परिणाम असा की, समग्र विषय, त्यांचे इतर विद्यांशी असलेले संबंध, समाजरचनेबद्दलच्या तात्त्विक भूमिकांमधून सतत अवश्य असलेले धोरणांचे व कार्यक्रमांचे मूल्यमापन इ. गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. उपलब्ध संकल्पना कार्यक्षमतेने वापरण्याकडे अधिक प्रवृत्ती असली, तरी नव्या संकल्पना वा नवे सिद्धांत यांच्या शोधातून विषयाच्या मूलभूत सिद्धांतप्रणालीत भर घालण्याचा प्रयत्न फारसा होत नाही.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेर��कन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/bjp-leader-chitra-wagh-gives-replay-to-thackeray-group-leader-manisha-kayande", "date_download": "2023-02-04T05:27:06Z", "digest": "sha1:PHBAWJ65IOU2ZFHKPZY7BBCHEEVRBGIB", "length": 5447, "nlines": 44, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "आधी कायंदेंचा सवाल त्यावर वाघ यांचे जोरदार प्रत्युत्तर; ट्विटरवर शाब्दिक युद्ध", "raw_content": "\nआधी कायंदेंचा सवाल त्यावर वाघ यांचे जोरदार प्रत्युत्तर; ट्विटरवर शाब्दिक युद्ध\nभाजपच्या चित्रा वाघ यांना नंगाटनाच तुम्हाला मान्य आहे का त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई\nराज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्र वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात ट्विटरवरून चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. त्यावरून राजकारण प्रचंड तापले होते. त्यावरूनच आता ठाकरे गट नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्विटरवरून खोचक सवाल केला आहे. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी कायंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.\nनामविस्ताराला विरोध करणाऱ्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकरांची युती, फडणवीसांची जोरदार टीका\nकाय म्हणाल्या चित्रा वाघ\nमनिषा कायंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे असो. कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे … खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे असो. कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे … बाकी नंगानाच छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार नाहीच. बाकी नंगानाच छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार नाहीच. असा इशारा त्यांनी यावेळी कायंदे यांना दिला आहे.\nशरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला @manisha_kayande ताई \nखासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे\nकायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे …\nकाय म्हणाल्या होत्या मनिषा कायंदे\nनितीन गडकरी यांचा जुना फोटो शेअर करत मनिषा कायंदे यांनी वाघ यांना सवाल केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, भाजपच्या चित्रा वाघ यांना नंगाटनाच तुम्हाला मान्य आहे का. असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/maharshtra-cm-eknath-shinde-on-mahavikas-aghadi-bkc-mumbai", "date_download": "2023-02-04T05:59:19Z", "digest": "sha1:EYT5QPT4QSRAOF3FWQJYIJHIII6OJ52W", "length": 7731, "nlines": 39, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "'काही लोकांची इच्छा हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये' मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र", "raw_content": "\n'काही लोकांची इच्छा हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये' मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र\nबाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्यांचे नाते होते. हे मला सांगायची गरज नाही.\nमहाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई नुकताच मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत असून आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याचे दिसून आले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील हल्लाबोल केला.\n\"काही लोकांच्या बैईमानीमुळे त्यावेळी डबल इंजिनचे सरकार पडले\" फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बीकेसी येथील भाषणात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागच्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचे लोकर्पण मोदी साहेबांच्याहस्ते राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे झाले. आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतो आहे.ज्या कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, त्याचं उद्घटानही त्यांच्याच हस्ते होत आहे. काही लोकांची इच्छा होती की, हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. पण नियतीसमोर कुणाचही चालत नाही. आमची इच्छा होती, महाराष्ट्र आणि मुंबईकरांची इच्छा होती. म्हणूनच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे उपस्थित आहेत. असा निशाणा एकनाथ शिंदे त्यांनी विरोधकांवर साधला.\nमविआ सरकारच्या काळात राज्याचा किती विकास झाला हे सर्वांनाच माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी, लोकोपयोगी कामांना गती देण्यासाठी आणि ट्राफिकमध्ये गुदमरलेल्या मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळेच मिळाली. तुमचा आशिर्वाद राहिला तर मुंबईच्या विकासाचा वेग वाढेल. आणि पुढील दोन वर्षात. असे म्हणताच देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. व मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवले. यामुळे पुन्हा एकदा विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची संधी मिळाली आहे.\nबाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्यांचे नाते होते. हे मला सांगायची गरज नाही. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता. आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सुत्र धरुन महत्वकांक्षी प्रकल्पाचे पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान मुंबई मी आमंत्रित केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.\nपुढे ते म्हणाले की, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा आहे. राज्यात आज सर्वसामान्यांचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचं नातं होतं. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचं दुकान लवकरच बंद होईल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/21/solar-farming-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2023-02-04T06:19:47Z", "digest": "sha1:JPEIDM4BFSLCHYIENTFOHAMOR232HLJP", "length": 4065, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Solar farming : सौर शेती ठरेल किफायतशीर - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nSolar farming : सौर शेती ठरेल किफायतशीर – Agrowon\nSolar farming : सौर शेती ठरेल किफायतशीर – Agrowon\nSolar farming : सौर शेती ठरेल किफायतशीर Agrowon\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nहिमायतनगर महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्याच्या अजब कारभार ...\nशेतकऱ्यांनो, सब्र का फल मिठा होता है \nBusiness Idea: अरे भावा वावर आहे ना…\nLatest Nandurbar News | उत्पन्न वर्षभराच्या पगाराहून अधि ...\n‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाचा पशुपालकांपर्यंत प्रसार करा R ...\n“…अन्यथा मुंबईत येऊन अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू”, आमदार बच् ...\nBangladesh Agriculture : बांगलादेशी शेतकऱ्यांचे जगण्यासा ...\nAmravati News: पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन &# ...\nशिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आणखी एक मंत्री गुवाहटीला र ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/tips-for-diabetes/page-2/", "date_download": "2023-02-04T05:19:35Z", "digest": "sha1:HH5PFX2JSEDDEOQMJOJP5L5JGWE3UPK5", "length": 6540, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Page 2 - मराठी बातम्या | Tips For Diabetes, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nगरोदरपणात डायबेटिजचा धोका; टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स\nमधुमेह साखरेचा आजार हा गोड गैरसमज पाहा काय आहे खरं कारण, Video\nकॅन्सर, डायबिटीज अशा अनेक आजारांना दूर ठेवते हे तेल, स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय\nडायबिटीजच्या रुग्णांना नैसर्गिकरित्या मिळेल इन्सुलिन, फक्त खा ही 6 प्रकारची पानं\nरक्तातील साखर वाढल्यास पायावर दिसतात ही लक्षणं, दुर्लक्ष करणं महागात पडेल\nरोजच्या लाईफमधील या चुकांमुळे डायबिटीस होण्याचा धोका, आधीच घ्या काळजी\nडायबेटिसच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा की नाही वाचा फायदे अन् तोटे\nमधुमेह असेल तर दुधात हळद आणि या 2 गोष्टी घालून प्या, फरक तुम्हाला दिसून येईल\nदिवाळीत गोड-धोड पदार्थ खाल्लेत शुगर असेल तर मग हे उपाय लगेच करा\n मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी आहारात या 5 गोष्टी नक्की घ्या\nमधुमेही रुग्णही घेऊ शकतात मिठाईचा आस्वाद, साखरेऐवजी या गोड पदार्थांचा करा वापर\nया 5 गोष्टींचा आहारात करा समावेश; मधुमेह आणि रक्तदाबावर दिसेल परिणाम\nडायबेटिसच्या रुग्णांनी सफरचंद खावं की नको काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ\nDiabetics: डायबेटिस असणाऱ्यांना मक्याची भाकरी फायदेशीर ठरू शकते का\nडायबेटिजला रोखण्याचा सोपा मार्ग; लक्षणं दिसताच त्वरित करा हे 5 उपाय\nमधुमेहाच्या रुग्णांनी मध खाल्ला तर चालेल का कसा होतो हेल्थवर परिणाम\nशुगर असणाऱ्यांनी खरंच भात खायचा नसतो का डॉक्टर काय म्हणतात बघा\nचक्कर येणे, जास्त घाम येणे ही प्री-डायबिटीसची लक्षणे असू शकतात, आधीच घ्या काळजी\n55-20 फॉर्म्युला; डायबेटिज कंट्रोल ठेवण्याचा सोपा मंत्र\nमधुमेहाशी संबंधित दृष्टी कमी करण्यासाठी स्क्रीनिंग\nतरुण भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढतंय\nडायबेटिसमुळं वाढू शकतं रक्तातलं कोलेस्टेरॉल; दोन्ही आजारांमध्ये आहे `हे` कनेक्शन\nDiabetes : शुगर कंट्रोल करायची आहे मग जेवणानंतर एक काम करावचं लागेल\nडायबिटीज असणाऱ्यांच्या ताटात रात्री हे पदार्थ हवेत; शुगर राहील नियंत्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2023-02-04T05:19:54Z", "digest": "sha1:A2UIEA35DOXE36TICYH22CUU4QK6F7SL", "length": 1925, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अपवर्तनांक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश क���ा(लॉग इन करा)\nप्रकाशविज्ञानामध्ये एखाद्या पदार्थाचा अपवर्तनांक ही एक मितीरहित संख्या असून ती प्रकाश त्या माध्यमातून कसा प्रवास करतो हे दर्शवते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ तारखेला १६:४४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20991/", "date_download": "2023-02-04T05:51:46Z", "digest": "sha1:XYKGWCMOH32UZF33FFUN5E7425VTQMVH", "length": 17082, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "पुरंदरदास – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\n��ंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nपुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी. हा वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण असून मताने माध्व होता. त्याचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर झाला, असे म्हणतात. पण काही विद्वानांच्या मते तो बळ्ळारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड या गावी जन्मला. त्याच्या वडिलांचे नाव वरदप्पा नायक. ते रत्नांचे व्यापारी होते. पुरंदरदासाचे जन्मनाम श्रीनिवास तथा तिम्मप्पा नायक. संस्कृत, कन्नड, संगीत या विषयांत त्याने शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले. विजयानगरच्या कृष्णदेवरायाच्या दरबारात तो रत्नपारखी म्हणून प्रसिद्ध होता. त्याने व्यवसायात अमाप पैसा मिळविला होता, तरी तो वृत्तीने कृपण होता. तथापि त्याची पत्नी सरस्वतीबाई ही तिच्या दानशीलतेमुळे नवऱ्याच्या रोषास पात्र झाली असता, तिने एका ब्राह्मणाला दान म्हणून दिलेली नथ ईश्वरी चमत्कारामुळे परत तिच्या नवऱ्याच्या हाती आली आणि तिची अब्रू वाचली. या चमत्कारामुळे तिम्मप्पा नायकाने धनदौलत सोडून मिक्षापात्र अवलंबिले, अशी एक आख्यायिका आहे.\nदासपंथाचे संस्थापक श्रीपादराय यांचे एक महान शिष्य व्यासराय यांनी त्यास माध्व वैष्णव पंथाची दीक्षा दिली (१५२५) व पुरंदर विठ्ठल असे त्याचे नाव ठेवले. तथापि व्यवहारात ते नाव पुरंदरदास असेच राहिले. पुरंदरदास जसा महान भगवद‌्भक्त होता, तसाच मोठा संगीतज्ञही होता. कर्नाटक संगीत पितामह म्हणून त्यास गौरविले जाते. कर्नाटक संगीत शिकविण्यासाठी त्याने पाठ तयार केले, म्हणून त्यास आदिगुरू मानतात. कर्नाटक संगीताचे प्रमुख प्रवर्तक त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री यांना पुरंदरदासापासूनच प्रेरणा मिळाली. त्याच्या काळापासून ‘मायामालवगौळ’ हा राग अभ्यासकांना प्रारंभी शिकवला जाऊ लागला. त्याने रचलेले ‘कीर्तन’, ‘सुळादी’ आणि ‘उगाभोग’ हे काव्यप्रकार प्रसिद्ध आहेत. संस्कृत काव्यरचना करण्याची परंपरा मोडून त्याने देश भाषेत-कानडी भाषेत ‘देवरनाम’ नामक भक्तिरचना केल्या. त्याने सु. ४,७५, ००० पदे रचली असावीत, असे मानल��� जाते. तथापि त्यांपैकी काही हजार पदेच उपलब्ध आहेत. दक्षिण भारतात सर्वत्र गाइल्या जाणार्यास त्याच्या पदांमध्ये पुरंदर विठ्ठल असे कर्त्याचे नाव असते. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांनी महाराष्ट्रात वैष्णव धर्माचा प्रचार केला, त्याप्रमाणेच पुरंदरदासाने दक्षिणेत, विशेषतः कर्नाटकात भक्तिपंथास लोकप्रियता मिळवून दिली.\nदिवेकर, गु. व्यं. रंगाचारी, पद्मा (इं.) रानडे, अशोक (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24654/", "date_download": "2023-02-04T06:56:40Z", "digest": "sha1:UUFGAYNKE4M74YWTNVRETVQGLL5S5ZH7", "length": 149930, "nlines": 300, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ईजिप्त संस्कृति – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसां��ानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nईजिप्त संस्कृति : उत्तर आफ्रिका खंडात ईशान्येस नाईल नदीच्या खोर्‍यात इ. स. पू. ५००० ते इ. स. ६४० च्या दरम्यान अस्तित्वात असणारी एक प्राचीन समृद्ध संस्कृती. तिचा विस्तार मुख्यत्वे नाईल नदीच्या खोर्‍यात उत्तरेकडील पहिल्या प्रपातापर्यंत व नाईलच्या त्रिभुज प्रदेशात झाला होता. या संस्कृतीने एकूण २६,००० चौ. किमी. प्रदेश व्यापला होता. डायोडोरस सिक्युलस ह्या प्राचीन लेखकाच्या मते हा प्रदेश निसर्गत:च सुरक्षित होता कारण त्याच्या दक्षिणेस अनेक प्रपात असून पूर्वेस व पश्चिमेस वाळवंट आणि उत्तरेस समुद्र आहे. साहजिक�� येथील संस्कृती इतर प्राचीन संस्कृतींपासून अलिप्त राहिली. नाईल हीच ईजिप्तची अन्नदात्री आहे आणि प्रागैतिहासिक काळापासून ईजिप्तचे जीवन हिच्या भोवतीच गुंफले गेले, म्हणून त्याला ‘नाईलची देणगी’ हे नाव प्राप्त झाले.\nत्याकाळी तत्कालीन लोकांनी वर सांगितलेले ईजिप्तचे उच्च अथवा दक्षिण व निम्‍न अथवा उत्तर असे दोन प्रादेशिक विभाग कल्पिले होते. आरंभी राजकीय दृष्ट्याही हे दोन स्वतंत्र प्रदेश होते व त्यांच्या एकीकरणानंतर ईजिप्तचे साम्राज्य स्थापन झाले.\nईजिप्तच्या संशोधनात्मक अभ्यासाला आधुनिक काळात नेपोलियनच्या स्वारीनंतर आरंभ झाला. त्यानेईजिप्तच्या स्वारीत लष्कराबरोबर अनेक चित्रकार, सर्वेक्षक व विद्वान अभ्यासक आणले होते. त्या सर्वांनी तेथील वास्तुशिल्पांची, मूर्तींची चित्रे काढली आणि वर्णने लिहिली. ह्याशिवाय ऐकीव माहिती संग्रहित करून ठेविली. नेपोलियनच्या पराभवानंतर यांपैकी बराच मोठा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला व यूरोपला अज्ञात अशा एका प्राचीन संस्कृतीचा परिचय झाला. साहजिकच ईजिप्तविषयक संशोधनास अठराव्या शतकात चालना मिळाली. अद्यापि हे संशोधन चालू असून नवी नवी माहिती उपलब्ध होत आहे. ईजिप्तसंबंधीच्या संशोधनास व अभ्यासास ईजिप्तविद्या असे म्हणतात. या संशोधनास रिंड व मायेट यांनी सुरुवात केली. पुढे या संस्कृतीचा सर्वांगीण अभ्यास एद्‌वार नाव्हील, गास्ताँ मास्परो, फ्लिंडर्झ पेट्री, जेम्स ब्रेस्टेट, अर्नेस्ट बज वगैरे विद्वानांनी केला. त्यांच्या कामाचा प्रमुख उद्देश थडगी, मंदिरे व प्राचीन शहरे ह्यांचे उत्खनन आणि पपायरसेवर लिहिलेल्या मजकुराचे भाषांतर करून तत्कालीन सर्वांगीण जीवनाचे समालोचन करणे हा होता.\nईजिप्तच्या प्राचीन इतिहासाची माहिती मुख्यत्वे पुढील साधनांद्वारे उपलब्ध होते :(१) प्राचीन स्मारके–उदा., प्राचीन मंदिरे, थडगी, शिलालेख, गिरिलेख इ. (२) उत्खननाद्वारे उपलब्ध झालेले अनेक प्रकारचे अवशेष (३) अभिजात प्राचीन लेखकांचे वृत्तांत. कितीतरी प्राचीन अवशेष ईजिप्तच्या कोरड्या हवेत अद्यापि टिकून राहिले आहेत. उदा., पपायरसेची दोन दोन हजार वर्षांची बाडे जशीच्या तशी टिकून आहेत. त्याचप्रमाणे मृतांचे अवशेषही उत्तम स्थितीत आहेत. लेखनाचा आरंभ होण्यापूर्वी येथे अस्तित्वात असणाऱ्या नवाश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगी��� समाजाची माहिती उत्खननाद्वारे मिळविण्यात आली आहे. उत्खननांतून उपलब्ध झालेल्या वास्तू व वस्तू यांवरून तसेच थडग्यांवरून व मृत्पात्रांवरून या समाजाच्या सर्वांगीण विकासाची माहिती मिळते. याशिवाय ⇨ पिरॅमिडचे गूढ उकलण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या उत्खननाचा वापर केला आहे. या प्रकारच्या संशोधनातून विसाव्या शतकात उजेडात आलेले सर्वांत प्रसिद्ध अवशेष म्हणजे ⇨ तूतांखामेनचे थडगे. या व अशा प्रकारच्या थडग्यांतून मृतांचे परलोकातील आयुष्य सुखासमाधानाने जावे, म्हणून त्यांच्याभोवती कित्येक वस्तू पुरण्याची चाल होती शिवाय त्यांच्या नोकरचाकरांनाही त्यासोबत पुरीत. ह्या सर्वांच्या प्रतिकृतींमुळे तत्कालीन प्रगतीची कल्पना येते. पुढे ह्या वस्तूंऐवजी त्या ठिकाणी त्या त्या वस्तूंची चित्रे काढण्यात येत.\nनवाश्मयुगाच्या शेवटी येथे लेखनास आरंभ झाला. हायरोग्‍लिफिक लिपीतील शेकडो लेख आज उपलब्ध झाले आहेत. त्यांपैकी बहुतेक शिलालेख असून ते मंदिरे, थडगी किंवा ऑबेलिस्क यांवर कोरलेले आहेत. यांत हायरोग्‍लिफिक, डेमॉटिक व ग्रीक या तीन लिप्यांत असणारा ⇨ रोझेटो शिलालेख फार प्रसिद्ध आहे. या लेखावरून १८२१ मध्ये हायरोग्‍लिफिक लिपीचे वाचन शक्य झाले. त्याचे श्रेय झां फ्रांस्वा शांपॉल्याँ ह्या फ्रेंच ईजिप्तविद्या-तज्ञास व टॉमस यंग ह्या ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञास द्यावे लागेल. शिलालेखांशिवाय थडग्यांतील भिंतींवर लिहिलेले लेखही आहेत. या लेखांत राजांची नावे, त्यांची कुळे व तत्संबंधी माहिती मिळते. पपायरसेच्या भेंडोळ्यांवर लिहिलेले हरतऱ्हेचे ग्रंथ व नोंदी, विशेषत: इ. स. पू. १५०० नंतरच्या काळातील, मिळतात. ह्या व्यतिरिक्त हिरॉडोटस (४८४–४२४ इ. स. पू.) व दुसरा मॅनेथो (३०० इ. स. पू.) यांनी लिहिलेला इतिहासही महत्त्वाचा आहे. मॅनेथोचा मूळ ग्रंथ आज अस्तित्वात नाही. तथापि त्याच्या नंतरच्या फ्लेव्हिअस जोसेफस, ज्यूल्यस सेक्स्टस आफ्रिकेनस, युसीबिअस इ. वृत्तलेखकांनी आपापल्या ग्रंथांत त्याच्या ग्रंथातील अनेक उतारे उद्धृत केले आहेत.\nराजकीय इतिहास: स्थूल मानाने ईजिप्तच्या प्राचीन इतिहासाचे अभ्यासाच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे विभाग करण्यात येतात\n(१) प्रागैतिहासिक काल : याचे तीन पोटविभाग : (अ) नवाश्म युग : यास ‘फायूम अ’ असेही संबोधितात. याचा काळ इ. स. पू. सु. ५००��� ते ४०००. यात टासियन संस्कृती अंतर्भूत होते. (आ) ताम्रपाषाणयुग : इ. स. पू. सु. ४००० ते ३६००. या बॅदारियन, मरिम्डा व अम्रेशियन संस्कृती येतात. (इ) राजवंशपूर्वयुग :इ. स. पू. सु. ३६०० ते ३२०० या काळात पूर्व गर्झियन व उत्तर गर्झियन संस्कृती उदयास आल्या.\n(२) प्राचीन काळ : इ. स. पू. सु. ३२०० ते २६६० : पहिला व दुसरा राजवंश.\n(३) प्राचीन साम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. २६६० ते २१८० : राजवंश ३ ते ६.\n(४) पहिला मध्यकाळ : इ. स. पू. सु. २१८० ते २०८० : राजवंश ७ ते १०\n(५) मध्यसाम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. २०८० ते १६४० : राजवंश ११ ते १३.\n(६) द्वितीय मध्यकाळ : इ. स. पू. सु. १६४० ते १५७० : राजवंश १४ ते १७.\n(७) नवसाम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. १५७० ते १०७५ : राजवंश १८ ते २०.\n(८) उत्तर साम्राज्यकाळ : इ. स. पू. सु. १०७५ ते ३३२ : राजवंश २१ ते ३०. या काळाच्या विभागणीबद्दल एकमत नाही. काही विद्वान २१ ते २५ राजवंश असा एक कालखंड मानतात व त्यानंतर सेत काळ (सव्विसावा राजवंश) आणि अस्तकाळ (राजवंश २६ ते ३०) योजतात. यांच्या कालनिश्चितीबद्दलही दुमत आहे.\n(९) ग्रीक अंमल व टॉलेमी शासन : इ. स. पू. ३३२ ते ३०.\n(१०) रोम व बायझंटिन यांचा अंमल : इ. स. पू. ३० ते इ. स. ६४०.\nप्रागैतिहासिक काळ: या काळात इ. स. पू. ५००० च्या सुमारास ईजिप्तमध्ये आर्थिक क्षेत्रात पहिली क्रांती घडून आली. अन्न गोळा करण्याच्या अवस्थेतून मानव अन्न उत्पादन करण्याच्या अवस्थेत येऊन पोहोचला. ह्या क्रांतीला पॅलेस्टाइनपासून स्फूर्ती मिळाली असावी. त्यामुळे ठिकठिकाणी वस्ती होऊन काही राजकीय संघटना उत्पन्न झाल्या. या काळात फायूम, टासा, बॅदारी, अम्रा, मरिम्डा, गर्झा ही ठिकाणे प्रगतिपथावर होती. त्यातच लिबियातून व नंतर मेसोपोटेमियातून दुसऱ्या वंशाचे लोक येऊन मिसळले. प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये होती. आरंभीचे लोक शेतीवर काही प्रमाणात अवलंबून असत बहुतेक शिकार, मेंढपाळी व मच्छीमारी करीत. उत्तर गर्झियन काळात शेती व मेंढपाळीवरच लोक उदरनिर्वाह करू लागले. इमर गहू व बार्ली ही मुख्य धान्ये पिकवीत. धान्य कापणीसाठी लोक गारगोट्यांची पाती व खोबणीत बसविलेले लाकडी विळे वापरीत तर शिकारीसाठी छोटे भाले व बाण वापरीत. दोहोंनाही दगडी पातीच लावलेली असत. दोन टोकांवर शेपूट असलेले फाळ हे अम्रेशियन संस्कृतीचे वैशिष्ट्य. याशिवाय दगडी गदाशीर्षे व रंगविलेली मृत्पात्रे या काळात व���परात आली असावीत.\nप्राचीन काळ (आर्केइक): इतिहासकाळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ईजिप्तमध्ये या काळात उत्तरेचे व दक्षिणेचे अशी दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यांतील उत्तरेची राजधानी ॲलेक्झांड्रियाजवळ मेंफिस येथे होती, तर दक्षिणेची आबायडॉस येथे होती. त्यांची अनुक्रमे लाल मुकुट व पांढरा मुकुट अशी चिन्हे होती. त्यांचे एकीकरण झाल्यावर दोन्हींची चिन्हे एक झाली व एकमेकांत बसविलेले पांढरे-तांबडे मुकुट ईजिप्तचे फेअरो राजे वापरू लागले. पुढे पुन्हा हीलिऑपोलिस ह्या नगरीच्या नेतृत्वाने ही राज्ये एकसंध करण्याचा झालेला प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. दक्षिण व उत्तर अशी शकले झाली. या दोघांना पुन्हा एकछत्री अंमलाखाली आणण्याचा मीनीझ या सम्राटाने प्रयत्‍न केला व राजधानी मेंफिस येथे हलविली. मॅनेथोच्या इतिहासात त्याचा आद्य सम्राट असा उल्लेख आढळतो.\nप्राचीन साम्राज्यकाळ : तिसऱ्या घराण्याच्या राजांनी मेंफिस येथेच राजधानी ठेवली. पिरॅमिडच्या बांधकामाला येथपासूनच आरंभ होतो. म्हणून ह्यास पिरॅमिडचा काळ असेही म्हणतात. चौथ्या घराण्याचे कूफू, कॅफ्रे आणि मेंकूरे (मायसरीनस) यांनी गीझाची अनुक्रमे पहिली तीन प्रचंड पिरॅमिडे उभारली. पाचव्या घराण्याच्या राजांच्या काळात अंत:स्थ यादवी माजल्याची चिन्हे दिसतात. सहाव्या घराण्याने हा डोलारा सांभाळण्याचा यत्‍न केला. तथापि राज्याच्या अंतर्गत संघटनेत मोठाच बदल घडून येत होता. एकतंत्री सत्ता कमकुवत बनून मोठाल्या प्रांतिक प्रशासकांचे व जहागीरदारांचे महत्त्व प्रमाणाबाहेर वाढत होते. सरंजामशाही पद्धतीस यामुळे आरंभ झाला. एकीकडे अंतर्गत राजकारणात असे दूरगामी बदल घडून येत असतानाच व्यापारवृद्धीसाठी जोराचे प्रयत्‍न करण्यात आले. नाईलच्या दक्षिण प्रदेशात काही ठाणी वसविण्यात आली, मात्र ही तात्पुरतीच ठरली. पहिल्या साम्राज्यकाळाचा शेवट खालील शब्दांत एका इतिवृत्तलेखकाने वर्णिला आहे : “संपन्न माणसे देशोधडीला लागली असून कफल्लक माणसे धनाढ्य झाली आहेत. ज्यांच्या अंगावर शेलेशालू असावयाचे, ते लक्तरे घालून फिरत आहेत आणि ज्यांच्या कंबरेला धडोतेही नसे, ते उंची वस्त्रे मळवीत आहेत … हसण्याखिदळण्याचा आवाज बंद झाला असून विव्हळणे व कोल्हेकुई सर्वत्र कानावर येते”.\nपहिला मध्यकाळ : सात ते दहा राजवंशांच्या या काळात ईजिप्तमध्ये मध्यवर्ती सत्ता कोलमडून पडली आणि हेराक्लीऑपोलिस येथे एक आणि थीब्झ येथे दुसरे अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. शिवाय कोणासच न जुमानणारे जहागीरदार देशभर सर्वत्र पसरले होतेच. काही काळ स्वतंत्रपणे राज्य केल्यावर थीब्झ घराण्याचा जोर पुन्हा वाढू लागला. विशेषत: मेंतूहोतेप या राजाने आपली सत्ता वाढवून इतर राज्ये खालसा केली व पुढे हेराक्लीऑपोलिसचे राज्यही जिंकले.\nमध्यसाम्राज्यकाळ : अकरा ते तेरा राजवंशांतील या राजांना प्रथम ईजिप्तमध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करता आली नाही. तथापि त्यांनी ईजिप्तचे राजकीय एकीकरण घडवून आणले. बाराव्या घराण्याच्या वेळी मध्यसाम्राज्यकाळास खरा आरंभ झाला. थीब्झ येथेच अधिकारपदावर असणाऱ्या एखाद्या पुरुषाने हे घराणे स्थापन केले असावे. त्याचा पहिलाच राजा प्रथम आमेनेमहेत याने अकराव्या घराण्याने एकत्र आणलेल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित केली आणि त्यापाठोपाठ आर्थिक सुबत्ताही निर्माण झाली. मात्रमध्यंतरीच्या काळात शिरजोर झालेल्या जहागीरदारांना जरब बसविण्याचा धीर त्याला झाला नाही. ते काम त्याचे वंशज दुसरा व तिसरा सीसॉस्ट्रिस यांनी केले. त्यांनी वेतने व जहागिरी खालसा करून सरंजामशाहीचा पायाच मोडून टाकला. अंतर्गत शांतता व सुबत्ता आल्याबरोबर पुन्हा व्यापाराच्या निमित्ताने परप्रांतांवर आक्रमणास आरंभ झाला. ईशान्येकडे सिनाई वाळवंटातील तांब्याच्या खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी त्या प्रांतावर प्रथम कबजा बसविण्यात आला. पश्चिम आशियातील व्यापाराला सोयीचे होते, म्हणून पॅलेस्टाइनच्या दक्षिण भागावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष राजकीय वर्चस्व स्थापन करण्यात आले. फिनिशियन बंदरांशी तसेच ऊगारीट राजधानीशी घनिष्ट संबंध जोडण्यात आले. पूर्वेकडे वाडी हम्मात येथून इमारतीचे दगड आणण्यासाठी मोहिमा निघाल्या. दक्षिण नाईलमधील व्यापाराला होणारा न्यूबियन लोकांचा उपद्रव बंद करण्यासाठी चार-पाच सम्राटांनी ओळीने स्वाऱ्या करून सबंध न्यूबिया ताब्यात घेतला व सरहद्दीच्या बंदोबस्तासाठी किल्ले बांधले. बाराव्या घराण्याने आपली राजधानी थीब्झ येथून मेंफिस येथे नेली. तेथे मोठी मंदिरे व प्रासाद उभारण्यात आले. कला, वाङ्‌मय व शास्त्र या सर्व क्षेत्रांत या काळामध्ये प्रगती झाली. म्हणून या काळा���ा अभिजात निर्मितीचा काळ मानतात. बाराव्या राजघराण्याचा व पर्यायाने मध्यसाम्राज्यकाळाचा अस्त ईजिप्तवरील एका मोठ्या परचक्रामुळे झाला. इ. स. पू. १७८० च्या सुमारास सिरिया व पॅलेस्टाइनमधून ⇨ हिक्सॉस लोकांनी ईजिप्तवर स्वारी केली.\nद्वितीय मध्यकाळ : चौदा ते सतरा राजवंशांच्या ह्या कालावधीत ईजिप्तवर मुख्यत्वे हिक्सॉस ह्या रानटी लोकांचे वर्चस्व होते. ईजिप्शियन इतिवृत्तलेखकांनी हिक्सॉस अत्यंत रानटी लोक होते, त्यांनी जित समाजाची धुळधाण उडविली व जाळपोळ आणि लुटालूट केली असे वर्णन केले असले, तरी ईजिप्तच्या प्राचीन देवदेवता व देवस्थाने त्यांनी तशीच ठेवली. त्यांच्या काळीही कला, साहित्य यांचे प्रवाह पूर्ववत चालू राहिले. हिक्सॉस लोकांनी ईजिप्तमध्ये हत्यारे व आयुधे तयार करण्यासाठी ब्राँझचा वापर प्रथम केला. तसेच युद्धात चांगली हत्यारे असल्यानेच त्यांनी ईजिप्शियन सैन्यावर सहज विजय मिळविला. दुसरी गोष्ट म्हणजे ते घोडे जोडलेल्या रथांचा युद्धात उपयोग करीत. ती विद्या त्यांनी ईजिप्तमध्ये प्रथम आणली. या दोन विद्यांवर प्रभुत्व मिळवून ईजिप्शियन लोकांनी या परकी राजांवर अखेर विजय मिळविला. ईजिप्तच्या उत्तर भागावर हिक्सॉस अंमल काही दिवस असला, तरी इतर भागांतस्थानिक राजघराणीच राज्य करीत होती. न्यूबिया व सिरिया येथून ईजिप्तच्या सत्तेचे उच्चाटन झाले. हिक्सॉस काळाच्या शेवटी ईजिप्तचे सर्व साम्राज्य जवळजवळ लयाला गेले होते. सतराव्या घराण्याच्या राजांनी हिक्सॉस लोकांचे उच्चाटन केले. त्यातील आमोस याने सरंजामशाहीचा मोड करून एकतंत्री राज्य स्थापन केले.\nनवसाम्राज्य काळ : अठराव्या घराण्याचा प्रथम थटमोझ याजपासून नवसाम्राज्यकाळ सुरू होतो. पहिल्या व दुसऱ्या दोघांही थटमोझ राजांनी न्यूबियावर सत्ता पुन्हा स्थापन केली आणि सिरियात थेट युफ्रेटीसपर्यंत मजल मारून खंडणी वसूल केली. दुसऱ्या थटमोझनंतर त्याची राणी ⇨ हॅटशेपसूट हिने गादी बळकाविली. तिने आपला जन्म आमोस राणीच्या पोटीच, पण ॲमन देवापासून, झाल्याचे सांगावयास सुरुवात केली. ही कर्तबगार व राजकारणकुशल स्त्री असून तिच्या अंमलात कित्येक वर्षांत नव्हती अशी आर्थिक भरभराट झाली. थीब्झजवळ व राज्यात इतरत्र मोठमोठी बांधकामे हाती घेण्यात आली. तिचा सावत्र मुलगा व जावई तिसरा थटमोझ राजपदाची वाट पहात बर���च दिवस थांबला. शेवटी राणीचा व तिच्या साहाय्यकांचा निकाल लावून तो गादीवर आला. त्याने अनेक वर्षे राज्य केले. साम्राज्याचा हा शिल्पकार होय. याच्यानंतर आलेल्या पहिल्या आमेनहोतेपच्या कारकीर्दीत ईजिप्तची उत्तरसीमा युफ्रेटीसला जाऊन भिडली होती. दक्षिणेस न्यूबियाच्या हद्दीत पुढे तिसऱ्या प्रपाताच्याही खाली त्याचा अंमल होता. त्याच्या लष्करी मोहिमांनी ईजिप्तचा दरारा सर्वत्र वाढविला. हा साम्राज्यविस्ताराचा सुवर्णकाळ होय. यानंतर लष्करी मोहिमा काढण्याची जरूरच भासली नाही. ईजिप्तच्या साम्राज्याच्या बाहेरील ॲसिरिया, बॅबिलोनिया, हिटाइट व मितानी यांत विवाह-संबंधांनी राजनैतिक संबंध दृढ करण्याचे यत्‍न पुढे झालेले दिसतात. ह्या सुमारास दुसऱ्या व तिसऱ्या आमेनहोतेप (इ. स. पू. १४४५–१३७२) राजांनी बेदुईन, हिटाइट वगैरे टोळ्यांचा उपद्रव थांबवून एकदा तर न्यूबियाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्‍न केला. ह्या स्थिर राजवटीत मूर्तिकला व वास्तुकला ह्यांची भरभराट झाली. लक्सॉर, कारनॅक व थीब्झ ह्या ठिकाणी अनेक भव्य वास्तू तिसऱ्या आमेनहोतेप राजाने बांधल्या. ह्या राजावर त्याची राणी ती हिचे बरेच वर्चस्व होते. ईजिप्तमध्ये याकाळी प्रगतीची व वैभवाची सोनेरी पावले सर्वत्र उमटलेली दिसतात. पुढे त्यांचा मुलगा चौथा आमेनहोतेप हा गादीवर आला व त्याने ⇨ आक्‍नातन हे नाव धारण केले. त्याच्या स्वत:च्या धार्मिक कल्पना भिन्न होत्या. त्याने थीब्झच्या ॲमनऐवजी हीलिऑपोलिसच्या ॲतनची उपासना प्रस्थापित करण्याचा यत्‍न केला. या धर्मक्रांतीतून उत्पन्न झालेल्या असंतोषात त्याचा व त्याच्या वारसाचा बळी पडला. फक्त राणी नेफरतीती व जावई तूतांखामेन वाचले. राणीने स्वत: राज्यपद स्वीकारण्याचा यत्‍न केला व त्याला साहाय्य व्हावे म्हणून हिटाइट राजपुत्राशी विवाहाचा बेत आखला. पण त्या राजपुत्राचे आगमन उशिरा झाले व तोपर्यंत तूतांखामेन प्रबळ झाला होता. त्याने गादी मिळवून ॲमन देवतेची पूजा पुन्हा सुरू केली व पॅलेस्टाइन-सिरियाकडे लक्ष द्यावयास सुरुवात केली. पण नऊ वर्षांतच त्याची राजवट संपून अठरावे राजघराणे संपुष्टात आले. त्यानंतर सैन्यातील एक तरुण अधिकारी पहिला रॅमसीझ हा गादीवर आला. ह्याचे घराणे एकोणिसावे. केवळ एका वर्षातच हा मेला व त्याचा मुलगा पहिला सेती याने राज्यपद स्वीकारू��� आक्रमक परराष्ट्रीय धोरण स्वीकारले. अरबस्तानातून पॅलेस्टाइनच्या पूर्व सीमेवर अतिक्रमण करणाऱ्या टोळ्यांचा मोड केला व दक्षिण सिरियावर आपला अंमल बसविला. याच्याच काळात सिरियावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी सुरू झालेल्या ईजिप्त-हिटाइट स्पर्धेतील पहिली फेरी झडली.\n⇨ दुसरा रॅमसीझ याने उत्तर सिरियाशी मैत्री संपादण्याचे प्रयत्‍न चालू ठेवून, प्रचंड युद्धाची तयारी चालू ठेवली. सिरिया, पॅलेस्टाइन या भागातील कारकेमिश-नहारिनविरोधी संघ स्थापन केला. कादेश येथील हिटाइटांशी झालेल्या घनघोर युद्धात रॅमसीझचा जवळजवळ पराभव झाला. उरलेले सैन्य घेऊन तो कसाबसा परत येऊन पोहोचला. यापुढे पंधरा वर्षे कुरबुरी चालू होत्या. शेवटी ईजिप्त व हिटाइट यांच्यात इ. स. पू. १२८० मध्ये तह होऊन उत्तर सिरियावर हिटाइट अंमल असावा व दक्षिण सिरियावर ईजिप्तचा अंमल असावा असे ठरले. रॅमसीझच्या बळापेक्षा ॲसिरियाच्या वाढत्या धोक्यामुळे हिटाइट राजे समझोत्यास तयार झाले. रॅमसीझने पुढे इ. स. पू. १२६७ मध्ये हिटाइट राजकन्येशी विवाह करून मैत्रीचे संबंध दृढतर केले. त्याच्या कारकीर्दीत ईजिप्तची आणखी भरभराट झाली. त्याने कारनॅक येथे रॅमसीझीयम नावाचे समाधिमंदिर बांधले. ह्याशिवाय लक्सॉर व ⇨ अबू सिंबेल ह्या ठिकाणी शैलमंदिरे खोदविली. गुलामगिरी व भाडोत्री सैनिक ह्यांत रॅमसीझने वाढ केली. रॅमसीझनंतर त्याचा मुलगा मीर्नीप्ता गादीवर आला. याच्या कारकीर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे, त्याने सिरियातील बंड मोडून लिबियन टोळ्यांचे आक्रमण परतवून लावले. ह्याच्या कारकीर्दीनंतर ईजिप्तच्या अवनतीस सुरुवात झाली. विसाव्या घराण्याच्या संस्थापकाचा मुलगा तिसरा रॅमसीझ हा मोठा कर्तबगार निघाला. याच्या कारकीर्दीतही लिबियन स्वारी झाली. तिचा मोड करून त्याने सरहद्दीच्या रक्षणासाठी पश्चिम सीमेवर ठिकठिकाणी किल्ले बांधले. पूर्व सीमेवरील फिलिस्टीन्झ टोळ्यांच्या आक्रमणास पॅलेस्टाइनमध्येच त्याने पायबंद घातला तथापि त्यांच्या पॅलेस्टाइनच्या दक्षिण किनाऱ्यावर वसाहती झाल्या. त्यामुळे हिटाइट साम्राज्याचा नाश झाला. रॅमसीझच्या कारकीर्दीत अनेक लढाया व बंडे झाली. तसेच अनेक मोठ्या इमारतींचे बांधकाम झाले आणि देवस्थानांना देणग्या मिळाल्या पण यामुळे त्याची सांपत्तिक स्थिती खालावली. सर्व���्र असंतोष पसरला. त्याविरुद्ध काही अधिकाऱ्यांनी व सेनापतींनी कट रचला. या कटाचा सुगावा युवराजाला लागला, तथापि रॅमसीझचा जीव त्याला वाचविता आला नाही. पण स्वत:च्या बाजूला काही राजनिष्ठ सेवक जमवून त्याने त्या सगळ्या कटवाल्यांना पकडले. त्यानंतर राजधानी आव्हेअरिस येथे नेण्यात आली. याचे सात वंशज गादीवर आले.\nउत्तरसाम्राज्य काळ : एकवीस ते पंचवीस राजवंशांच्या या काळात ॲसिरिया प्रबळ झाला होता आणि हिटाइटांशी झालेल्या तहामुळे जी शांतता लाभली, ती ढळण्याच्या मार्गावर होती. या राजांनी ईजिप्तमधील आपले स्थान सांभाळले व काही अंशी न्यूबियावरील अंमलही टिकविला. या काळाच्या शेवटी थीब्झच्या पुरोहितांची सत्ता एवढी वाढली, की या धर्मोपदेशकांच्याच हातात राजसत्ता गेली. अशा रीतीने साम्राज्यकाळ संपला. धर्मनिरपेक्ष शासनाऐवजी प्रत्यक्ष धर्मसत्ता स्थापन झाली. या पुरोहित वंशाच्या अंमलाचा आवाका थीब्झच्या आसमंतातच मर्यादित असला, तरी लवकरच त्यांनी उत्तर ईजिप्तमधील टेनिस येथील राजघराण्याशी संधान जुळविले. यातून उत्पन्न झालेल्या विवाहसंबंधामुळे प्रथम टेनाइट वंशास दोन्ही गाद्यांचा वारसा मिळाला. त्यांनी टेनिस हीच पुढे मुख्य राजधानी केली. थोड्याच अवधीत पुन्हा फाटाफूट होऊन इ. स. पू. ९४५ मध्ये ब्यूबॅस्तिस व सेइस येथे स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. ही घराणी लिबियन होती. ब्यूबॅस्तिस येथे पहिला शीशाँक गादीवर आला. याच काळात ईजिप्तच्या दुर्बलतेचा फायदा उठवून न्यूबियाने नॅपाता येथे इ. स. पू. आठव्या शतकात स्वतंत्र राज्य स्थापले. पंचविसाव्या राजवंशातील तिर्‌हेक राजाने थीब्झ येथे अनेक मंदिरे बांधली. त्याने सेनॅकरिबवर चढाई केली, पण त्याच्या वेळी मेंफिस व ईजिप्तचा काही भाग ॲसिरियाने घेतला. ॲमन याचीच उपासना आरंभिली आणि थोड्याच अवकाशात न्यूबिया किंवा इथिओपियातील राजे ईजिप्तवर अंमल गाजवू लागले. ॲसिरियाच्या वर्चस्वाखालील सिरियन प्रांतात न्यूबियन राजांनी बंड सुरू केले, तेव्हा ॲसिरियाने ईजिप्तवर स्वारी करून हे घराणे नष्ट केले. पुन्हा एकदा ईजिप्तवर परकी आक्रमणे झाले, ते म्हणजे ⇨ नेबुकॅड्‌नेझर याचे. सव्विसाव्या घराण्यातील सेइस येथील आमेसिस, ॲप्रिएझ वगैरे राजांनी काहीकाळ शांतता प्रस्थापित केली आणि फिनिशिया व ग्रीस यांच्याशी व्यापार वाढविण्याचे प्रयत��‍न केले. ईजिप्तला भरभराटीचा काळ येणार असे दिसू लागले, परंतु पुढे काही वर्षांतच तिसऱ्या सॅमटिकच्या वेळी पुन्हा संकट कोसळले आणि परकी सत्तेच्या अंमलाखाली सबंध देश गेला.\nखाल्डियन सत्तेच्या मागोमाग सबंध पश्चिम आशियाला ग्रासून टाकणाऱ्या इराणी सत्तेची लाट इ. स. पू. ५२५ मध्ये ईजिप्तपर्यंत येऊन पोहोचली. तृतीय सॅमटिकच्या वेळी कॅम्बायसीझ ईजिप्तमध्ये घुसला आणि त्याने सबंध ईजिप्त पादाक्रांत केला. त्याच्यानंतर आलेल्या डरायसने अंतर्गत बाबतीत, विशेषत: धार्मिक क्षेत्रांत, ईजिप्शियन लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले, इतकेच नव्हे तर ॲमनचे देवालयही स्वत: उभारले. नाईल ते तांबडा समुद्र हा कालवा खोदून काही सुधारणा केल्या. यानंतरच्या झर्क्‌सीझ व आर्टक्झर्क्‌सीझ या राजांनी ईजिप्तवर करडा अंमल बसविला कारण अथेन्सच्या मदतीने इराणी फौज हाकलण्याचे कारस्थान जवळजवळ यशस्वी झाले होते. याच काळात हिरॉडोटस ईजिप्तमध्ये आला होता. त्याने तत्कालीन जीवन पाहिले, ते नमूद केले. पुन्हा एकदा ईजिप्तमध्ये बंड होऊन स्वातंत्र्य मिळाले. परंतु तिसरा आर्टक्झर्क्‌सीझ याने पुन्हा एकवार इराणी सत्ता स्थापन केली. त्याच्या नित्याच्या धोरणाला अनुसरून इराणी सम्राटांनी ईजिप्शियन प्रशासक नेमून कारभार चालविला, परंतु आचारविचार व रूढी यांत फारसे बदल केले नाहीत.\nग्रीक अंमल व टॉलेमींचे राज्य : इ. स. पू. ३३२ मध्ये अलेक्झांडरने ईजिप्त जिंकला. आरंभी त्यानेही ईजिप्तवर प्रशासनासाठी प्रशासकच नेमले होते. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची वाटणी झाली. त्यात ईजिप्तचे राज्य इ. स. पू. ३०४ मध्ये टॉलेमींचे नियंत्रणाखाली गेले. टॉलेमी हे बिरुद धारण करणारे सु. पंधरा राजे येथे झाले. त्यांच्या अमदानीमध्ये ॲलेक्झांड्रिया हे मोठे व्यापारी व आर्थिक केंद्र होते. या तीनशे वर्षांच्या दीर्घ कालखंडात अनेक जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार झाले, तसेच काही नवीन मंदिरे बांधण्यात आली. टॉलेमी हे ग्रीक होते व अलेक्झांडरमुळे ईजिप्तचे सम्राट झाले तरी ते कोणत्याही परकीय सत्तेचे हस्तक वा प्रशासक नव्हते. त्यांच्या काळी ग्रीकांश संस्कृतीचा प्रभाव वाढला, तरी ते पूर्णत: ईजिप्तचेच राजे राहिले, असे त्यांच्या कारभारावरून दिसते. आपल्या राज्याच्या आर्थिक व राजकीय भरभराटीसाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्‍न केले. तसेच स्थानिक संस्कृतीविषयी त्यांची वृत्ती उदारच होती. टॉलेमींपैकी शेवटची व्यक्ती म्हणजे ⇨ क्‍लीओपात्रा राणी होय. हिला सीझरपासून झालेला मुलगा म्हणजे पंधरावा टॉलेमी. त्याला ऑक्टेव्हिअन याच्या हुकूमाने ठार करण्यात आले व अशा रीतीने टॉलेमींची राजवट समाप्त झाली.\nरोम व बायझंटिन अंमल : इ. स. पू. ३० मध्ये ऑगस्टसने ईजिप्तवर ताबा मिळविला. त्यामुळे ईजिप्तचे स्वातंत्र्य नष्ट होऊन तो रोमन साम्राजाचा एक भाग बनला. टॉलेमींची प्रशासनव्यवस्था कायम ठेवण्यात आली, तरी त्या जागी रोमन अधिकारी नेमण्यात आले. सम्राटांनी नेमून दिलेली वार्षिक खंडणी रोमला पोहोचविणे, हेच त्यांचे मुख्य काम होते. यासाठी सर्व तऱ्हेची जुलूमजबरदस्ती करण्यात येई. शेती वा व्यापार यांद्वारे ईजिप्तचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्‍न कोणत्याच राज्यपालाने केला नाही. या सतत शोषणामुळे जमिनी ओस पडल्या व व्यापार बसला. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सेप्टीमस याने जिल्हामंडळे नेमली. पण उत्पन्न वाढीसाठी प्रयत्‍न केले नाहीत. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत ईजिप्शियन जनतेला परंपरागत चाकोरीतून जाण्याची मुभा होती. परंतु त्यांच्या देवतांची मंदिरे बांधून किंवा अन्य मार्गाने धर्मसाहाय्य करण्याचे इराणी सम्राटांसारखे कोणतेच प्रयत्‍न रोमन काळात झाले नाहीत. मात्र सांस्कृतिक दृष्ट्या रोमला जवळ असलेल्या ॲलेक्झांड्रियास पुष्कळच राजाश्रय मिळत असे. राज्यकारभारासाठी ग्रीक भाषाच कायम ठेवण्यात आली.\nचौथ्या शतकात ईजिप्तचा समावेश पूर्व रोमन साम्राज्यात झाला. पश्चिम व पूर्व अशा दोन भागांत ते विभागले गेले पण राज्यकारभार पूर्वीप्रमाणे राहिला. ईजिप्तवरील बायझंटिन अंमलास सुरुवात झाली, त्याआधी ख्रिस्ती धर्माखेरीज इतर सर्व धर्मांना बंदी घालण्यात आली. काही मिशनरी लोक ख्रिस्ती धर्मप्रचारार्थ ईजिप्तमध्ये दाखल झाले. ॲलेक्झांड्रिया व सामान्यपणे उत्तर ईजिप्तमधील बऱ्याच गावांनी हा धर्म स्वीकारला. परंतु दक्षिणेकडे प्राचीन धर्मच इस्लामी आक्रमणापर्यंत अस्तित्वात होता.\nरोमन साम्राज्याची ईजिप्तवरील सत्ता हळूहळू कमकुवत झाली. त्यानंतर बायझंटिन अंमलातही ह्यात विशेष फरक पडला नाही. साहजिकच या परिस्थितीमुळेच खलीफा उमर याने ईजिप्तवर स्वारी केली. ६४१ मध्ये सबंध ईजिप्त खलीफांच्या ताब्या�� गेला आणि राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले.\nशासनव्यवस्था : प्राचीन ईजिप्तमध्ये सर्वसत्ताधारी राजेशाही अस्तित्वात होती आणि राजा हा स्वत:स ईश्वराचा अवतार मानीत असे. त्याच्या हाताखाली मुख्यप्रधान, राज्यपाल व राजकुमारांव्यतिरिक्त इतर अनेक अधिकारी असत. उत्तर आणि दक्षिण ईजिप्तमध्ये ऐक्य प्रस्थापित झाल्यावर आणि मुख्यत: नवसाम्राज्य काळामध्ये सबंध देशभर एकाच प्रकारची प्रशासनव्यवस्था अस्तित्वात होती. तिचे नोम्स (प्रांत वा मोठे जिल्हे), नगरे, खेडी आणि मोठाल्या जहागिरी असे सोयीस्कर रीत्या भाग पाडले होते. तत्कालीन शासनाची कर गोळा करणे, कर भरणे, मोठे सैन्य ठेवणे व इमारती बांधणे ही महत्त्वाची कामे होती. आणखी महत्त्वाचे काम म्हणजे नाईल नदीच्या पाण्याचे कालव्यांच्या द्वारे योग्य वाटप करून कालव्यांची दुरुस्ती व कालव्यातील गाळ काढणे. साम्राज्यविस्ताराबरोबर उत्पादन आणि व्यापार वाढला. व्यापारी, त्यांचे लमाणी तांडे वा नौका यांचे रक्षण करणे व त्यासाठी जकात वसूल करणे, हीही पुढे शासनाचीच कामे झाली. वर सांगितलेले प्रशासकीय विभाग, एका खाली एक असे असत म्हणजे सर्वांत वर राज्यशासन, त्याखाली प्रांतिक वा जिल्हाशासन आणि त्याही खाली नगर वा ग्रामशासन असा क्रम होता. प्रवासाच्या साधनांच्या अभावी स्थानिक शासनयंत्रणा खूपच स्वातंत्र्य उपभोगू शके. शासनयंत्रणेच्या अग्रभागी उत्तर व दक्षिण ईजिप्तचा राजा असे. हा परमेश्वराचा (‘रे’चा) पुत्र. तसेच मुख्य साहाय्यकर्ता म्हणजे प्रधान. सर्व प्रांतिक प्रशासकांवर लक्ष ठेवणे हे ह्याचे मुख्य काम असले, तरी राजाचे सर्व अधिकार त्याला गाजविता येत. प्रांतांवरील बहुतेक राज्यपाल हे कुमार असत. मुख्य न्यायाधीशाचे तसेच कोषाध्यक्षाचे काम प्रधानाकडेच असे. सर्व बांधकामावर त्याची देखरेख असे. त्याला जसे कायदेकानूंचे उत्तम ज्ञान, तसा राजकारणाचा उत्तम अनुभवही लागे. आरंभीच्या काळात राजघराण्यातीलच एखाद्या व्यक्तीला मुख्य प्रधानाच्या जागेवर नेमण्यात येत असे. यानंतर काही काळ ते पद वंशपरंपरेने चालत राहिले. मात्र राज्याचा पसारा वाढत गेल्यावर लायकीप्रमाणे निरनिराळ्या माणसांना या पदावर नेमण्यात येऊ लागले. तिसऱ्या थटमोझच्या काळापर्यंत सबंध राज्याला फक्त एकच मुख्य प्रधान होता. परंतु त्याच्या क���रकीर्दीत उत्तर व दक्षिण विभागांसाठी दोन स्वतंत्र मुख्य प्रधान नेमण्यात येऊ लागले. त्यांचे अधिकार पूर्वीच्या मुख्य प्रधानाइतकेच विस्तृत होते. या प्रधानांच्या हाताखाली निरनिराळे खातेप्रमुख नेमलेले असत. या मध्यवर्ती शासनाचे हुकूम अंमलात आणण्याचे काम प्रांताधिकाऱ्यांकडे असे. ईजिप्तमध्ये नाणी अथवा चलनव्यवस्था नसल्यामुळे कर आणि जकाती मालाच्या स्वरूपात गोळा करीत. पगारवाटपही मालाच्या स्वरूपातच करावे लागे. जमा झालेला हा कर साठवून ठेवण्यासाठी राज्यात जिकडेतिकडे मोठाली कोठारे असत. सर्व प्रकारच्या आर्थिक व सामाजिक व्यवहारांचे नियंत्रण करणारे कायदे अस्तित्वात असल्यामुळे आणि या कायद्यांची अंमलबजावणी करणारी अनेक न्यायालये असल्यामुळे राज्य कारभार अत्यंत गुंतागुंतीचा असे. ही सर्व यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवहारांची कागदोपत्री नोंद करण्याची प्रथा होती. स्वाभाविकच आजच्यासारखाच लेखनिकांचा प्रचंड ताफा कारभारासाठी लागे आणि आजच्यासारखाच पांढरपेशा व्यवसाय इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे दाखविणारी वचने लिहून ठेवण्याचा मोह तत्कालीन लेखकांनीही आवरत नसे.\nज्या ज्या वेळी राजसत्ता ही प्रबळ असे आणि राजा कारभारात सतत भाग घेई, त्या त्या वेळी ही यंत्रणा सुरळीतपणे काम करीत असे. परंतु एरव्ही ठिकठिकाणचे जहागीरदार व देवस्थानांचे वतनदार मध्यवर्ती सत्तेला जुमानीत नसत.\nटॉलेमींच्या काळात प्रांतिक प्रशासकांची सत्ता मोठी असे. आपापल्या जिल्ह्याचे ते राजेच असत. रोमन काळामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हितसंबंधांकडे अथवा समाजाच्या आर्थिक समृद्धीकडे लक्ष न देता केवळ कर आणि जकात यांची वसुली यांवरच या जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. यांतून उत्पन्न झालेल्या हलाखीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी रोमन सम्राट ऑगस्टस याने जिल्हामंडळे नेमली. परंतु त्या त्या जिल्ह्यावरील खंडणीचे ओझे कमी न केल्यामुळे याचा काहीही फायदा झाला नाही. रोमन साम्राज्याच्या काळात प्राप्त झालेली अवकळा ईजिप्तच्या आर्थिक जीवनावरही दिसून येते.\nलोक व समाजजीवन : प्राचीन ईजिप्तमध्ये सु. आठ ते दहा लाख लोक रहात असावेत, असे इतिहासज्ञांचे मत आहे. त्यांपैकी बहुतेक वस्ती नाईल नदीच्या काठी होती. ईजिप्शियन लोक हे काळे, बुटके आणि किरकोळ शरीरयष्टीचे असावेत. पुढे जसेज���े त्यांच्यात आशिया व आफ्रिका खंडांतून आलेले लोक, विशेषत:निग्रो मिसळले, तसतसा त्यांचा मिश्र समाज निर्माण झाला. ईजिप्शियन समाजाचे चार वर्ग पडतात : (१) राजे व अमीर-उमराव, (२) कलाकार, व्यापारी व कारागीर, (३) कामगार आणि (४) गुलाम. सैन्याचा एक स्वतंत्र वर्ग होता आणि ते सैन्य प्रशिक्षण घेणारे धंदेवाईक असे. ईजिप्तमध्ये जातिव्यवस्था किंवा वर्गव्यवस्था अस्तित्वात नव्हती. एखादा अत्यंत गरीब आपल्या कर्तृत्वाने वरची जागा किंवा स्थान मिळवण्यास योग्य ठरे.\nप्राचीन ईजिप्शियन मिश्र भाषा बोलत. त्यात सेमिटिक व हॅमिटिक भाषासमूहातील शब्द असत. तिचे उच्चार कसे होते, ह्याविषयी काही माहिती नाही. तथापि ही भाषा हजार-दीडहजार वर्षांपूर्वी नष्ट झाली. पुढे ईजिप्शियन लोकांनी हायरोग्‍लिफिक नावाची लिपी रूढ केली. तिचे हिअरेटिक व डेमॉटिक असे दोन भाग पुढे पडले. त्यांचे वरील लिपीतील वाङ्‌मय आज उपलब्ध झाले आहे. प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांत सापडलेल्या कित्ते व खर्ड्यांवरून त्यावेळची शिक्षणव्यवस्था कशी असावी ते दिसते. अर्थात ही शिक्षणव्यवस्था धर्मगुरूकडेच असे आणि बहुतेक पाठशाळा मंदिरांच्या आवारांतच असत. येथे मृत्पात्रांवर अक्षरे घोटलेली दिसतात. त्यावेळच्या पाट्यांत पुढे प्रगती झालेली दिसून येते. विद्यार्थी शिक्षणात जसा पुढे जाईल, त्याप्रमाणे त्यास कागद (पपायरसे), शाई इ. सामग्री मिळे. शिक्षण, अध्यापक व विद्यार्थी, त्यांचे अभ्यास, त्यांची शिस्त यांविषयी अप्रत्यक्षपणे माहिती देणारे अनेक उतारे प्राचीन पपायरसेमध्ये दिसून येतात. संथा देणाऱ्या गुरूंची चित्रे भित्तिचित्रांत पहावयास सापडतात.\nईजिप्शियन हे कुटुंबवत्सल लोक होते. सुरुवातीस कुटुंबाचा प्रमुख पुरुष हाच होता, पण पुढे स्त्रियांना महत्त्व प्राप्त झाले व मातृ-पितृसत्ताक अशी दुहेरी कुटुंबपद्धती अस्तित्वात आली. स्त्रियांना संपत्तीमध्ये सारखाच हक्क प्राप्त झाला. मुलगे हे आपल्या पूर्वजांच्या थडग्यांची निगा ठेवीत. ईजिप्शियन समाजात रक्तशुद्धतेसाठी सख्ख्या बहिणीशी विवाह करण्यास परवानगी होती एवढेच नव्हे तर काहींनी मुलींशीही विवाह केलेले आढळतात. ह्याशिवाय बहुपत्‍नीकत्वही रूढ होते. ईजिप्तच्या बहुतेक फेअरोंनी आपल्या बहिणींशीच विवाह केलेले दिसून येतात. ईजिप्तमध्ये शिकार करणे, मासे पकडणे हे म��त्त्वाचे खेळ समजत. त्यांची काही भित्तिचित्रे सापडली आहेत. याशिवाय व्यायामी खेळ, सेनित (एक विशिष्ट प्रकारचा खेळ) इ. खेळही खेळत. इ. स. पू. १५०० नंतर रथांच्या शर्यती आल्या. काही नृत्यप्रकारही रूढ होते, परंतु त्यांस धार्मिक बैठक होती.\nटासा व मरिम्डा येथील घरे बांबूंची, लव्हाळ्याची, कुडाची आणि मातीची असत. उत्तर गर्झा काळापर्यंत सर्वत्र अशाच झोपड्या उभारीत. या कधी गोल तर कधी लंबगोल असत. अशा अनेक झोपड्या व मध्यभागी सामुदायिक धान्य कोठारे ही खेडेगावांची सर्वसाधारण रचना असे. गर्झा काळात कच्च्या विटांच्या बांधकामास आरंभ झाला असावा. या काळातील मेसोपोटेमियाशी संबंध दर्शविणाऱ्या आहत मुद्रा, खंजिराची हस्तिदंती मूठ इ. वस्तू सापडल्या आहेत. नंतरच्या काळात गरीब ईजिप्शियनांची घरे साधी कच्च्या विटांची असत, तर श्रीमंतांची भाजलेल्या विटांची व लाकडाची असत. श्रीमंतांच्या घरांत कलाकुसरीचे फर्निचर असे. त्यांच्या घरासमोर बागबगीचेही असत.\nहे लोक प्रथम कातडी वस्त्रप्रावरणे तयार करीत तथापि लव्हाळ्याच्या चटया विणण्याची विद्या त्यांना ज्ञात होती. त्यामुळे पुढे त्यांना अंबाडी-तागाचे कापड विणण्याची कला आत्मसात करण्यास फार काळ लागला नसावा. या चटया जमिनीत केलेल्या खड्ड्यांना अस्तरासारख्या लावून ते धान्याची साठवण करीत. हातांनी तयार केलेली मृत्पात्रे टासा काळापासूनची उपलब्ध झाली आहेत. परंतु बॅदारी व अम्रा येथेच मुख्यत्वे ह्या विद्येची जास्त प्रगती झालेली दिसते. बॅदारीची मृत्पात्रे पातळ व सुबक आहेत, तर अम्रा येथील भांड्यांत दगडी भांड्यांचा जास्त भरणा आढळतो. त्यावरून दगडी भांडी तयार करण्याची कला परिणत अवस्थेला पोहोचली होती. मरिम्डा येथे या आधी दगडी भांडी प्रचलित होती, परंतु अम्रा येथील वैविध्य व डौल त्यांत नव्हता. गर्झा काळात भांड्यांना झिलई देण्यात येऊ लागली आणि नंतरच्या काळातील रंगीबेरंगी व नक्षीदार मृत्पात्रे ईजिप्तच्या तत्कालीन प्रगत अवस्थेची ग्वाही देतात. अशी असंख्य मृत्पात्रे व दगडी भांडी सापडलेली आहेत.\nईजिप्तच्या प्राचीन समाजात मृतांना विधिपूर्वक चटयांत वा कातड्यांत गुंडाळून पुरीत. प्रेताबरोबर हस्तिदंती किंवा मातीच्या स्त्रीमूर्ती व भांडीकुंडी पुरलेली आढळली आहेत. यांवरून मरणोत्तर जीवनाची कल्पना अस्तित्वात असावी. ईजिप्तच्या सुवर्णकाळात पुरण्याच्या पद्धतीत खूपच फरक पडलेला दिसतो. त्यावेळी वैद्यकीय दृष्ट्या सर्व रासायनिक क्रिया करून प्रेत जतन करण्यात येई. त्यास ⇨ ममी असे म्हणत. मृतांची भव्य मंदिरे व त्यांच्याबरोबर पुरलेल्या अनेक वस्तू अलीकडच्या उत्खननांत आढळून आल्या आहेत. ह्याशिवाय सुंदर शवपेटिका हे एक पुढील काळातील वैशिष्ट्य होय.\nप्राचीन ईजिप्तच्या जीवनात ग्रामीण व नागरी असे दोन भाग होते. बहुतेक मोठी शहरे नद्यांच्या काठी वसलेली होती आणि ती राजधान्यांकरिता, मंदिरांसाठी किंवा मृतांच्या थडग्यांसाठी प्रसिद्ध होती. त्यांतील थीब्झ, मेंफिस, आव्हेअरिस, कारनॅक, लक्सॉर वगैरे प्रसिद्ध होती. वरील स्थळांच्या उत्खननांत बहुविध अवशेष मिळाले आहेत.\nप्राचीन ईजिप्तमध्ये बहुसंख्य लोकांचा धंदा शेती होता. तथापि काही खाणींतून काम करीत, तर काही कसबी होते. तरुणांचा ओढा सैन्यात भरती होण्याकडे असे. बार्ली, ताग (अंबाडी), इमर जातीचा गहू ही प्रमुख पिके शेतकरी काढीत असे. ह्यांशिवाय भाजीपाला व फळे यांचीही पैदास करीत. ईजिप्तने काचेचा शोध लावला असावा, असे काही तज्ञांना वाटते. त्यावेळी ईजिप्तमध्ये अनेक कलाकुसरीच्या वस्तू व मृत्पात्रे तयार होत. खाणींतून काढलेल्या तांब्याचा तसेच सुवर्णाचा ईजिप्शियन लोकांनी भरपूर उपयोग केलेला दिसतो. प्राचीन काळी ईजिप्तचा सागरी व्यापार मोठ्या प्रमाणावर असावा, असे त्यांनी खोदलेल्या कालव्यांवरून दिसून येते. कोणत्याही प्रकारची चलनव्यवस्था अस्तित्वात नव्हती.\nसाहित्य, विज्ञान इ. : राजवंशपूर्वकाळातच ज्यास लिपी म्हणता येईल, अशी अर्थवाही चित्रे काढण्यास ईजिप्तमध्ये आरंभ झाला होता. चौथ्या घराण्याच्या सुरुवातीस सर्वपरिचित असणारी ईजिप्शियन भाषा प्रगत झालेली दिसते. पुढे हीच अभिजात भाषा वाङ्‌मयीन कृतींसाठी वापरण्याचा अट्टाहास झालेला आढळतो. या भाषेचा खुद्द ईजिप्शियन लोकांनासुद्धा ख्रिस्ती शकाच्या आरंभी विसर पडत गेला. सर्वांत प्राचीन लेख हे दगडांवर कोरलेले शिलालेख असून त्यानंतर पपायरसेवर लिहिण्यास आरंभ झाला. यावर काळ्या शाईने लेखन होई. अशी लांब पपायरसेची भेंडोळी म्हणजे पुस्तके होत. याच पपायरसेचे लहानलहान तुकडे पत्रव्यवहारात वापरीत. ग्रीसला हे ज्ञान ईजिप्तकडूनच मिळाले.\nईजिप्तच्या भाषेत तीनचार प्रकार आढळतात. सबंध लिपीला हायरोग्‍लिफिक म्हणतात. याचे मुख्य प्रकार उच्च हिअरेटिक व कनिष्ठ डेमॉटिक असे असून पहिला धर्मग्रंथाच्या लेखनासाठी वापरीत, तर कनिष्ठ प्रकार सर्वसाधारण लेखनासाठी योजीत. प्राचीन ईजिप्शियन समाजाने अनेक प्रकारचे वाङ्‌मय निर्माण केले होते. यांपैकी फक्त काही भागच उपलब्ध झाला आहे. यांत नीतिकथा, काव्य, महाकाव्ये, नाटके किंवा संगीतिका, इतिवृत्ते इत्यादींचा समावेश आहे. तसेच पुराणे किंवा मृतांचा मार्गदर्शक अशांसारख्या धार्मिक स्वरूपाच्या वाङ्‌मयाचाही समावेश आहे. मध्यसाम्राज्यकाळात, इतर कलांप्रमाणे वाङ्‌मयासही नवे रूप चढले होते. या वेळेपर्यंत लिपी, लेखनपद्धती, व्याकरणे तयार झाली होती. त्यामुळे मनोरंजनपर वाङ्‌मयाचा आता प्रसार होऊ लागला होता. नवसाम्राज्यकाळात हा वृक्ष आणखीनच वाढला. महाकाव्यासारखा काही वाङ्‌मयप्रकारांची निर्मिती या काळात प्रथमच झाली. मध्य व नवसाम्राज्यकाळातील साहित्यात एक महत्त्वाचा फरक आढळतो. मध्यसाम्राज्यकाळातील लेखक व कवी हे अंतरंगावर तसेच बाह्य घाटावरही लक्ष देत असत. याउलट नवसाम्राज्यकाळातील कवी बाह्य घाटाकडे व स्वरूपाकडे जवळजवळ दुर्लक्षच करून अर्थावरच जास्त भर देत. तेथून पुढच्या काळात पूर्वीचे कथाविषय व घाट निरनिराळ्या तर्‍हेने वापरून पहाणे यापलीकडे साहित्यिकांची मजल गेली नाही. ईजिप्तच्या साहित्यामध्ये लेखकाचे नाव फारसे कोठे पहावयास सापडत नाही.\nनीतिकथा किंवा म्हणींची व वचनांची पुस्तके प्राचीन साम्राज्यकाळापासून पुढे सापडतात. यांत काही वयोवृद्ध व अनुभवी पंडित प्रधानांची वचने प्रामुख्याने सापडतात. या तपस्व्यांनी प्रथम जगराहटीचे दर्शन घडवून, त्यात आपण कसे वागावे, याचा उपदेश केलेला आहे. यांपैकी बऱ्याच कथा व वचने पूर्वीपासून चालत आलेली असावीत, हे उघड आहे. हे सर्व वाङ्‌मय मौखिक परंपरेने मध्यसाम्राज्यकाळापर्यंत येऊन पोहोचले व त्याच काळात ते लिहिले गेले. निदान प्राचीन साम्राज्यकाळातील असे साहित्य अद्याप मिळालेले नाही. पाचव्या राजवंशाच्या भाटांनी सर्व राजघराण्यांच्या वंशवेली व छोट्या बखरी तयार केल्या. त्यांत केवळ एकामागोमाग घडत गेलेल्या घटनांची जंत्री असे. राजांच्या जोडीला सरदारांनी व जहागीरदारांनीही थडग्यांतून स्वत:ची वंशावळ व क्वचित चरित्रेही कोरून ठेवण्यास आरंभ केला. त्याच्या पुढच्या काळातही ज्याला इतिहास असे म्हणता येईल असे लेखन झाले. प्रत्येक वर्षीच्या सगळ्या महत्त्वाच्या घटनांची नोंद दरवर्षी करून ठेवण्यात येई. ही नोंद पपायरसेवर तशीच शिलालेखांतही सापडते. अशा बखरींपैकी काही थोडेच भाग आज उपलब्ध आहेत. यात पालेर्मो येथील शिलालेखांचा मुख्यत्वे समावेश होतो. मध्य साम्राज्यकाळात भविष्यवाणी स्वरूपाचे वाङ्‌मय पुढे आले. प्रथम मध्यकाळातील अंदाधुंदीचे सविस्तर वर्णन देवून यातून सोडविण्यासाठी कोणकोण राजे पुढे सरसावणार आहेत आणि ते काय पराक्रम करणार आहेत, याचे वर्णन केले आहे. अशी भविष्यपुराण काव्ये इतरही समाजांच्या वाङ्‌मयात सापडतात. म्हणून त्यांचा समावेश बखरी किंवा इतिहास या स्वरूपाच्या वाङ्‌मयात करणेच योग्य ठरते. इतिहासविषयक अशा वाङ्‌मयात सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे मॅनेथोची बखर होय.\nयेथील लोककथा व इतर कथा ह्या वैचित्र्यपूर्ण आणि पुष्कळदा चमत्कृतिजन्य आहेत. बऱ्याच लोककथा राजवंशपूर्वकाळापासून चालत आलेल्या आहेत, पण त्यांना नंतरच्या काळात निरनिराळे साज चढविण्यात आले. तसेच यांत मनोरंजक प्रवासकथाही आहेत. प्रथम आमेनेमहेतच्या मृत्यूनंतर झालेल्या आणि बऱ्याच काळाने पुन्हा राजदरबारी अवतीर्ण झालेल्या एका सरदाराची कथा फार लोकप्रिय होती. विशेषत: अज्ञातवासाच्या काळात त्याने पाहिलेले देश व त्याला आलेले अनुभव मोठे सुरस होते. सुसरी, साप, कुत्री यांच्या वेढ्यांतून आत जाऊन एका उंच मनोऱ्यावर ठेवलेल्या राजकन्येला सोडवून आणणरा राजपुत्र येथे भेटतो तशी दोघा भावांच्या परस्पर प्रेमात बिब्बा घालणारी आसक्त ज्येष्ठ भावजय आणि तिला झिडकारणारा धाकटा दीर यांचीही गाठ पडते. ही सर्व मंडळी निरनिराळ्या स्वरूपांत पुढील वाङ्‌मयात पुन:पुन्हा आढळतात.\nॲसिरसचा मृत्यू आणि पुनर्जन्म या कथानकावर आधारलेले एक संगीत नाटक किंवा संगीतिका मध्य साम्राज्याकाळात फारच लोकप्रिय झाली असावी असे दिसते. आज मात्र ती उपलब्ध नाही.\nवरील कथांपैकी पुष्कळशा पद्यस्वरूपातच प्रचलित आहेत. काही ऐतिहासिक प्रसंगांवर काव्ये रचण्यात आली होती. विशेषत: तिसरा थटमोझ याच्या लष्करी मोहिमा आणि त्याला मिळालेले विजय यांवर प्रदीर्घ काव्ये किंवा पोवाडे त्याच्या दरबारी कवींनी रचलेले होते. पण ज्याला महाकाव्य म्हणता येईल, अशी एकच रचना अस्तित���वात आहे. दुसरा रॅमसीझ याचे हिटाइट लोकांशी सिरियातील कादेश येथे जे युद्ध झाले, त्यावर त्याच्या भाटांनी एक मोठे काव्य तयार केलेले आहे. याप्रमाणे ईजिप्तच्या प्राचीन वाङ्‌मयात विविधता आढळते.\nईजिप्तमधील शास्त्रप्रगतीविषयी सांगता येण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानाचा मक्ता पुरोहितवर्गाकडेच होता. ते सुशिक्षित असल्याने त्यांना हे काम सुलभही झाले असावे. प्राचीन परंपरा असे सांगते, की सर्व ज्ञानाचा पाया वीस हजार वर्षांपूर्वी थॉथ याने घातला. पृथ्वीवर तीन हजार वर्षे राज्य करून त्याने वीस ते छत्तीस हजार ग्रंथ रचले व त्यांत सर्व विज्ञानशाखांचे रहस्य सामावलेले होते. हे ग्रंथ प्रत्यक्षात मात्र सापडत नाहीत.\nज्योतिषाच्या अभ्यासास व पंचांगरचनेस गणिताचे व भूमितीचे ज्ञान आवश्यक होते. गणित व विशेषत: भूमिती या विद्या सुमेरियातून ईजिप्तकडे आल्या असाव्यात. इ. स. पू. २००० च्या सुमाराचा आमोस पपायरस हा ग्रंथ सामान्यपणे ईजिप्शियनांच्या या क्षेत्रातील प्रगतीची कल्पना देतो. यात दशमानपद्धती, गुणाकार व भागाकार ही अंगे असणाऱ्या गणिताची, तसेच बीजगणिताची, भूमितीची व थोड्याफार प्रमाणात त्रिकोणमितीची सुरुवात झालेली दिसते.\nपंचांगाला मूळ आधार असणारी गोष्ट म्हणजे ठराविक मुदतीने पुन:पुन्हा घडणारी एखादी नैसर्गिक गोष्ट. ईजिप्तमध्ये अशी नियमित घडणारी गोष्ट म्हणजे नाईलचा वार्षिक पूर. याच वेळी पहाटे व संध्याकाळी सिरीअस हा तारा उगवू लागतो. त्यास डॉगस्टार असेही म्हणतात. जुलैच्या मध्याला या दोन्ही गोष्टी एकदमच घडत. तेव्हा वर्षारंभाला या गोष्टी पक्क्या झाल्या. याशिवाय शुक्लपक्ष व कृष्णपक्ष तितक्याच नियमाने होणारे तेव्हा त्यांवर महिने बसविलेले असत. अशा तीस दिवसांच्या बारा महिन्यांचे फक्त ३६० दिवस होतात. खगोलाच्या म्हणजे ग्रहांच्या भ्रमणाची माहिती ते चांगल्या प्रकारे मिळवीत असल्याने नाईलचा पूर केव्हा येणार, याचे भाकीत त्यांस बरोबर सांगता येई. अशा प्रकारे तयार केलेली प्राचीन पंचांगे आढळली आहेत. मात्र या निरीक्षणाला वा त्याच्या नोंदीला ईजिप्तमध्ये ॲसिरियाइतके शास्त्रीय महत्त्व देण्यात आलेले नव्हते. फलज्योतिषाचाही ईजिप्शियन लोकांना परिचय असावा.\nइतर विज्ञानशाखांत ईजिप्तमध्ये फारशी प्रगती ह्यावेळी झालेली नसावी, असे उपलब्ध पुरा��्यांवरून दिसते. उद्योगधंद्यांसाठी काचकाम, धातुकाम, झिलई चढविणे, यांसाठी तसेच मृताच्या अंत्यविधीसाठी लागणारे रसायनाचे ज्ञान ईजिप्शियन लोकांना होते. तसेच प्रसाधनासाठी लागणाऱ्या व चित्रलेखमाला आवश्यक अशा पदार्थांची व त्यांच्या प्रक्रियांचीही माहिती त्यांना होती. मात्र वैद्यकशास्त्रात ईजिप्तने सर्वांत जास्त प्रगती केलेली होती. वैद्यकशास्त्राचा पाया म्हणजे मानवी शरीररचनेचे ज्ञान. त्या बाबतीत ईजिप्तचे लोक इतर समकालीन समाजांच्या मानाने फारच प्रगत होते. मृतांना पुरण्यापूर्वी त्यांजवर रासायनिक प्रक्रिया करण्याची म्हणजे ममी तयार करण्याची पद्धत सर्वत्र प्रचलित होती. यासाठी प्रेताचे पोट फाडून सर्व आतडी बाहेर काढून पोटात रसायने भरून ठेवीत. या शल्यकर्मामुळे त्यांना शरीरातील वेगवेगळ्या स्‍नायूंची व अवयवांची चांगली माहिती झाली होती. इ. स. पू. १६०० च्या स्मिथ पपायरसेमध्ये अनेक अवयवांचे वर्णन दिले असून त्यांवर मेंदूचे कसे नियंत्रण चालते, हे विशद केले आहे. शारीरविज्ञान माहीत असल्याने शस्त्रक्रिया आणि अस्थिचिकित्सा या गोष्टी शक्य झाल्या. स्मिथ पपायरसेमध्ये अठ्ठेचाळीस निरनिराळ्या शस्त्रक्रियांचे सविस्तर वर्णन दिलेले आहे. रोगलक्षणे आणि औषधयोजना यांची सविस्तर माहिती दिलेले पपायरसेचे ग्रंथही बरेच उपलब्ध आहेत. यांपैकी बहुतेक सर्व मध्य-साम्राज्यकालीन असले, तरी त्यांत प्राचीन साम्राज्यकाळातील ग्रंथांचे बरेच उतारे आढळतात. एबरस पपायरस किंवा कहून पपायरस (इ. स. पू. १८००) यात जवळजवळ सातशे प्रकारचे रोग व त्यांची लक्षणे दिली आहेत. सध्या माहीत असलेले बहुतेक रोग व दुखणी यांचे त्यांत उल्लेख आणि उपाय सांगितले आहेत. औषधात खनिज, वनस्पतिजन्य व प्राणिजन्य अशा सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश केलेला आहे. यांपैकी फक्त काहीच उपयुक्त ठरण्यासारखी औषधे आहेत, तर काही अपायकारक आहेत, असे आधुनिक शास्त्रज्ञांचे मत आहे. सर्व रोगराई ही रक्तदोषातूनच उद्‌‌भवते, असा समज होता. शरीरातील रुधिराभिसरणव्यवस्था त्यांना माहीत असल्याने शरीरात सर्वत्र आढळणारा हा एकमेव द्रव जसा जगण्यास तसाच रोगासही कारणभूत असावा, अशी समजूत होणे फारसे अस्वाभाविक नव्हते. या कारणमीमांसेखेरीज व तीतून उत्पन्न होणाऱ्या औषधयोजनेखेरीज आणखीही एक पद्धत जारी असे. आजारीप���ाला शारीरिक व्याधी कारणीभूत होतात तशी भुतेखेते, किन्नर अशांसारख्यांमुळेही रोग होतात, असा समज असे. अशा भुताखेतांच्या मारक व तारक देवदेवतांचा व शक्तींचा प्राचीन ईजिप्तमध्ये सुकाळ होता. यांवर उपाय म्हणून मंत्रतंत्र, गंडेदोरे, ताईत यांचा जोराचा मारा होत असे. प्रत्येक वैद्य हा जरा रोगलक्षणे व औषधयोजना जाणणारा, तसा मंत्रतंत्रविद्येतही प्रवीण असावा लागे.\nशहरांतून सांडपाण्याचा निचरा करून सार्वजनिक आरोग्यरक्षणाचे प्रयत्‍न प्राचीन ईजिप्तमध्ये करण्यात आले होते. वैयक्तिक आरोग्य राखण्यासाठी उपासतापास, रेचके व बस्ती यांचा उपयोग करीत.\nकाही पपायरसेमध्ये संततिप्रतिबंधासाठी औषधे नमूद केलेली आहेत.\nवैद्यकशास्त्राच्या या ज्ञानाचे प्रत्यक्ष फळ हिरॉडोटसने पाहिले होते. तो लिहितो,“व्यवस्थित वागणुकीमुळे ईजिप्तमधील लोक इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा जास्त निरोगी दिसतात”. हे निरीक्षण सूचक आहे.\nधर्म : इतर प्राचीन धर्मांप्रमाणे ईजिप्तचाही धर्म बहुविध स्वरूपाचा होता. एकाच विशिष्ट वेळी एकाच माणसाने काही धर्मसूत्रे सांगावयाची वा संघटना निर्माण करावयाची व मग इतरांनी ती मानून त्याप्रमाणे आचरण करावयाचे, असे येथे घडले नाही. निरनिराळ्या वेळी निरनिराळे विचारप्रवाह उत्पन्न झाले देवदेवता, समजुती व श्रद्धा यांत फेरबदल होत गेले. काही कल्पनांचा पगडा कित्येक शतके कायम राहिला.\nआरंभीच्या काळात ईजिप्तमध्ये ज्या अनेक तर्‍हेच्या देवदेवता आढळतात, त्यांत ग्रामदेवतांना महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येक वस्तीची व ग्रामाची अधिष्ठात्री देवता असे. देवदेवतांना पशुपक्ष्यांचे, अर्धमानव, अर्धप्राणी असे रूप मिळे. पुढे अनेक प्राणी पूज्य मानण्यात येऊ लागले. ग्रामदेवतांबरोबर निसर्गदेवतांची उपासना प्रचलित होती. पृथ्वी, भूदेवी, नाईल नदी, आकाश, सूर्य, चंद्र यांची ते पूजा करीत. राजकीय व व्यापारी संबंधांतून खेडी व नगरे निकट आल्यावर सगळ्या स्थानिक देवदेवतांचा एकमेकांशी काही संबंध असणे निकडीचे वाटू लागले. बहुतेक देवदेवतांना कुटुंबप्राप्ती व अपत्यप्राप्तीही झाली. ही नाती कालानुरूप पालटतही गेली.\nदेवतांची उपासना, प्रार्थना यांजबरोबर पूजा-अर्चा व बलिदानेही प्रचलित होती. मेंफिस, कारनॅक, थीब्झ वगैरे स्थळी मंदिरे अस्तित्वात आली. या प्रत्येक देवस्थाना��र शेकडो पुरोहित पोसले जात. देवस्थानच्या संपत्तीच्या जोरावर हा पुरोहितवर्ग इतका संपन्न बनला, की त्याने पुढे राजाची गादीही बळकावली. तत्पूर्वी राजा हाच प्रमुख पुरोहित असे. ईजिप्शियन पुराणांत अत्यंत अद्‌भुत घटना वाचावयास मिळतात. यांत आकाश व पृथ्वी ही पुरुष-प्रकृती कल्पून त्यांपासून सर्व सृष्टीची निर्मिती झाल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यांची नावे व स्वरूपे बदलत असत, पण कल्पना तीच. याशिवाय ईजिप्तच्या जीवनात घट्ट रुजलेली ओसायरिस, आयसिस, होरस व सेत यांची कथा महत्वाची व मनोरंजक आहे. वृक्षादी उद्‌भिज्ये यांचा देव ओसायरिस याचा सेतमुळे मृत्यू आणि त्याचा पुत्र होरस आणि पत्नी आयसिस यांच्या यत्‍नामुळे पुनरुज्‍जीवन, हा या कथेचा गाभा असून वार्षिक पूर व पीक आणि उन्हाळ्यातील त्यांचा अस्त यावरचे हे रूपक होते. ईजिप्तमध्ये ‘रा’ (रे-) म्हणजे सूर्यदेवाची पूजा ही सर्वश्रेष्ठ होती, कारण तत्कालीन फेअरो राजांची ती देवता होती तथापि ओसायरिस आणि आयसिस ह्यांनाही तेवढाच, किंबहुना अधिक, मान होता. दुसरी गोष्ट म्हणजे राजा स्वत:स देव समजत असे, कधी तो स्वत:स होरस समजे, तर कधी ओसायरिस समजे एवढेच नव्हे, तर स्थानिक देवतेचा तो अवतारच मानण्यात येई.\nईजिप्शियन लोकांत मरणोत्तर जीवनाची कल्पना रूढ होती. त्यांनी मानवी शरीराचे तीन घटक कल्पिले होते. एक शरीर, दुसरा आत्मा व तिसरा मानवाची छोटी प्रतिकृती. मृत माणसाला पुढच्या प्रवासात उपयोगी पडण्यासाठी सर्वसामान्य रोजच्या उपयोगाच्या गोष्टी ते थडग्यांत ठेवीत. पुढे त्याची चित्रे काढीत व ती जिवंत व्हावीत, यासाठी मंत्र लिहून ठेवीत. रात्री भुताखेतांचा जोर होतो, तेव्हा आत्मा शरीरात आश्रयाला परततो, एरव्ही पक्ष्याच्या रूपाने तो फिरतो असे ते मानीत. जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होण्याची किंवा केलेल्या कृत्याच्या पापपुण्याची कल्पना अस्तित्वात होती. या प्रवासात मार्गदर्शक म्हणून ताईत, मंत्र, तसेच मृतांचे रक्षण आयसिस, नेफ्थीस, नीइथ वगैरे देवता करतात अशी समजूत होती. यांपैकी नीइथ ही युद्धाची व शिकारीची देवता मानीत. तिला मातृदेवताही म्हटले असून अनेक वेळा तिचे आयसिस ह्या देवतेशी सादृश्य दाखविले आहे. हरतऱ्हेच्या देवदेवतांनी गजबजलेल्या ईजिप्तच्या देव्हाऱ्यात शिस्त उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न चौथा आमेनहोतेप किंवा आक्���नातन याने केला. आक्‍नातनच्या काळापर्यंत थीब्झचा ॲमन याला श्रेष्ठत्व लाभले होते आणि पुरोहितवर्ग प्रबळ झाला होता. हीलिऑपोलिसचा सूर्यदेव, क्षितिजावरचा होरस-रे या नावाने ओळखला जाई व उत्तर दिशेवर किंवा उत्तर ईजिप्तवर त्याचे अधिराज्य असे. कालांतराने सूर्याचे राज्य सर्व देवदेवता, प्राणिमात्र व दिशा यांवर आहे, असे सांगण्यात येऊ लागले. या देवतेची खूण पूर्वीप्रमाणे गरुड किंवा ससाणा न राहता प्रत्यक्ष सूर्यबिंब झाली. आक्‍नातनने गादीवर आल्यानंतर पुढे सहा वर्षांनी वरील सर्व देवदेवतांची पूजा रद्द करून फक्त ॲमन ह्या देवतेची पूजा स्वीकारली. त्यासाठी त्याने पुरोहितवर्गाचे उच्चाटन केले व एकेश्वरवादाचा प्रसार केला, पण त्याचा हा एकेश्वरवाद त्याच्या पश्चात फार दिवस टिकला नाही.\nकला:ईजिप्तने इ. स. पू. ३१०० ते ४०० च्या दरम्यान वास्तुकला, मूर्तिकला, चित्रकला व इतर कनिष्ठ कला ह्यांत उल्लेखनीय प्रगती केलेली दिसते. या कालखंडांतील कलेचे शेकडो नमुने आज उपलब्ध आहेत. येथील वैशिष्ट्यपूर्ण कोरड्या हवामानामुळे या नमुन्यांचे निसर्गत:च जतन झाले आहे. त्यांत मंदिरे, समाध्या, त्यांतील चित्रकाम, मूर्तिकाम, मंचकादी वस्तू, दागदागिने, मुद्रा आदींचा समावेश होतो. नजरेत मावणार नाही इतक्या टोलेजंग वास्तूंपासून तळहातावरही सुस्पष्ट दिसणार नाहीत, अशा अतिसूक्ष्म वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. अडीच ते तीन हजार वर्षांच्या काळातील प्रत्येक वस्तू मूलत: ईजिप्शियनच आहे. नाईल नदीसारखाच हा कलाप्रवाहही अत्यंत समृद्ध आहे. येथे कलात्मक प्रतिमांचे आणि कल्पनांचे वैपुल्य आहे. त्या साकार करण्यास जरूर ती प्रतिभा व तंत्रज्ञानही होते. याशिवाय दृष्टीपथात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे ईजिप्शियन कलेत, भव्य व अवाढव्य आकार आणि सूक्ष्म तपशील यांच्यात साधलेला समतोल हे होय. सामान्यपणे सबंध कलाकृतीची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडावयाची असेल, तर फार बारीक तपशील अडचणीचा ठरतो, लक्ष द्विधा होते. तथापि स्थूल आणि सूक्ष्म यांच्यातील हा समतोल सांभाळून सर्व कलाकृती निर्माण केल्या आहेत.\nईजिप्तमधील प्रत्येक वास्तू वा मूर्ती ही जरी राजाश्रयाखाली अथवा धार्मिक प्रेरणेने निर्माण झाली असली, तरी ती एका अर्थाने लोककलाच होय. येथील भिंतींवरील चित्रकाम वा शिल्पकाम यांचा वर्ण्यविषय राजसभेच्या चा��ोरीत बांधलेला नाही. येथे देवदेवता, राजे, प्रधान, सेनानी, राजपुत्र, राण्या, दासी इत्यादींच्या बरोबरीने धान्यगुदामावरचे लेखनिक, मंदिरांवर काम करणारे पाथरवट तसेच सुतार, गावाबाहेर मृत्पात्रे घडविणारा कुंभार आणि मळ्यांत काबाडकष्ट करणारा शेतकरी या सर्वांना स्थान आहे. राजगृहातील तसेच सामान्य लोकांच्या जीवनातील हरतर्‍हेचे प्रसंग येथे चित्रित केलेले आहेत.\nप्रागैतिहासिक काळापासून येथे मूर्तिपूजा रूढ होती. राजांचा अंमल सुरू झाल्यावर मृत राजेराण्यांना देवस्वरूप प्राप्त झाले ह्या कल्पनेतून त्यांच्याही मूर्ती प्रचलित झाल्या. एका चौकोनी गृहाच्या मधल्या दालनात मूर्ती ठेवीत. हे दालन खोल दगडी बांधणीचे असे, तर बाकी इमारत लाकूड-विटांची असे. शेजारच्या खोलीत जहाज असे. त्याचा आपल्याकडील पालखी वा रथाप्रमाणे उत्सवप्रसंगी देवाची मिरवणूक काढण्यासाठी उपयोग करीत. भोवतालच्या दालनात भांडारगृह आणि नजीकच स्वतंत्र अशा वास्तूत पुरोहिताचा निवास असे. मंदिराच्या समोर मंडपाची इमारत. बाजूंनी मोकळी अशी ही इमारत, स्तंभ व तुला यांजवर उभारीत. मंडपापासून थोड्या अंतरावर गोपुर उभारीत. या सर्व इमारतींभोवताली मोठी भिंत असे व या प्राकाराचे प्रवेशद्वार म्हणजे हे गोपुर. गोपुराची रचना साधी असे. गोपुर व मंडप यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा स्फिंक्सच्या मूर्तींच्या रांगा असत. गोपुरासमोर ऑबेलिस्कच्या जोड्या उभारण्यात येत. मंडपाचे स्तंभ तीनचार प्रकारचे आढळून येतात. संपूर्ण गोल, काट्यांच्या जुडग्यासारखे दिसणारे व क्वचित चौरस. यांवर उमलत्या वा मिटत्या कमलकलिकेसारखी दिसणारी स्तंभशीर्षे आहेत. एखादे वेळी यांवर नारळाच्या झावळ्या किंवा मानवाकृतीही कोरीत. स्तंभ बहुधा एकाच पाषाणातून कोरलेले असले, तरी पुढे संख्या व आकार वाढल्यावर ते बांधून काढावयास आरंभ झाला. बहुतेक मंदिरांना जोडून प्रशस्त तलाव असत. मंदिराला देणगी द्यावयाची म्हणजे आणखी काही मंडप, प्राकार वा गोपुरे बांधून द्यावयाची पद्धत रूढ होती. कारनॅक येथील मंदिराला दहा गोपुरे व १३४ स्तंभ आहेत आणि भिंतींवर सर्वत्र रंगीत मूर्तिकाम आहे. तसेच हायरोग्‍लिफिक लिपीत काही लेखही आहेत. लक्सॉर, कारनॅक, एल् अमार्ना, अबू सिंबेल, हॅटशेपसूट राणीचे डेर-एल्-बाहरी इ. ठिकाणची मंदिरे प्रसिद्ध आहेत. ह्यांतील राणी���े मंदिर हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून एका अर्धवर्तुळाकार दरीत डोंगराच्या उताराचे टप्पे तासून त्यावर ओळीने तीनचार प्राकार तयार करण्यात आले आहेत. अगदी वरच्या प्राकाराच्या शेवटी खुद्द मंदिर आहे. देवांची मंदिरे आणि मृतांची मंदिरे यांत वास्तुदृष्ट्या फारसा फरक आढळत नाही. फक्त मृतमंदिराला देवमंदिराचा आकार व भव्यता नव्हती एवढेच. तत्कालीन ईजिप्तमध्ये इमारतींच्या बांधणीकरिता भाजलेल्या किंवा कच्च्या विटांचा उपयोग करीत तसेच वालुकाश्म, चुनखडी आणि ग्रॅनाइट ह्यांचाही वापर ते करीत.\nडोंगरात खोल्या कोरून मृतांना तेथे पुरण्यात येई. त्यांच्या आत्म्यासाठी तेथे मंदिरे असत. राजाचे वा राजकुटुंबाचे प्रचंड पुतळे मंदिरांच्या दर्शनी भागावर ठेवीत. अबू सिंबेल येथील दुसरा रॅमसीझ याचे समाधिमंदिर प्रसिद्ध असून त्यातील स्तंभांनाही मानवाकार देण्यात आले आहेत.\nईजिप्तमधील बहुतेक राजांनी पिरॅमिड बांधलेली आढळतात. मृतांसाठी घर बांधण्याची पद्धत पिरॅमिडच्या आधी ईजिप्तमध्ये प्रचलित होती. पुढील काळात म्हणजे इ. स. पू. २६८०–२५६५ च्या दरम्यान टेकड्या उभारण्यात येऊन विटांऐवजी दगड वापरून त्यांच्या आकारात प्रचंड बदल करण्यात आले. पिरॅमडमध्ये शवपेटिकेची खोली व आवश्यक ती इतर दालने बांधण्यात आलेली होती. पिरॅमिडपासून थोड्या अंतरावर मृतांचे मंदिरही असे. चौथ्या राजघराण्यातील राजांनी आकारात फेरफार करून लहान आकाराची अनेक पिरॅमिड बांधली. याच घराण्यातील कूफू याने सु. पाच हेक्टर क्षेत्र व्यापणारे आणि सु. १२६ मी. उंचीचे भव्य पिरॅमिड उभारले. बहुसंख्य पिरॅमिडमध्ये दालनांच्या भिंतींवर आणि मृतांच्या मंदिरांच्या भिंतींवर मूर्तिकाम व चित्रकाम आहे. ह्यांशिवाय भिंतींवर हायरोग्‍लिफिक लिपीत काही मजकूर कोरलेला आहे.\nएल् अमार्ना येथील अपवाद सोडला, तर राहत्या घरांचे वा राजप्रासादांचे फारच थोडे अवशेष आज सुस्थितीत पहावयास सापडतात. याचे कारण म्हणजे राजप्रासाद लाकूड व विटा यांचेच बांधलेले होते. त्यांत दगडांचा क्वचित उपयोग केलेला असे. नवे राजे नवीन प्रासाद उभारीत, त्यामुळे जुन्यांकडे दुर्लक्ष होऊन ते पडून जात. ईजिप्तच्या राजवाड्यांचे खाजगी व सार्वजनिक उपयोगासाठी असे दोन स्पष्ट भाग पडलेले दिसतात. राजप्रासादातील चित्रकामात जी चित्रे दिसतात, त्यांवरून पाहता त्यांचे बहिरंग साधे, कलाहीन असावे.\nप्रागैतिहासिक काळापासून मंदिरांच्या द्वारांच्या दोन्ही बाजूंना स्तंभ उभे करीत. हा ऑबेलिस्क स्तंभ वास्तकलेचा एक नमुना असून त्यावर चारही बाजूंना लेख कोरलेला असे. प्रत्येक ईजिप्शियन मंदिरासमोर हे ऑबेलिस्क उभे असत.\nमूर्तिकलेच्या बाबतीत ईजिप्तची प्रगती उल्लेखनीय आहे. देवदेवता, राजे-महाराजे, राण्या व दासी, गुडघे पोटाशी घेऊन बसलेले गुरू व लेखनिक, लढाईवर निघालेले सैनिक, पशुपक्ष्यांपैकी सिंह, पाणघोडे, कुत्री, मांजरे, गरुड, नाग इत्यादींच्या मूर्ती ईजिप्तमध्ये पहावयास सापडतात. हस्तिदंत, लाकूड, माती व दगड या सर्वांचा व नंतर तांबे, ब्राँझ, सुवर्ण इ. धातूंचा सारख्याच कौशल्याने माध्यम म्हणून उपयोग केलेला आहे. सर्वांवर रंगकाम तर आहेच, पण काहींवर फिआन्स व काच यांची झिलई आणि जडावाचेही काम आहे. कोरीव कामातील सफाई वाखाणण्यासारखी आहे. कलाकारांची दृष्टी वस्तुनिष्ठ असून कित्येक ठिकाणी त्या त्या मूर्तींचे गुण व्यक्त करण्यातही मूर्तिकार यशस्वी झाला आहे. वस्तुनिष्ठ शिल्पकाम असूनही काही मूर्तींच्या चेहर्‍यांवर भावहीनता दिसते.\nसमाध्यांच्या व शैलगृहांच्या प्रवेशद्वारांशी असणारे प्रचंड पुतळे सांकेतिक कलेचे उत्कृष्ट नमुने होत. गुडघ्यावर तळहात टेकून, किंचित पुढे झुकलेला सिंहासनावर बसलेला एक पुतळा व रॅमसीझ आणि आमेनहोतेप यांचे पुतळे यांतील पद्धत एकच आहे. अबू सिंबेल येथील रॅमसीझ अथवा कैरो वस्तुसंग्रहालयातील तिसरा आमेनहोतेप व राणी नेफरतीती यांचे पुतळेही अवाढव्य असून पुतळ्यांच्या मालिकेतील ही उत्कृष्ट व्यक्तिचित्रणे होत. लहान पुतळ्यांत राणी नेफरतीती हिची मूर्ती लक्षवेधक आहे. गीझा पिरॅमिडनजीक असणाऱ्या स्फिंक्सच्या उल्लेखावाचून मूर्तिकलेचा आढावा पुरा होत नाही. हा सगळ्यात मोठा स्फिंक्स असून मंदिराच्या प्राकांरात अनेक प्रकारचे स्फिंक्स पहावयास सापडतात.\nवास्तूंच्या भिंतींवर हरतऱ्हेच्या चित्रमालिका दिसतात. प्राणी व पक्षीही सहसा सन्मुख दाखविलेले नाहीत. दुसरे म्हणजे येथे त्रिमितिचित्रणपद्धती वापरलेली नाही. दूरच्या वस्तू लहान होत गेलेल्या किंवा पुढच्या वस्तूंच्या आड गेलेल्या दिसत नाहीत. त्या सर्व एका शेजारी, खालीवर अशा बसविलेल्या आहेत. तिसरे, रंगांच्या छटांतून छायाप्रकाश फा���सा कोठे सूचित केलेला नाही. रंग एकसारखे भरलेले आहेत, पण छायाप्रकाशाची कल्पना, कोरीव कामाच्या उंचसखलपणामुळे आपोआपच उत्पन्न होते. रेखाकृती सफाईदार आहेत आणि चित्रविषयाची हालचालही जखडलेली वाटत नाही. चित्रकामाचे वर्ण्यविषय वैविध्यपूर्ण आहेत. ईजिप्तच्या तत्कालीन जीवनाच्या सर्व अंगांचे त्यात प्रतिबिंब दिसते. राजाचे इहलोकातील विजयी जीवन जितक्या आत्मीयतेने हाताळले आहे, तितक्याच साक्षेपाने त्याचा परलोकातील प्रवासही रंगविला आहे. तांत्रिक कौशल्य, सफाई, सूक्ष्म निरीक्षण हे सगळे गुण असूनही ह्या कलाकृतींवर काहीशी निर्जीवपणाची छटा का दिसावी, हे उमगत नाही.\nचित्रकलेप्रमाणेच ईजिप्तने इतर कनिष्ठकलांतही खूप प्रगती केलेली आढळते. राजांच्या समाध्यांतून रोजच्या वापरातील हरतऱ्हेच्या वस्तूंचा प्रचंड संग्रह सापडलेला आहे. यांत फर्निचर, मुख्यत्वे मंचक, लाकडी वा दगडी आसने तसेच भांडीकुंडी, दागदागिने अशा वस्तू आहेत. विशेषत: तूतांखामेनच्या समाधीतील संसार फारच समृद्ध आहे. सोन्याचे जडावाचे काम, रंगकाम आणि अचूक घडण ही यांतील खास वैशिष्ट्ये होत. यांचा उल्लेख करावयाचा तो प्रामुख्याने कलाकुसरीचे नमुने म्हणूनच. ईजिप्तमधील मृत्पात्रे रंगविलेली व चितारलेली असत, तर लहानमोठ्या मूर्ती कलाकुसरीने कोरलेल्या व रंगविलेल्या आढळल्या आहेत.\nप्राचीन ईजिप्तच्या या समृद्ध संस्कृतीचे सूचक दर्शन तिने मागे ठेवलेल्या भव्य वास्तू आणि विविध माध्यमांतील लेखन यांतून आजही घडते. (चित्रपत्रे ५९, ६०, ६१).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nमाँतेस्क्यू, शार्ल ल्वी द सगाँदा\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/161706/", "date_download": "2023-02-04T06:35:43Z", "digest": "sha1:R4QL4ZEE2ZSBQV4NV26KEKLCGVNSEDRT", "length": 9864, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - नुतन सावंत - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome विदर्भ स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे – नुतन सावंत\nस्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे – नुतन सावंत\nस्वच्छतेसाठी होणार गावांचे स्वयं मुल्यांकन\nचंद्रपुर(प्रतिनिधी) दिनांक 02- केंद्रसरकार कडुन देशात स्वच्छ सर्वेक्षण(ग्रामीण) 2023 राबविल्या जात असुन , याद्वारा गावाची स्वच्छतेच्या अनुषंगाने तपासणी होणार आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायतींना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत यांनी केले आहे.\nसविस्तर वृत्त असे की, देशात स्वच्छ सर्वेक्षण(ग्रामीण) 2023 ला सुरुवात झाली असुन, यांअतर्गत गावांची स्वच्छतेच्या विविध घटकावर आधारीत तपा���णी केल्या जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)2023 मध्ये जिल्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभागी व्हायचे आहे. ग्रामपंचायतींना स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक गावाचे स्वयं मुल्याकन करणे अनिवार्य आहे . त्या शिवाय सहभाग नोंदनी होत नाही. स्वयं मुल्यांकन भरण्यासाठी Egramswaraj च्या संकेत स्थळावर लिंक उपलब्ध करून दिली आहे. https://sbm.gov.in/SSG2023/ODFPLusRanking.aspx या लिंकच्या माध्यमातुन प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वयं मुल्याकन भरणे अनिवार्य आहे.अन्यथा SSG २०२३ मध्ये सदर ग्रामपंचायत सहभाग घेण्यास पात्र ठरणार नाही. स्वयं मूल्यांकनात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावात झालेल्या कामाची माहिती नोंदीत करावयाची आहे. एका गावाचे स्वयं मुल्यांकन भरण्यासाठी जास्तीत जास्त २५ मिनिटांचा कालावधी लागतो. तरी प्रत्येक गावाचे प्रथम स्वयं मुल्यांकन १५ डिसेम्बर २०२२ पूर्वी पूर्ण करण्यात यावे. अशा सुचना सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना जिल्हास्तरावरुन देण्यात आल्या आहे.\n” स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)2023 मध्ये सहभागी होण्याची सर्व ग्रामपंचायतींना संधी असुन, ईग्रामस्वराज च्या संकेतस्थळावर जावुन संबधी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या लिंकद्वारा प्रत्येक गावाचे स्वयं मुल्याकन करावे. – नुतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,पाणी व स्वच्छता.\nPrevious articleभारतानं जी-२० चं समुहाचं अध्यक्षपद स्वीकारणं ही खरं तर जागतिक पटलावरच्या भारताच्या वाटचालीला नवं वळण देणारी घटना\nNext articleउद्या दिव्यांग क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात अध्ययन अक्षम मुलांना मिळणार प्रमाणपत्र\nवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादरम्यान आंदोलन\nकुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला हद्दपार करू या\nरानडुकराचा शाळेत सात तास धुडगूस\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.savokusic.com/mr/blog/basta-kuca-stan/pocetni-tehnicki-kurs/tok-izrade-alata-sa-visestrukom-primenom-o-obelezavanju-o-opterecenju", "date_download": "2023-02-04T05:15:35Z", "digest": "sha1:V7GUGGB44MB3AFQGJOCC2WH7A3XQETRU", "length": 32948, "nlines": 148, "source_domain": "www.savokusic.com", "title": "बहुउद्देशीय साधन निर्मिती प्रवाह. मार्किंग आणि लोडिंगबद्दल सर्व", "raw_content": "\nआनंददायी घर - आरामदायक अपार्टमेंट\nरसायने आणि पॉलीप्लास्टसह कारागिरी\nबहुउद्देशीय साधन निर्मिती प्रवाह. मार्किंग आणि लोडिंगबद्दल सर्व\nप्रारंभिक तांत्रिक अभ्यासक्रम 19 फेब्रुवारी 2018\nहा ब्लॉग प्रामुख्याने गैर-तज्ञांसाठी आहे, म्हणूनच आम्ही सखोल सैद्धांतिक विश्लेषण टाळण्याचा प्रयत्न करूmatranje, आणि आम्ही व्यावहारिक सल्ला आणि लागू उपाय देऊ. तथापि, असे काही निष्कर्ष आहेत जे मान्य आहे की, सैद्धांतिक आहेत तांत्रिक विज्ञान, परंतु ते टाळले जाऊ शकत नाहीत. विशेषतः कारण जे सरावाशी जवळून संबंधित आहेत आणि त्यांना खूप महत्त्व आहे. साधे, बिल्ड »तांत्रिक विज्ञानाची प्राथमिक शाळा. त्यापैकी हे सर्वात महत्वाचे मोजमाप आहे, म्हणून \"भूमापक\" हा शब्द येथून आला आहे (विशेषज्ञांकडे निर्देश करून, ज्याला ro चे अचूक मोजमाप कसे करावे हे माहित आहेजमिन वापर).\nवाचक उपोझोला अनेक वेळा भेटतीलतसे:\nमागील नियम लागू न करता अचूक आणि यशस्वी कार्य हे केवळ योगायोगाने घडू शकते.\nअचूक मापनासाठी मूलभूत आवश्यकता म्हणजे चांगले ज्ञान मोजण्याचे उपकरण, त्याची सर्वात योग्य निवड आणि अनुप्रयोग एक असल्यास, किंवा दुसर्‍याद्वारे त्याची पुरेशी पुनर्स्थापना (चित्र 1).\nएक मीटर बहुतेक लहान लांबी मोजण्यासाठी वापरले जाते असेंब्लीसाठी (आकृती 1a). हे लाकूड किंवा धातूचे बनलेले आहे. मोठे, लांब साहित्य मोजताना, मोजमाप काळजीपूर्वक केले पाहिजे करा, कारण अपुरा लेव्हलिंग (उघडणे).मीटरच्या फक्त भागांना लहान माप दिले जाते.\nमीटरचे सुधारित रूप म्हणजे स्टील मापन टेप (चित्र 1b). याचा फायदा आहे की एक टोक खाली वाकलेले आहे 90° च्या कोनात, म्हणून ते मोजलेल्या विभागाच्या शेवटी हुक केले जाऊ शकते आणि अशा प्रकारे फक्त एक व्यक्ती ची लांबी मोजू शकते 1-2 मीटर.\nअधिक अचूक मोजमापांसाठी, आम्ही कॅलिपर वापरणे आवश्यक आहे (चित्र 1c). हे बाह्य, अंतर्गत आणि खोल मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते अनेक डेसिमीटर पर्यंत मोजते. नॉनियस (नंतरस्लाइडिंग स्केल) त्याला de च्या अचूकतेसह मोजण्याची परवानगी देतेमिलिमीटरचा शंभरावा भाग. यात नऊ मुख्य मिलिमीटर आहेत डोळा फुटणे व्हर्नियरच्या शून्य विभागणीवर, आपण पूर्ण संख्या वाचतो मिलिमीटर, आणि व्हर���नियरवरील विभाजने जुळतात त्या बिंदूवर (किंवा सर्वात जवळचे) काही मिलीमीटर विभागांसह, respभ्रामक दहापट मिलीमीटर.\nअगदी अचूक मापनासाठी मायक्रोमीटरचा वापर केला जातो (आकृती 1d). आपण ज्या वस्तूचे मोजमाप करू इच्छितो त्यामध्ये ठेवा मायक्रोमीटरच्या मोजमाप करणाऱ्या प्रोबच्या कडक जबड्यांचा आणि आपण bu फिरवतोमापन प्रोब वर हलके दाबेपर्यंत मायक्रोमीटरचे स्नान कराखटल्याची अंमलबजावणी. मग स्पिंडलवर रेखीय विभाजनावर आम्ही मिलिमीटर आणि व्हर्नियरची (अजूनही दृश्यमान) मूल्ये वाचतो मिलिमीटरचा शंभरावा भाग.\nयंत्रांना मोजमाप यंत्रांइतकेच महत्त्व आहेफिक्सेशन किंवा नियंत्रणासाठी सेवा देणारे मुद्दे (आकृती 2). नजत्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे कोपरा - विंकल (चित्र 2e). हा एक इन्स्ट्रुमेंटमध्ये L अक्षराचा आकार आहे, म्हणजे अनुलंब भाग पायासाठी आहे काटकोनात जोडलेले. वेळोवेळी आवश्यक उजव्या कोनाची अचूकता नियंत्रित करणे आहे. पासून बनवले आहे लाकूड तसेच धातू. त्याचा पाया काठापेक्षा विस्तीर्ण आहेऑब्जेक्टचा पाय शासक म्हणून सेट केला जातो.\nसमायोज्य कोन, यासाठी वापरलेले साधन झुकाव मापन आणि कोन नियंत्रणासाठी (आकृती 2f) देखील आहे एक महत्वाचे साधन. हे \"कोन\" आणि कोनांसह व्यक्त करण्यासाठी वापरले जाऊ शकतेया उपकरणाशेजारी ठेवलेला rom मोजता येतो कोन मूल्ये. या वाद्याच्या जिभेचे टोक मशीन केलेले आहे अगदी 45 अंशांच्या कोनात आहे, म्हणून आपण ते वापरू शकता सर्वाधिक वापरलेला अर्धा उजवा कोन समायोजित करणे सोपे आहे. हे खोली आणि रुंदी मोजण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.\nलांबीच्या अचूक मापनासाठी \"še\" धातूचा वापर केला जातोजुने\" (चित्र 1g) स्केल, ज्याचा फायदा आहे निश्चित लांबी अनेक वेळा लागू केली जाऊ शकते. म्हणूनच म्हणतात अगदी मोजमाप करणाऱ्या कंपाससह. जेव्हा मोठे मोजमाप विभागले पाहिजे अनेक लहान विभागांवर हे सर्वोत्तम साधन आहे.\nबाह्य मोजमाप निश्चित करण्यासाठी कंपास ट्रान्समीटर समान आहे (चित्र 1 ता). अंतर्गत उपाय मोजण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी, म्हणजे. ओपनिंग त्याच कंपासद्वारे दिले जाते, फक्त पूर्णपणे उघडे (चित्र 1i). लांबी मोजण्यासाठी, लागू करण्यासाठी आणि चिन्हांकित करण्यासाठी समांतर वापरले जाते शासक (चित्र 2j). कोपरा प्रमाणे, ते संलग्न केले जाऊ शकते कार्यरत वस्तू. इच्छित होईपर्यंत ���ॅब बाहेर खेचून आणि निराकरण करून मार्किंग पिन वापरून मोजमाप समांतर काढता येतात ओळ\nशेवटी, स्टील शासक असणे खूप महत्वाचे आहे लाकडी किंवा प्लास्टिकच्या शासकाच्या पुढे (उदाहरणार्थ, ते कापले जाऊ शकत नाही सुईने, कारण शासक कापण्याचा धोका असतो), सुईने पंचासह चिन्हांकित करणे आणि धातूची प्रक्रिया करणे, म्हणजे किरनर.\nएकाधिक अनुप्रयोगांसह एक मोजण्याचे साधन बनविण्याची प्रक्रिया\nहे फक्त सर्वात महत्वाचे मोजमाप साधने आहेत, परंतु जर आम्ही त्यांची विल्हेवाट लावतो, आमचा व्यवसाय अपूर्ण राहणार नाही मोजमाप यंत्रांच्या कमतरतेमुळे. आमच्याकडे मो नसेल तरस्वत:ला अनेक मोजमाप साधने प्रदान करण्याची क्षमता, युनी बनवण्यासाठी आम्ही ते सहज आणि स्वस्तात स्वतः बनवूzal मोजण्याचे साधन, ज्याद्वारे ते केले जाऊ शकते सात मोजमाप ऑपरेशन्स (आकृती 3).\nआम्हाला जाड कोन ग्राइंडर घेण्याची आवश्यकता आहे प्लेक्सिग्लास (सेल्युलॉइड) पासून 360° पर्यंत आणि एक शासक पासून समान साहित्याचा. खालच्या कोनातून -90° (270°) पासून सुरू होत आहेदोन्ही बाजूंनी 45° मोजा, ​​त्यानंतर ते कापले पाहिजे मोजलेल्या बाजूंपासून प्रोट्रॅक्टरच्या मध्यभागी भाग. बुधवार दिआम्ही अशा प्रकारे प्राप्त केलेल्या कट-आउटच्या कोपर्यात शासक गोंद करतो 90° त्याचे दोन समान भाग करतात आणि ते मोजण्यासाठी योग्य बनवतात 45° चा कोन. पूर्वी, वरील protractor उजव्या बाजूलाआपल्याला 140° च्या कोनासह एक लहान कटआउट देखील दिसतो.\nउत्पादन ऑपरेशन्सचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे: 1. आम्ही कट करतो प्रोट्रॅक्टर कडून 2x45° एक विभाग. 2. बाजूला शासक च्या धार शून्य विभागणी सेट करा जेणेकरून ते केंद्राशी एकरूप होईल प्रक्षेपक 3. आम्ही प्रोट्रेक्टरला पूर्ण कट ऑन करतो शासक 4. शासकला प्रोट्रेक्टरला चिकटवा. 5. विभाग कापून टाका 140° चे. 6. छिद्र ड्रिल करा. 7. शासकाच्या टोकाला 15° पर्यंत तीक्ष्ण करा.\nसेंटीमीटरच्या मोठ्या संख्यात्मक मूल्यांवर शासकाचा शेवट 15° च्या कोनात तीक्ष्ण करा. आम्ही एक पाचर घालून घट्ट बसवणे आकार मध्ये मध्यभागी कापून एका बाजूला, आम्ही मोजण्यासाठी मिलिमीटर विभागणी करतो व्यास किंवा, ड्रिलचा व्यास नियंत्रित करण्यासाठी, आम्ही छिद्रे ड्रिल करतो शासक (उदा. 2,3,4,5 मिमी इ.). शासक च्या धार, सुरवातीच्या बाजूला सेंटीमीटर विभाग, आपल्याला मध्यभागी एक कोपरा ठेवण्याची आव��्यकता आहेमोजमाप 45° कटच्या बिंदूवर, आम्ही प्रोट्रॅक्टरचा एक भाग कापला जेणेकरून कटिंग लाइन येथे संपूर्ण विभागाशी एकरूप होईल शासक यानंतर, आपल्याला फक्त शासकला प्रोट्रेक्टरला चिकटविणे आवश्यक आहे आणि सार्वत्रिक मापन साधन तयार आहे.\nही छोटीशी मदत सात वेळा करता येतेवैयक्तिक घडामोडी. बॅटन्स, बोर्डच्या शीर्षांवर चिन्हांकित करण्याव्यतिरिक्त, पुठ्ठा इ. 45° च्या कोनात, शासकाच्या शेवटी चिन्हांकित आपण 15° च्या कोनात कामगिरी करू शकतो. चे प्रोट्रॅक्टर कार्य 180° हे कोनांचे निर्धारण आहे. सहाय्यक फिरवून आपल्याला मिळते किमान शासक. बाजूला 140° खाच कॉनसाठी काम करतेड्रिल बिट्सच्या टिपांच्या कोनात. 140° चा कोन सरासरीपेक्षा मोठा आहेड्रिल बिट्सच्या टिपांच्या झुकाव कोनाचा, जेणेकरून लहान कोन मोजताना, मी अंदाजे अंदाज लावू शकतो.\nमदत केंद्र शोधण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते गोलाकार वस्तूंच्या बाबतीत. 90-120° वळवून, i 2-3 रेषा काढून केंद्र निश्चित करणे शक्य आहे. संतीसरळ शासक वर मीटर विभागणी स्वतंत्रपणे करता येते लांबी मोजण्यासाठी वापरले जाते, तर मिलिमीटर विभागणी मध्ये मध्यम कटआउट (किंवा वाढत्या व्यासासह छिद्र) साठी सर्व्ह करावे रोलिंग सामग्रीचा व्यास मोजणे.\nपेन्सिल किंवा सुईने काढलेली रेषा नेहमी पो असावी मोजा, ​​किंवा तुकडा कापला जात आहे बाजूला थोडे. भाग की कचरा काढून टाकला पाहिजे. लाकूड चिन्हांकित करण्यासाठी वापराआम्ही लाकडासाठी विशेष सपाट पेन्सिल वापरतो, ज्याची तुम्हाला गरज आहे तीक्ष्ण करा परंतु टीप तीक्ष्ण करू नका. बॉलपॉईंट पेन देखील वापरला जाऊ शकतो.\nजेव्हा बिंदू चिन्हांकित केला जातो, रेषा नव्हे, तेव्हा चिन्हांकन होते दोन ओलांडलेल्या ट्रान्सव्हर्स लाइनसह केले. काढलेल्या रेषा मोजा प्रक्रिया केल्या जाणार्‍या तुकड्यावर, ते आवश्यक लांबीपेक्षा थोडे लांब असावेत मूल्ये आणि जिथे दोन मोजमाप स्पर्श करतात, ते एक छेदतात दुसरा, जिथे ओळी ओलांडतात.\nशेवटी, येथे, पुन्हा, मुख्य नियम आहे: तीन वेळा मोजा ...\nचला कोनात कापण्यासाठी टेम्पलेट देखील जाणून घेऊया (चित्र 2k) जे कोणत्याही मापनाशिवाय लॅथ बनवण्याची परवानगी देते15°, 30°, 45° आणि 60° च्या कोनात कट किंवा कट करा. ते एक साधन आहे बाजूंना खोबणी असलेल्या खुल्या बॉक्ससारखे. ते परदेशी आहेत अतिशय अचूक व्हाईटवॉशिंगनंतर ते जिथे आहे�� तिथे कठोर लाकडापासून त्यालाचघळणे, सर्वात जवळून जोडलेले कोपऱ्यांवर छिन्न केलेले खोबणीते कर्णा वाजवतात. प्रक्रिया करावयाचा तुकडा ओपनिंगमध्ये ठेवला जातो साधनाच्या मध्यभागी, इच्छित कोनात अडचणीशिवाय निराकरण आणि कट कराफ्रॅक्चर\nलक्षात घेण्यासारखे तीन आकडे: 1 इंग्रजी इंच, मीठ = 2,54 सेमी; 1 फूट = 30 सेमी; 1 पाउंड = 450 ग्रॅम.\nजेव्हा आम्हाला आधीच माहित आहे की आम्हाला काय बनवायचे आहे आणि आम्हाला माहित आहे आम्ही उपाय देखील ठरवायचे आहेत, आम्ही कोणत्या प्रकारचा विचार केला पाहिजे आम्ही बनवत असलेल्या वस्तूचा भार सहन करावा लागेल. म्हणूनच मूलभूत नावांच्या नावांसह स्वतःला परिचित करणे आवश्यक आहे लोड प्रकरणे. सर्व अधिक, पासून बहुतांश घटनांमध्ये म्हणून लोड सामग्रीच्या निवडीवर अवलंबून असते (चित्र 4).\nदाब (आकृती 4a) स्थिर असू शकतो, म्हणजे. कायम (जे, उदाहरणार्थ, छताला धरून असलेल्या आधार खांबांवर कार्य करते घराचे बांधकाम) किंवा डायनॅमिक, जे सैन्याच्या क्रियेतून येते हालचाली दरम्यान (उदा. रिव्हेटवर हातोड्याचा प्रभाव किंवा दोनचा प्रभाव टक्कर दरम्यान कार एकमेकांच्या वर).\nबाहेर काढणे, फाडणे (चित्र 4b) हा pri चा उलट परिणाम आहेदाबा येथे दोरीमध्ये शक्ती दिसणे हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे घट्ट करणे फिटिंग धारण करणार्‍या स्क्रूचेही असेच आहे गेट, ज्याचे नट आपण स्पॅनरने अधिकाधिक घट्ट करतो.\nट्विस्ट (आकृती 4c) जेव्हा गेट की वर कार्य करते वळताना आम्ही ते लॉकमध्ये किंवा स्क्रू ड्रायव्हर (स्क्रू ड्रायव्हर) वर वळवतो हार्डवुड मध्ये लाकूड स्क्रू. वळणे अनेकदा साजरा केला जाऊ शकतोजास्त लोड अंतर्गत screws.\nबकलिंग (आकृती 4d). बकलिंगचे एक स्पष्ट उदाहरण आहे तलवारीच्या बिंदूने तलवारीने वार केल्यावर तलवार चालवणे प्रतिस्पर्ध्याचा संरक्षक सूट. रडणे सहसा उद्भवते जेव्हा एक पातळ लांब दांडा टोकाला लोड केला जातो, उदा. छताच्या संरचनेच्या आधारभूत बीमचे केस, ते असल्यास पातळ बीम (तसेच बल बीमच्या खालच्या बाजूला कार्य करते वरच्या बाजूने). सर्व केल्यानंतर, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे: अनेकदा एखाद्याची अशी धारणा आहे की शक्ती केवळ एका दिशेने कार्य करतात, परंतु यामुळे समर्थनाचा प्रतिकार, ते प्रत्यक्षात दुसऱ्या बाजूने देखील कार्य करतात. तर, उदाहरणार्थ, आम्ही दोरीचे एक टोक झाडाला बांधतो आणि दुसरे टोक एका संघाने खेचले, अशी शक्ती दोरीवर कार्य करते जणू झाडाऐवजी, दोरी ओढणारी दुसरी टीम आहे.\nवाकणे (आकृती 5e). जेव्हा शक्ती एका टोकावर कार्य करते क्षैतिज बीम ज्याचे दुसरे टोक क्लॅम्प केलेले आहे, ती कारणीभूत ठरते वाकणे बीम वाकणे मोठ्या प्रमाणात कमी केले जाऊ शकते योग्य क्रॉस-सेक्शनल प्रोफाइल निवडून. अनेकदा आपण पाहू शकतो की शीट मेटल बेंडिंग फक्त मध्येच केले जाऊ शकते जेव्हा एक टोक घट्ट चिमटलेले असते आणि दुसरे टोक आम्ही वाकलेल्या शक्तीने कार्य करतो. आकृती 6 चे प्रतिकार दर्शवितेबकलिंग आणि वाकण्यासाठी लाकूड आणि धातूचे वैयक्तिक प्रोफाइल. अतिलहान प्रतिकार वरच्या, सपाट स्लॅटद्वारे दर्शविला जातो आणि सर्वात जास्त धातूद्वारे दर्शविला जातो पाईप आणि लाकडी तुळई, खालील चित्रानुसार बनविलेले.\nकातरणे (आकृती 5f). कातरणे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे कात्रीने शीट मेटल कापणे. आणि rivets कातरणे उघड आहेत जे त्यांना कापू शकते जेव्हा प्लेट्सच्या प्रभावाखाली riveted तन्य किंवा संकुचित शक्ती एकमेकांच्या सापेक्ष हलतात. स्थिर आणि डायनॅमिक लोडिंग लक्षात घेणे महत्वाचे आहे. एक जर आपण आपल्या 70 किलो वजनाच्या हुकवर काळजीपूर्वक उभे राहिलो तर तो एक भार आहेचेहरा, आणि दुसरा जेव्हा आपण त्यावर 2 मीटर उंचीवरून उडी मारतो. डायनॅमिक लोडच्या संपर्कात असलेले घटक असणे आवश्यक आहे परिमाण अधिक मजबूत.\nमागील लेख: डिझाइनिंग हा कामाचा पहिला टप्पा आहे मागील\nडिझाइनिंग हा कामाचा पहिला टप्पा आहे\n© 2023 फर्निचर Savo Kusić. सर्व हक्क राखीव\nआनंददायी घर - आरामदायक अपार्टमेंट\nरसायने आणि पॉलीप्लास्टसह कारागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/gadchiroli-kotwal-recruitment/", "date_download": "2023-02-04T05:59:36Z", "digest": "sha1:AN4T76XI2OQ745EBRJHK4VYMMUSKJAHO", "length": 10981, "nlines": 123, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Gadchiroli Kotwal Recruitment 2018 - Gadchiroli Kotwal Bharti 2018", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महारा���्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nHome » Government Jobs » गडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\nशैक्षणिक पात्रता: (i) 4 थी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी\nवयाची अट: 26 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 40 वर्षे\nनोकरी ठिकाण: कुरखेडा (गडचिरोली)\nप्रवेशपत्र: 17 डिसेंबर 2018\nपरीक्षा (Online): 25 डिसेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2018 (05:30 PM)\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 522 जागांसाठी भरती\n(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n(India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती\n(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती\n(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 42 जागांसाठी भरती\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 34 जागांसाठी भरती\n(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://prachitikokoro.com/media/", "date_download": "2023-02-04T06:24:45Z", "digest": "sha1:QU6A2KKECTM7TFK7N3RETHWIINN7I5C7", "length": 10316, "nlines": 108, "source_domain": "prachitikokoro.com", "title": "Media - Prachiti Kokoro", "raw_content": "\nसेफ्टी रिसर्च फाउंडेशन तर्फे गो यलो रोड सुरक्षा जागरूकता बाबत पुण्यात विविध वाहतूक पोलिस अधिकारी व मिसेस युनिव्हर्स डॉ.प्रचिती पुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न* Maharashtra Darpan News\nगो यलो रोड सुरक्षा जागरूकता बाबत पुण्यातील प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन 25 व 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रणधीर राठोड यांनी केले होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सिग्नल पासून विमान नगर चौक व गुडलक चौक येथे करण्यात आले होते या प्रसंगी चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रकाश मासळकर, पोलीस निरीक्षक मोहन जाधव विमाननगर चे पोलीस निरीक्षण अजय लकडे, डेक्कन पोलीस स्टेशनचे वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस हवलदार निलेश पाटील आणि मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे उपस्थित होते\nसेफ्टी रिसर्च फाउंडेशन तर्फे गो यलो रोड सुरक्षा जागरूकता बाबत पुण्यात कार्यक्रम. Maha News Channel\nसेफ्टी रिसर्च फाउंडेशनतर्फे गो यलो रोड सुरक्षा जागरूकता या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन २५ व २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.\nया कार्यक्रमाचे आयोजन सेफ्टी रिसर्च फाउंडेशनचे रणधीर राठोड यांनी केले होते. या कार्यक्रमाचे संयोजन अल्ताफ पिरजादे यांनी केले.\nया वाहतूक जनजागृती मोहिमेची सुरुवात पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सिग्नल, विमान नगर चौक, बालगंधर्व चौक व गुडलक चौक येथे करण्यात आले होते.\nया वाहतूक जनजागृती उपक्रमात चतुशृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळकर, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, विमाननगरचे पोलीस निरीक्षक अजित लकडे, डेक्कन पोलिस स्टेशनचे वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार निलेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर,पोलिस उपनिरीक्षक संदीप जगताप, म���सेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया व लाईफ कोच डॉ. प्रचिती पुंडे, सेफ्टी रिसर्च फाउंडेशनचे रणधीर राठोड, अल्ताफ पिरजादे , शिरीष ढाले, प्रशांत निकम, विवेककुमार तायडे, सीताराम मोरे या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.\nमहिला सशक्तीकरण व महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी महिला क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती\nव्हिजन महाराष्ट्र न्युज न्युज शेअर करताना, महिला सशक्तीकरण व महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी महिला क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती. महिला सशक्तीकरण व महिलांचे उत्तम आरोग्य राहावं या साठी महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन .रोटरी क्लब ऑफ पुणे कल्याणी नगर, पंजाबी कल्चर एसोसिएशन, पुणे ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन , लायंस क्लब ऑफ पुणे पिंपरी चिंचवड,वी एम power all फाउंडेशन, विवान फाउंडेशन या नामवंत संघटना यांनी मिळून महिला क्रिकेट मैच चे आयोजन केले . कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मानहून प्रचिती पुंडे व श्रुती पाटोळे कॅलरेन्स उपस्थित होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/MarathiMovie_0414720794.html", "date_download": "2023-02-04T04:42:25Z", "digest": "sha1:UODNT2O5MIIZTBJCAAMRWA3FAXWJ4V5P", "length": 5888, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "बिग बॉस मधले दुश्मन आता एकाच सिनेमात दिसणार", "raw_content": "\nबिग बॉस मधले दुश्मन आता एकाच सिनेमात दिसणार\nमुंबई: बिग बॉस मराठी ४ दोन आठवड्यांपूर्वी संपलं. बिग बॉसच्या घरात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात भांडण झाली. पण जेव्हा शो शेवटाला आला तेव्हा दोघांमध्ये चांगली मैत्रीही बघितली. दोघांनी एकमेकांना कायम सपोर्ट केला. आता किरण माने - अपूर्वा नेमळेकर दोघे एकाच प्रोजेक्ट मध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे अपूर्वा - किरणच्या फॅन्सना आनंद झालाय.किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर हे दोघे 'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाचं पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं. अभिनेता अशोक समर्थ या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. याच ऐतिहासिक सिनेमात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर एकत्र दिसणार आहेत. सकाळशी बोलताना अपूर्वाने तिच्या या सिनेमाचा खुलासा केलेला.\nरावरंभा सिनेमात अपूर्वा पहिल्यांदाच मुस्लिम भूमिका साकारत आहे. याच सिनेमात सातारचा बच्चन अशी ओळख असलेले किरण माने सुद्धा झळकणार आहेत. किरण माने कोणत्या भूमिकेत सिनेमात ��िसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पण या सिनेमाच्या निमिताने किरण - अपूर्वा पहिल्यांदाच सिनेमात झळकणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी ४ नंतर किरण - अपूर्वाला एकत्र पाहायला त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.\nबिग बॉस मराठी ४ मध्ये किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांनी दमदार खेळ दाखवत टॉप ५ पर्यंत मजल मारली. अपूर्वा बिग बॉस मराठी ४ ची उपविजेता ठरली. तर किरण माने यांना टॉप ३ म्हणून समाधान मानावे लागले. बिग बॉस मुळे दोघांच्या फॅन फॉलोइंग मध्ये प्रचंड वाढ झाली. किरण माने यांची साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर दादरकरांच्या हृदयावर अपूर्वाने नाव कोरलेबिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा आणि किरण दोघांचे सुरुवातीला एकमेकांशी वाद झाले. पण नंतर मात्र एकमेकांसोबत दोघे कायम उभे राहिले. बिग बॉस संपल्यावर सुद्धा दोघे मित्र म्हणून चांगले आहेत. आता रावरंभा निमित्ताने अपूर्वा - किरणची जोडी मोठ्या पडद्यावर कशी जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ७ एप्रिल २०२३ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11452", "date_download": "2023-02-04T05:09:30Z", "digest": "sha1:AVKVWETLTHWCFCNK2ESPSO62KYDNOZB7", "length": 9269, "nlines": 105, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "वीज पडून पती – पत्नी जागीच ठार – Purogami Sandesh", "raw_content": "\nवीज पडून पती – पत्नी जागीच ठार\nवीज पडून पती – पत्नी जागीच ठार\n🔺ब्रम्हपुरी मध्ये काळाचा घात – पारडगाव येथिल दुर्दैवी घटना\nब्रम्हपुरी(दि.18सप्टेंबर):- तालुक्यातील दुखःद घटना वीज पडून पती पत्नी जागीच मृत्यू पडले. मुत्यु झालेल्या मध्ये पारडगाव येथील पिंन्टु मोतीराम राऊत वय ३० व पत्नी गुंजन पिंन्टु राऊत हे ब्रह्मपुरी शहरात काही कामानिमित्त गेले असता व आपले काम आटपून गावाकडे परत जात असताना भगवती राईस मिल जवळ त्यांच्या दुचाकीवर विज पडल्याने दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले.\nया घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या दोघाना आठ महिण्यांचा छोटासा निरागस बाळ असुन राऊत परीवारांवर व मित्रपरिवाराला ���ोठें दुःखाचे डोंगर कोसळले आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस करीत आहेत.\nब्रह्मपुरी Breaking News, महाराष्ट्र, विदर्भ\nमाॅबलिंचिंग चा प्रयत्न करणार्यावर कडक कार्यवाही करावी अश्या मागणीचे परळीत तहसीलदार मार्फत गृहमंत्रीना निवेदन\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nपत्रकार संघातर्फे महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nपत्रकार संघातर्फे महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल प��� प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://360marathi.in/masik-pali-yenyasathi-upay-marathi/", "date_download": "2023-02-04T06:23:36Z", "digest": "sha1:QGJNBCVNGUCZMOCRDDJCLFHHBDN2WMRS", "length": 44966, "nlines": 218, "source_domain": "360marathi.in", "title": "२० पेक्षा जास्त मासिक पाळी येण्यासाठी उपाय, आहार योगासन | Periods Lavkar Yenyasathi Upay Marathi - February 2023", "raw_content": "\n२० पेक्षा जास्त मासिक पाळी येण्यासाठी उपाय, आहार योगासन | Periods Lavkar Yenyasathi Upay Marathi\nमासिक पाळी न येण्याची कारणे काय आहेत किंवा मासिक पाळी उशिरा का येते\nपोषकत्व योग्य ठेवल्यास पाळी लवकर येऊ शकते\nगरम पाण्याची शेक मासिक पाळी लवकर आणण्यात आहे फायदेशीर\nकोरफड च्या वापराने मासिक पाळी लवकर आणता येते\nडाळिंब सेवनाने मासिक पाळी लवकर येते\nअजमोदा (ओवा)ची पाने मासिक पाळी लवकर आण्यासाठी उत्तम उपाय आहे\nअननस चे सेवन मासिक पाळी लवकर आण्यासाठी उत्तम उपाय आहे\nगाजर च्या वापराने मासिक पाळी लवकर येण्यात मदत होते\nतीळ आहे गुणकारी मासिक पाळी नियमित आणण्यासाठी\nआले वापरून मासिक पाळी लवकर आणा\nदालचिनी – मासिक पाल नियमित आणण्यासाठी उपाय\nपपई – मासिक पाळी येण्यासाठी उपाय\nहळद – मासिक पाळी येण्यासाठी उत्तम उपाय\nबडीशोप – मासिक पाळी येण्यासाठी उपाय\nपीरियड्स नियमित व लवकर येण्यासाठी योगासने – masik pali niyamit yenyasathi upay\nमत्स्यासन – मासिक पाळी नियमन करण्यास फायदेशीर योग आहे\nहलासन योग मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय आहे\nधनुरासन – नियमित मासिक पाळी येण्यासाठी योगासन\nमलासन नियमित मासिक पाळी येण्यासाठी योगासन\nशवासन योग मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय आहे\nपीरियड्स लवकर आणण्यासाठी आणखी काही टिप्स – Periods Yenyasathi Tip Ani Gharguti Upay\nयोग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nFAQ – मासिक पाळी येण्यासाठी उपाय, आहार योगासन\nप्रश्न. योग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठी व्यायाम\nप्रश्न. मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर काय खावे\nप्रश्न. मासिक पाळी आल्यावर किती काळ गर्भधारणा होण्याची शक्यता असते\nप्रश्न. गर्भपातानंतर मासिक पाळी कधी सुरू होते\nप्रश्न. गर्भधारणा होऊ नये म्हणून मासिक पाळी वेळेवर कशी आणायची\nप्रश्न. मासिक पाळी किती दिवस उशीरा येऊ शकते\nप्रश्न. कोणते औषध 5 मिनिटांत मासिक पाळी सुरू करू शकते\nPeriods किंवा मासिक पाळी हे प्रत्येक स्त्रीच्या शरीराचे नैसर्गिक कार्य आहे. मासिक पाळीचा ५ ते ६ दिवसांचा कालावधी महिलांसाठी अतिशय वेदनादायक किंवा ता तणावाचा असतो. महिलांना आपली पाळी ची सायकल अतीशय नियमित राहावी यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. या दरम्यान काही वेळा महिलांना मासिक पाळी उशीर होण्याच्या समस्येतूनही जावे लागते. मासिक पाळी येण्यास उशीर झाल्यामुळे, कधीकधी महिलांसाठी ते वेदनादायक बनते आणि पार्टी, पूजा आणि सणांची सर्व मजा खराब करते. आजकाल स्त्रिया औषधांनी लवकर किंवा उशीरा मासिक पाळी आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत महिलांनी औषधांऐवजी योग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठी उपाय करून पाहावेत. ३६० मराठी च्या या लेखात आज आपण मासिक पाळी येण्यासाठी उपाय, मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय, मासिक पाळी लवकर येण्यासाठी आहार आणि योगासन, या सर्व गोष्टी अतिशय सविस्तर जाणून घेणार आहोत.\nसर्वात आधी जाणून घेऊया मासिक पाळी न येण्याची कारणे काय आहेत किंवा मासिक पाळी उशिरा का येते\nमासिक पाळी न येण्याची कारणे काय आहेत किंवा मासिक पाळी उशिरा का येते\nमासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय शोधण्याआधी आपण त्याची कारणे बघितली पाहिजेत कारण रोगाचं निदान हे त्याच्या होण्याच्या कारणांमध्येच दडलेलं असतं. बहुतेक स्त्रिया चिंतेत पडतात विचार करून कि मला मासिक पाळी न येण्याची कारणे काय आहेत घाबरण्याचे काही कारण नसते हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.\nमासिक पाळी उशिरा येण्याचे पुढील कारणे असू शकतात,\nपीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम)\nचिंता आणि अपस्मारासाठी औषध\nरक्तातील प्रोलॅक्टिन हार्मोनची उच्च पातळी\nओटीपोटाचा दाहक रोग (प्रजनन अवयवांचे संक्रमण)\nटाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह\nमासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय शोधण्याआधी आपण त्याची कारणे बघितली पाहिजेत कारण रोगाचं निदान हे त्याच्या होण्याच्या कारणांमध्येच दडलेलं असतं. बहुतेक स्त्रिया चिंतेत पडतात विचार करून कि मला मासिक पाळी न येण्याची कारणे काय आहेत घाबरण्याचे काही कारण नसते हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.\nवरील माहिती सविस्तर जाणून घेण्���ासाठी तुम्ही आमची हि पोस्ट वाचून शकतात – मासिक पाळी न येण्याची कारणे आणि उपाय\nमासिक पाळी येण्यासाठी औषधं असली तरी योग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत. त्यांच्या मदतीने मासिक पाळीशी संबंधित समस्या, जसे की वेदना आणि अनियमितता इत्यादी कमी करता येतात.\nपोषकत्व योग्य ठेवल्यास पाळी लवकर येऊ शकते\nजसे की आम्ही आधीच माहिती दिली आहे की पौष्टिकतेची कमतरता हे देखील मासिक विलंब किंवा अनियमित कालावधीचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत आहारात पौष्टिक अन्नाचा समावेश करून ही समस्या कमी करता येऊ शकते. याशिवाय मासिक पाळीपूर्वी दिसणाऱ्या लक्षणांसाठीही पोषक तत्त्वे उपयुक्त ठरू शकतात.\nअशा परिस्थितीत आपल्या आहारात अधिकाधिक फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश केला जाऊ शकतो.\nगरम पाण्याची शेक मासिक पाळी लवकर आणण्यात आहे फायदेशीर\nमासिक पाळीच्या एक किंवा दोन आठवडे आधी खालच्या ओटीपोटावर कोमट पाण्याची शेक घेणे देखील उपयुक्त ठरू शकते. असे मानले जाते की गरम पाण्याची शेक घेतल्याने मासिक पाळी लवकर येऊ शकते.\nयाशिवाय अशा परिस्थितीत गरम पाण्याचे सेवन करणेही फायदेशीर ठरू शकते. इतकेच नाही तर मासिक पाळीच्या दुखण्यापासूनही बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो असा लोकांचा विश्वास आहे, परंतु या विषयावर वैज्ञानिक संशोधनाचा अभाव आहे.\nकोरफड च्या वापराने मासिक पाळी लवकर आणता येते\nमासिक पाळीच्या तारखेच्या एक ते दोन आठवडे आधी ते प्या.\nमासिक पाळी येईपर्यंत तुम्ही ते पिऊ शकता.\nकोरफडीचा रस किंवा कोरफडीचे फायदे आरोग्यासाठी अनेक आहेत. यापैकी एक फायदा म्हणजे अनियमित मासिक पाळीच्या स्थितीत सुधारणा. एका रिसर्च पेपरमध्ये अॅमेनोरियाच्या समस्येवर कोरफड व्हरा उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.\nवास्तविक, हार्मोन्सचे नियमन करून त्याचा फायदा होतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मासिक पाळी येण्यास उशीर झाल्यामुळे त्रास होत असेल तर औषध म्हणून कोरफडीचे सेवन केल्याने तुम्ही त्याचे परिणाम अनुभवू शकता. जर एखाद्याला कोरफडीची ऍलर्जी असेल तर त्याचा वापर टाळा.\n२० पेक्षा जास्त मासिक पाळी येण्याची लक्षणे\nमासिक पाळी चुकण्याच्या आधीची गर्भधारणेची लक्षणे\nमासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे किंवा मासिक पाळी नंतर गर्भधारणा कधी होते\nडाळिंब सेवनाने मा��िक पाळी लवकर येते\nरोजच्या आहारात डाळिंबाचा समावेश करा.\nडाळिंब हे एक पौष्टिक फळ आहे, ज्याचा उपयोग आरोग्याच्या अनेक समस्यांवर करता येतो. अशा परिस्थितीत मासिक पाळीला उशीर होण्याच्या समस्येवरही याचा उपयोग होऊ शकतो. वास्तविक, अॅमेनोरियाच्या रुग्णांना या समस्येपासून आराम मिळण्यासाठी डाळिंबाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.\nअशा परिस्थितीत योग्य वेळी मासिक पाळी आणण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरू शकते असे मानता येईल. या क्षणी, त्याचा कसा फायदा होतो यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.\nअजमोदा (ओवा)ची पाने मासिक पाळी लवकर आण्यासाठी उत्तम उपाय आहे\nउकळत्या गरम पाण्यात 6 ग्रॅम सुकी ओरेगॅनो पाने म्हणजे वाळलेली पाने टाका आणि हे पाणी गाळून दिवसातून तीन वेळा प्या.\nमासिक पाळीच्या तारखेच्या दहा दिवस आधी ते पिणे सुरू करा.\nअमेनोरियापासून आराम मिळवण्यासाठी ओरेगॅनोचा देखील वापर केला जाऊ शकतो. वास्तविक, जेव्हा मासिक पाळी अचानक थांबते तेव्हा त्याला अमेनोरिया म्हणतात. एका रिसर्च पेपरनुसार, कॅरम बियांचे सेवन करून या समस्येवर मात करता येते.\nयासह, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते म्हणजेच डिसमेनोरिया. यामध्ये ओरेगॅनोचे कोणते गुणधर्म मदत करतात हे संशोधनात नमूद केलेले नाही.\nअननस चे सेवन मासिक पाळी लवकर आण्यासाठी उत्तम उपाय आहे\nअननस बारीक चिरून त्याचा रस काढा.\nवैकल्पिकरित्या, तुम्ही दररोज एक वाटी चिरलेला अननस खाऊ शकता.\nमासिक पाळीच्या काही दिवस आधी दररोज दुपारी अननस खा किंवा रस प्या.\nआरोग्यासाठी अननसाचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये मासिक पाळीची समस्या दूर करणे देखील समाविष्ट आहे. मासिक पाळीच्या विलंबावर त्याच्या वापराने मात करता येते.\nयाव्यतिरिक्त, अननसाचा रस देखील मासिक पाळीच्या दरम्यान वेदना कमी करू शकतो. संशोधन म्हणते, हे फायदेशीर आहे, परंतु कोणत्या घटकामुळे हे स्पष्ट झाले नाही.\nगाजर च्या वापराने मासिक पाळी लवकर येण्यात मदत होते\nगाजर कापून किसून घ्या.\nआता ते गाळून रस काढा.\nरोज त्याच प्रकारे रस बाहेर काढा आणि प्या.\nवैकल्पिकरित्या, आपण दररोज चिरलेली गाजर देखील खाऊ शकता.\nगाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि कॅरोटीनसारखे घटक असतात. त्यांच्या कमतरतेमुळे मासिक पाळी अनियमित होते. या कारणास्तव, गाजर मासिक पाळी नियमित करण्यास मदत करू शकतात.\nयाशिवाय कॅरवे बिया देखील वेळेवर पाळी आणण्यास मदत करू शकतात. यामुळेच गाजर हे थांबलेली पाळी आणण्याचे औषध मानले जाते.\nतीळ आहे गुणकारी मासिक पाळी नियमित आणण्यासाठी\nतिळाच्या चूर्णाचे सेवन केल्याने मासिक पाळी वेळेवर येते. रिसर्च पेपरनुसार, ते ऑलिगोमेनोरिया म्हणजेच अनियमित मासिक पाळी आणण्यात मदत करू शकते.\nपीरियड्सशी संबंधित हार्मोन्सवरही याचा सकारात्मक प्रभाव पडतो असे म्हटले जाते. मासिक पाळी नसलेल्या स्त्रियांमध्ये रक्तस्त्राव वाढवून ते नियमित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळी दूर करण्याच्या उपायामध्ये तिळाचे नाव देखील समाविष्ट आहे.\nएकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येण्याची कारणे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय आणि व्यायाम\nआले वापरून मासिक पाळी लवकर आणा\nअर्धा चमचा आल्याचा रस\nएक चतुर्थांश चमचे मध\nकसे वापरावे: प्रथम आल्याच्या तुकड्याचा रस काढा. आता त्यात मध टाका.\nमासिक पाळीच्या तारखेच्या एक आठवडा आधी या मिश्रणाचे सेवन सुरू करा.\nकिती फायदेशीर: अदरक हे विविध आरोग्य समस्यांवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. अशा परिस्थितीत, अनियमित किंवा विलंबाच्या समस्येमध्ये देखील याचा वापर केला जाऊ शकतो. एका शोधनिबंधात असे आढळून आले आहे की, मासिक पाळीला होणारा विलंब दूर करण्यासाठी अद्रकाचा आयुर्वेदात दीर्घकाळ वापर केला जात आहे. तथापि, हे कोणते गुणधर्म कारणीभूत आहेत हे स्पष्ट नाही.\nदालचिनी – मासिक पाल नियमित आणण्यासाठी उपाय\nदालचिनी शरीराचे तापमान वाढवते, ज्यामुळे मासिक पाळी लवकर किंवा वेळेपूर्वी येण्याची शक्यता वाढते. तसेच, त्यात हायड्रॉक्सीकॅल्कोन कंपाऊंड आहे, जे मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.\nदालचिनी पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) मुळे होणारी अनियमित मासिक पाळी देखील बरे करू शकते. अगदी दालचिनीचा वापर मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास आणि जास्त रक्तस्त्राव नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. अशाप्रकारे मासिक पाळी येण्याच्या उपायामध्ये दालचिनीचा समावेश केला जाऊ शकतो.\nपपई – मासिक पाळी येण्यासाठी उपाय\nमासिक पाळीच्या तारखेच्या एक किंवा दोन आठवड्यांपूर्वी पपई खाणे सुरू करा. मासिक पाळी येईपर्यंत तुम्ही ते खाऊ शकता.\nहिरव्या पपईमध्ये गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन नियंत्रित करण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे मासिक पाळी वेळेवर येते. तसेच, जर एखाद्याचे मासिक पाळी तणावामुळे थांबते, तर कच्ची पपई देखील मासिक पाळी नियमित करण्यास मदत करू शकते.\nहळद – मासिक पाळी येण्यासाठी उत्तम उपाय\nएक टीस्पून हळद पावडर\nएक ग्लास गरम पाणी\nएका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा हळद पावडर घाला.\nआता हे दोन्ही चांगले मिसळा.\nमासिक पाळीच्या तारखेच्या 10-15 दिवस आधी ते दररोज प्या.\nकिती फायदेशीर: मासिक पाळी नसतानाही हळद वापरता येते. मासिक पाळीचे नियमन करण्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून हळद वर्षानुवर्षे वापरली जाते. वास्तविक, हळदीचा इमॅनॅगॉग प्रभाव असतो, ज्यामुळे रक्त प्रवाह वाढू शकतो. याव्यतिरिक्त, हे हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.\nबडीशोप – मासिक पाळी येण्यासाठी उपाय\nएका भांड्यात पाणी आणि बडीशेप टाका आणि पाच ते दहा मिनिटे उकळा.\nनंतर ते गाळून पाणी थंड करा.\nदिवसभरात थोड्या वेळाने हे मिश्रण प्यायला ठेवा.\nकिती फायदेशीर: बडीशेप खाण्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की बडीशेप वेळेवर मासिक पाळी आणण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, एका जातीची बडीशेप इस्ट्रोजेनिक एजंटप्रमाणे काम करते, ज्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.\nतसेच, एका जातीची बडीशेप एक emmenagogue प्रभाव आहे, ज्यामुळे रक्त प्रवाह वाढतो. या प्रभावामुळे, मासिक पाळी वेळेवर येऊ शकते. हे गर्भाशयात तयार होणारे आकुंचन देखील कमी करते, ज्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान वेदना देखील कमी होते. या आधारावर, एका जातीची बडीशेप मासिक पाळी आणण्यासाठी एक उपाय मानली जाऊ शकते.\nमासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव: लक्षणे, कारणे, कमी करण्यासाठी उपाय\nगर्भधारणा झाल्याची लक्षणे | गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय\nपीरियड्स नियमित व लवकर येण्यासाठी योगासने – masik pali niyamit yenyasathi upay\nअशी अनेक योगासने आहेत, जी केल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते. यामुळे योग्य वेळी मासिक पाळी येण्यास मदत होते. तसेच, योगामुळे तणाव कमी करून आणि शरीराला आराम देऊन मासिक पाळीचे नियमन करण्यात मदत होते. आम्ही खाली अशाच काही योगासनांची माहिती देत ​​आहोत.\nमत्स्यासन – मासिक पाळी नियमन करण्यास फायदेशीर योग आहे\nमत्स्यासनाला इंग्रजीत फिश पोज म्हणतात. या दरम्य���न शरीराचा आकारही माशासारखा दिसतो. हे ओटीपोटाच्या श्रोणि (उदर आणि मांडी) भागाला रक्तपुरवठा वाढवते. यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.\nहलासन योग मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय आहे\nहलासनाच्या वेळी शरीराचा आकार शेतकऱ्याच्या ‘नांगरा’ सारखा असतो, त्यामुळे त्याला हलासन म्हणतात. हे योग आसन अनियमित मासिक पाळी, या काळात होणारे दुखणे आणि जास्त रक्तप्रवाह कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.\nधनुरासन – नियमित मासिक पाळी येण्यासाठी योगासन\nधनुरासनाला इंग्रजीत बो पोज म्हणतात. या दरम्यान शरीराचा आकार धनुर म्हणजेच धनुष्यासारखा दिसतो. मासिक पाळी नियमित करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. हे योगासन शरीराला आराम देऊन आणि तणाव कमी करून मासिक पाळी येण्यास होणारा विलंब दूर करू शकतो.\nमलासन नियमित मासिक पाळी येण्यासाठी योगासन\nमालासनाला गारलैंड पोज असेही म्हणतात. यामध्ये दोन्ही गुडघे वाकवून पायाचे वजन जमिनीवर न ठेवता नितंब बसवावे लागते. या योग आसनामुळे PCOS सारख्या सिंड्रोमची समस्या कमी होऊ शकते. आम्ही आधीच वर नमूद केले आहे की या सिंड्रोममुळे मासिक पाळी अनियमित होते.\nशवासन योग मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय आहे\nशवासन हे शरीर आणि मुद्रा या दोन शब्दांनी बनलेले आहे. या योगासनादरम्यान व्यक्ती न हलता झोपते, म्हणून याला शवासन म्हणतात. हे तणाव कमी करण्यात आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यात मदत करू शकते.\nअधिक वाचा – संपूर्ण योग: फायदे, प्रकार, महत्व माहिती मराठी | Yoga In Marathi\nपीरियड्स लवकर आणण्यासाठी आणखी काही टिप्स – Periods Yenyasathi Tip Ani Gharguti Upay\nमासिक पाळी वेळेवर आणण्यासाठीच्या उपायांव्यतिरिक्त आणखी काही टिप्स आहेत, ज्यामुळे मासिक पाळी येण्यास उशीर होण्याची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. यातील काही टिप्स खालीलप्रमाणे आहेत.\nधावणे, स्क्वॅट्स, स्किपिंग आणि नृत्य इत्यादी व्यायाम करा.\nतणावापासून दूर राहा, कारण कधीकधी तणावाचा हार्मोन्सवर परिणाम होतो आणि मासिक पाळी योग्य वेळी येत नाही.\nयोग्य पौष्टिक आहार घ्या.\nयोग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठीचे उपाय अगदी सोपे आहेत. लेखात नमूद केलेल्या या सर्व उपायांचा अवलंब केल्यास मासिक पाळी वेळेवर आणता येते. त्यांचे कोणतेही साइड इफेक्ट्स देखील नाहीत, म्हणून ते कोणत्याही संकोचशिवाय वापरता येतात.\nहोय, यापैकी कोणत्याही घटकांना ऍलर्जी असल्यास वापरू नका. या घरगुती उपायांव्यतिरिक्त, मासिक पाळीत होणारा विलंब आणि अनियमितता दूर करण्यासाठी तुम्ही लेखात दिलेल्या टिप्सचा अवलंब करू शकता.\nमासिक पाळी वेळेवर आणण्यासाठीचे उपाय काम करत नसतील तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा.\nवाचा – मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्रावाची कारणे लक्षणे आणि उपाय\nयोग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा\nमासिक पाळी उशिरा येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. या कारणास्तव, आम्ही पुढे सांगत आहोत की डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा\nजर तुम्हाला सामान्य चक्रानंतर अनियमित मासिक पाळी येऊ लागली.\nमासिक चक्राची श्रेणी 24 दिवसांपेक्षा जास्त किंवा 38 दिवसांपेक्षा कमी असावी.\nजर तुम्हाला अनेक महिने मासिक पाळी येत नसेल आणि तुम्ही गरोदर नसाल.\nएकापेक्षा जास्त कालावधी गहाळ.\nजर तुम्हाला तीव्र वेदना किंवा अस्वस्थता असेल तर तुम्ही स्त्रीरोगतज्ञाला भेटावे.\nFAQ – मासिक पाळी येण्यासाठी उपाय, आहार योगासन\nप्रश्न. योग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठी व्यायाम\nउत्तर – योग्य वेळी मासिक पाळी येण्यासाठी तुम्ही वज्रासन, बद्धकोनासन, पश्चिमोत्तासन आणि धनुरासन करू शकता. याशिवाय लेखात वर सांगितलेली योगासनेही करता येतील.\nप्रश्न. मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर काय खावे\nउत्तर – कॉफी, हळद आणि दालचिनी यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर मासिक पाळी वेळेवर आणण्यासाठी केला जाऊ शकतो हे आपण आधीच नमूद केले आहे.\nप्रश्न. मासिक पाळी आल्यावर किती काळ गर्भधारणा होण्याची शक्यता असते\nउत्तर – मासिक पाळीच्या 14 दिवसांनंतर गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. साधारणपणे मासिक पाळी 28 दिवसांची असते. प्रत्येक मासिक पाळीत सुमारे 6 दिवस असतात जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा करू शकते.\nप्रश्न. गर्भपातानंतर मासिक पाळी कधी सुरू होते\nउत्तर – गर्भपातानंतर 25 ते 64 दिवसांच्या आत मासिक पाळी येऊ शकते. ही स्थिती गर्भधारणेच्या कालावधीनुसार बदलू शकते\nप्रश्न. गर्भधारणा होऊ नये म्हणून मासिक पाळी वेळेवर कशी आणायची\nउत्तर – बाजारात अशी अनेक औषधे आहेत, ज्यातून 5 मिनिटांत मासिक पाळी येते. या औषधांचे काही साइड इफेक्ट्स देखील असू शकतात, त्यामुळे या प्रकरणात डॉक्टरांचा सल��ला घ्यावा\nप्रश्न. मासिक पाळी किती दिवस उशीरा येऊ शकते\nउत्तर – महिलांमध्ये मासिक पाळी नियमित असावी. सहसा ते 28, 29 किंवा 30 दिवस असते. मासिक पाळी थोडी पुढे-मागे जाणे सामान्य आहे. काही आरोग्य परिस्थितींचा कालावधी चक्रावर परिणाम होऊ शकतो, ज्याची लेखात वर चर्चा केली आहे. किती दिवसांच्या कालावधीत विलंब होऊ शकतो, ते त्याच्या कारणावर अवलंबून असते.\nप्रश्न. कोणते औषध 5 मिनिटांत मासिक पाळी सुरू करू शकते\nउत्तर – मासिक पाळीला चालना देण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यांचा वापर करणे चांगले. कोणतेही औषध स्व-प्रशासनाची चूक करू नका.\nलो ब्लड प्रेशर साठी घरगुती उपाय, आहार\nशुगर लेवल किती असावी\n९ उच्च रक्तदाबाची लक्षणे\n7+ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय\nमासिक पाळी किती वर्षानंतर जाते\n१५ पेक्षा जास्त मासिक पाळी चुकण्याच्या आधीची गर्भधारणेची लक्षणे | Pregnancy Symptoms In Marathi Before Missed Period\n२० पेक्षा जास्त मासिक पाळी येण्याची लक्षणे | Masik Pali Yenyachi Lakshane Marathi\nमासिक पाळी येण्यासाठी कोणत्या गोळ्या खाव्या मासिक पाळी येण्याच्या गोळ्या कोणत्या\nवास्तुशास्त्रानुसार जिना: दिशा, पायऱ्यांची संख्या, माहिती, उपाय, फायदे, तोटे | Vastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava\nवास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava\nडिमॅट अकाउंट म्हणजे काय, कसे खोलावे, प्रकार, फायदे, | Demat Account all Information in Marathi\nजाणून घ्या, डिलिव्हरी नंतर पाळी कधी येते | बाळंतपणानंतर नंतर पाळी कधी येते\n10+ लघवी पिवळी होण्याची कारणे आणि लघवी चा कलर चार्ट| Causes Of Yellow Urine In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/better-cotton-is-mainstream-10-of-world-cotton-sourced-as-better-cotton-in-2021/", "date_download": "2023-02-04T05:48:59Z", "digest": "sha1:K6MPCTJBCGXV56T3O76XEVDS2Y37K5XO", "length": 30698, "nlines": 284, "source_domain": "bettercotton.org", "title": "उत्तम कापूस मुख्य प्रवाहात आहे: 10 मध्ये जगातील 2021% कापूस अधिक चांगला कापूस म्हणून प्राप्त झाला - उत्तम कापूस", "raw_content": "\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगोच्या मागे काय आहे\nआम्हाला निधी कसा दिला जातो\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\n'उत्तम' परिभाषित करणे: आमची तत्त्वे आणि ��िकष\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA)\nआज जगभरातील 24 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 20% वाटा आहे. 2020-21 कापूस हंगामात, 2.2 दशलक्ष परवानाधारक शेतकऱ्यांनी 4.7 दशलक्ष मेट्रिक टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nजैवविविधता आणि जमीन वापर\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,400 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nहोम पेज » बातम्या » उत्तम कापूस मुख्य प्रवाहात: 10 मध्ये जगातील 2021% कापूस उत्तम कापूस म्हणून प्राप्त झाला\nउत्तम कापूस मुख्य प्रवाहात: 10 मध्ये जगातील 2021% कापूस उत्तम कापूस म्हणून प्राप्त झाला\nहोम पेज » बातम्या » उत्तम कापूस मुख्य प्रवाहात: 10 मध्ये जगातील 2021% कापूस उत्तम काप���स म्हणून प्राप्त झाला\nउत्तम कापूस मुख्य प्रवाहात: 10 मध्ये जगातील 2021% कापूस उत्तम कापूस म्हणून प्राप्त झाला\nएप्रिल 28, 2022 सदस्यत्व\nबेटर कॉटनने आपली महत्त्वाकांक्षी सुरुवात केली 2030. ..१ रणनीती आणि 2021 च्या अखेरीस पाच प्रभाव उद्दिष्टांपैकी पहिले. हवामान बदल कमी करणे आणि अनुकूलन, अल्पभूधारकांची उपजीविका, मातीचे आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि कीटकनाशकांचा वापर हे महत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत जेथे पुढील दशकात बेटर कॉटनचे उद्दिष्ट आहे.\nक्षेत्रीय स्तरावर मोजता येण्याजोगा बदल साध्य करण्यासाठी सर्व कापूस क्षेत्रामधील सर्व उत्तम कापूस सदस्य आणि कार्यक्रम भागीदार यांच्याकडून सतत सहकार्य आणि वचनबद्धता आवश्यक आहे. सर्व सदस्य कापूस शेतीच्या अधिक शाश्वत पद्धतींमध्ये योगदान देण्यासाठी आपली भूमिका बजावत असताना, उत्तम कापूस विक्रेते आणि ब्रँड सदस्य अधिक शाश्वत कापसाच्या वाढीव सोर्सिंगद्वारे प्रगती करतात.\n2021 मध्ये, जगातील 260 नामांकित किरकोळ विक्रेते आणि ब्रँड्सनी एकत्रितपणे 2.5 दशलक्ष टन बेटर कॉटनचे उत्पादन केले. - उत्तम कापूस आणि उद्योगासाठी एक विक्रम. हे जागतिक कापूस उत्पादनात 10% आहे1 आणि 47 सोर्सिंग व्हॉल्यूममध्ये 2020% वाढ दर्शवते. हा परिणाम बेटर कॉटनच्या मुख्य प्रवाहातील विकासाच्या टप्प्याचा शेवट आणि त्याच्या परिवर्तनाच्या टप्प्यात संक्रमण देखील चिन्हांकित करतो.\nउत्तम कापूस मागणी-आधारित निधी मॉडेल याचा अर्थ असा की बेटर कॉटनचा किरकोळ विक्रेता आणि ब्रँड सोर्सिंग हे शब्दाच्या आसपासच्या 2.7 दशलक्षाहून अधिक कापूस उत्पादकांना चांगल्या शेती पद्धतींच्या प्रशिक्षणात वाढीव गुंतवणूकीत थेट अनुवादित करते. उत्तम कापूस त्यांच्या कच्च्या मालाच्या सोर्सिंग धोरणांमध्ये समाकलित करून, उत्तम कापूस सदस्य जगभरात अधिक शाश्वत शेती पद्धतींची मागणी वाढवत आहेत.\nIKEA हे बेटर कॉटनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे आणि 2005 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून बेटर कॉटन प्रोग्राममध्ये गुंतवणूक करत आहे. आम्ही 2015 मध्ये 'अधिक शाश्वत' स्त्रोत म्हणून वर्गीकृत केलेल्या केवळ कापूस सोर्सिंगचे आमचे ध्येय पूर्ण करू शकलो. बेटर कॉटन प्रोग्रामद्वारे कापूस खरेदी करणे. कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी समुदायांवर सखोल परिणाम साधण्याचा आणि उत्पादक आणि खरेदीदारांसाठी अधिक ���िकाऊ कापूस बनवण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही बेटर कॉटनला समर्थन देत राहण्यास आनंदित आहोत. इतर बेटर कॉटन सदस्यांसोबत मिळून, आम्ही आमच्या सोर्सिंग वचनबद्धतेची पूर्तता करत आहोत आणि आज सर्वांच्या एकत्रित आणि एकत्रित प्रयत्नांमुळे, बेटर कॉटन जागतिक स्तरावर पुरवठा साखळीत मिळणाऱ्या 10% कापसाचे प्रतिनिधित्व करते. 2030 पर्यंत आणखी मोठ्या कामगिरीसाठी हे एक उत्तम लॉन्च पॅड आहे, ज्याचा आम्ही एक भाग बनण्यासाठी आणि आणखी विकसित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.\nअरविंद रेवाल, ग्लोबल कॉटन डेव्हलपमेंट मॅनेजर, IKEA - बेटर कॉटन रिटेलर आणि ब्रँड सदस्य\nचांगल्या सामाजिक आणि पर्यावरणीय पद्धतींबद्दलची आमची वचनबद्धता, तसेच आमच्या ग्राहकांकडून मागणी, आम्हाला आमच्या उत्पादनांसाठी अधिक टिकाऊ कच्चा माल मिळवण्याच्या आमच्या ध्येयाकडे प्रवृत्त करत आहे. एक उत्तम कापूस सभासद असणं हे उद्दिष्ट साध्य करण्यात आम्हाला मदत करत आहे, कारण आमच्या सदस्यत्वाद्वारे आम्ही कापूस शेतीचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी, तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सुरक्षितता आणि कल्याण सुधारण्यात योगदान देत आहोत. 2020 मध्ये, बेटर कॉटन सदस्य म्हणून आमच्या पहिल्या वर्षात, आमचा 15% कापूस अधिक टिकाऊ स्त्रोतांकडून आला होता, 2021 मध्ये, हा आकडा 60% होता, ज्यात बेटर कॉटनचा समावेश होता.\nValesca Magalhaes, कार्यकारी, टिकाऊपणा, Riachuelo - उत्तम कापूस किरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्य\nबेटर कॉटन नेटवर्कमध्ये नवीन असो, किंवा दीर्घकाळ सदस्य असले, तरी किरकोळ विक्रेते आणि ब्रँड्ससह, कापूस क्षेत्रातील हजारो संस्था, कापूस बदलण्यात योगदान देत आहेत: कापूस शेती करणार्‍या समुदायांना समर्थन देणे आणि कापूस शेतीमध्ये टिकाऊपणा वाढवणे. सर्व चांगले कापूस सदस्य शोधा.\n2010 पासून, आम्ही कापूस क्षेत्रामध्ये अधिक शाश्वत विकास साधण्याच्या दिशेने कृती करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीची शक्ती प्रदर्शित करत आहोत. बेटर कॉटनमध्ये आम्हाला जे परिणाम दिसतात ते आमचा विश्वास दृढ करतात की आम्ही आणि आमचे सदस्य आणि भागीदार कापूस समुदायांना जगण्यासाठी आणि भरभराटीसाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करण्यासाठी समर्थन देत राहण्यास सक्षम आहोत.\nलीना स्टॅफगार्ड, सीओओ, बेटर कॉटन\nबेटर कॉटन प्रोग्रामच्या प्रभावाबद्दल अध���क जाणून घेण्यासाठी, कृपया आमचे नवीनतम पहा प्रभाव अहवाल.\n1 2020-21 कापूस हंगामात जागतिक कापूस उत्पादन (ICAC) 24,303,000 MT असताना, उत्तम कापूस किरकोळ विक्रेते आणि ब्रँड सदस्य हे जागतिक उत्पादनाच्या 10% आहे.\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA आणि SCS)\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: पुनरावृत्ती\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\nजगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला पुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक ट्विटर संलग्न ई-मेल\nआम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंगच्या उद्देशाने तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत करण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याची आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-kangana-ranaut-movie-simran-screening-at-sunny-super-sound-5697438-PHO.html", "date_download": "2023-02-04T05:14:43Z", "digest": "sha1:NOHUP6Z3DQD5RIMJKMY3N6QVCFPLL3HJ", "length": 3012, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अरेरे! हेयर एक्सटेंशनमुळे बिघडला 'दंगल' गर्ल'चा लुक, स्क्रीनिंगवेळी हे सेलेब्सही दिसले | Kangana Ranaut Movie Simran Screening At Sunny Super Sound - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n हेयर एक्सटेंशनमुळे बिघडला 'दंगल' गर्ल'चा लुक, स्क्रीनिंगवेळी हे सेलेब्सही दिसले\nकंगना राणावतचा चित्रपट सिमरन सर्वत्र रिलीज झाला आहे. या चित्रपटाची स्क्रिनींग सनी सुपर साऊंड स्टुडिओमध्ये पोहोचली होती. स्क्रिनींगवेळी कंगना राणावत फार खुश दिसत होती. यावेळी दंगल गर्ल फातिमा सना शेख लांब केसांचा विग लावून पोहोचली जो तितकास चांगला वाटत नव्हता. याशिवाय स्क्रिनींगला अनुपम खेर, राजकुमार राव, पत्रलेखा, पूजा हेगडे, शरद केळकर, संजिदा शेख, अमिर अली, हंसल मेहता, नोरा फतेहीहेसुद्दा उपस्थित होते.\nपुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा स्क्रिनींगदरम्यानचे काही खास PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2023-02-04T06:08:31Z", "digest": "sha1:RQSRW67RK4YPZKU6KTMFXMM5HWIUX4ZR", "length": 1850, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १७०५ मधील मृत्यू\n\"इ.स. १७०५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nजोरावर सिंग (शीख धर्म)\nलिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट\nशेवटचा बदल १५ मे २०१५ तारखेला १५:३९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १५:३९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/14/01/2021/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2023-02-04T05:16:03Z", "digest": "sha1:F3LLKQQPBWU4DHO3IPTAX5IJ2LIS3OWN", "length": 14262, "nlines": 222, "source_domain": "newsposts.in", "title": "नगरपरिषद झाल्यामुळे पंचायत समिती सदस्यांचे पदे रद्द करण्यात आले | Newsposts.", "raw_content": "\n‘World Heritage Day’ चंद्रपुर विरासत की 17 दिन में 17 हेरिटेजस\nनागपुर में पिछले 24 घंटे में 79 कोरोना मरीजों ने गवाई…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\nदेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार\nचंद्रपूर | मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा\nबेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू\nतौल गेल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nबल्लारपूर, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर कोरोना बाधितांकरिता विलगीकरणासाठी कोचेस उपलब्ध करून…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\nHome Marathi नगरपरिषद झाल्यामुळे पंचायत समिती सदस्यांचे पदे रद्द करण्यात आले\nनगरपरिषद झाल्यामुळे पंचायत समिती सदस्यांचे पदे रद्द करण्यात आले\nघुग्घुस : ग्रामपंचायतचे रूपांतर नवंवर्षाच्या पूर्व संध्येला 31 डिसेंबर रोजी नगरपरिषद मध्ये करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने घुग्घुस ग्रामपंचायतचे निवडणूका काही दिवसांपूर्वी अधिकृत रित्या रद्द करण्यात आलेले आहे.\nअश्यातचं ग्राम विकास विभागा तर्फे 31 डिसेंम्बर 2020 रोजी निघालेल���या पत्रांव्यें घुग्घुस निर्वाचक गणातील निरीक्षण नारायण तांड्रा\nव रंजीता पवनकुमार आगदारी यांना पंचायत समितीच्या सदस्य पदावरून दूर केल्याचे स्पष्ठ केले आहे.\nPrevious articleकारचे धडकेत तीन वर्षीय बालकांचा मृत्यू\nNext articleवियान्नी विद्या मंदिर की फी 50 प्रतिशत करें – पालको की मांग\nदेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार\nचंद्रपूर | मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा\nबेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार\nमुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण...\nचंद्रपूर | मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा\nबेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू\nतौल गेल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nबल्लारपूर, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर कोरोना बाधितांकरिता विलगीकरणासाठी कोचेस उपलब्ध करून...\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ; आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना\nअनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले\nचिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर\nपैनगंगा प्रकल्पात दोन आमदारांची धडक\nChanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू\nमहाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सो��्यासह रोख रक्कम लंपास\nदेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार\nचंद्रपूर | मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा\nबेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू\nतौल गेल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nबल्लारपूर, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर कोरोना बाधितांकरिता विलगीकरणासाठी कोचेस उपलब्ध करून द्या\n‘World Heritage Day’ चंद्रपुर विरासत की 17 दिन में 17 हेरिटेजस\nनागपुर में पिछले 24 घंटे में 79 कोरोना मरीजों ने गवाई…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\nदेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार\nचंद्रपूर | मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा\nबेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू\nतौल गेल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nबल्लारपूर, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर कोरोना बाधितांकरिता विलगीकरणासाठी कोचेस उपलब्ध करून…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-police-tweet-warn-people-against-cybercrime-using-gangs-of-wasseypur-popular-meme-mhpv-575012.html", "date_download": "2023-02-04T06:03:07Z", "digest": "sha1:KXZTBOV45K63U7HXTIEUV4UUJY3I5SMU", "length": 8991, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune Police Tweet: गँग्स ऑफ वासेपुरमधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरुन पुणे पोलिसांचं भन्नाट TWEET – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /\nगँग्स ऑफ वासेपुरमधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरुन पुणे पोलिसांचं भन्नाट TWEET\nगँग्स ऑफ वासेपुरमधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरुन पुणे पोलिसांचं भन्नाट TWEET\nPune Police Tweet: पुणे पोलिसांनी केलेलं एक ट्वीट सध्या तुफान व्हायरल होत आहे. जनजागृती करण्यासाठी या सिनेमातील डॉयलॉगच्या मिम्सचा वापर केलाय.\nPune Police Tweet: पुणे पोलिसांनी केलेलं एक ट्वीट सध्या तुफान व्हायरल होत आहे. जनजागृती करण्यासाठी या सिनेमातील डॉयलॉगच्या मिम्सचा वापर केलाय.\nपत्नीच्या आरोपांनंतर नवाजुद्दीन अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस\n9 वर्षांनी लहान नवऱ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे उर्मिला मातोंडकर;इतकीये संपत्ती\nपुण्यात आलिशान हॉटेलमध्ये न्यूड डान्स, 9 महिलांसह 44 जण नको त्या अवस्थेत सापडले\nकाचा फोडते,आगीतून बिनधास्त उड्या मारते; बॉलिवूडच्या स्टंटवुमन बद्दल माहितीये का\nपुणे, 05 जुलै: पुणे पोलिसांनी (Pune Police) केलेलं एक ट्वीट (tweet) सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनुराग कश्यपचा सिनेमा गँग्स ऑफ वासेपुर (Gangs of Wasseypur) सिनेमातील एका डायलॉगचा आधार घेऊन हे ट्विट केलं आहे. पुणे शहर पोलिसांनी जनजागृती (Awareness) करण्यासाठी या सिनेमातील डॉयलॉगच्या मिम्सचा वापर केलाय.\n2012 मध्ये रिलीज झालेला गँग्स ऑफ वासेपुरमधील एका सीनवर अतिशय लोकप्रिय असे मिम्स आहेत. याचाच आधार घेऊन पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन घोटाळ्याबाबत जनजागृती करणारं ट्विट केलं आहे.\nसिनेमातील प्रसिद्ध डॉयलॉग “Chaabi kahan hai” (चावी कुठे आहे” (चावी कुठे आहे) असं ट्विट करत पोलिसांनी एक प्रकाराचा इशारा दिला आहे. स्वस्त किंमतीत दुचाकी वाहनांसारख्या वस्तू विकणार्‍या काही विशिष्ट वेबसाइटवर असत्यापित यादीमध्ये न पडण्याचा इशारा पोलिसांनी या ट्विटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.\nजर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा \"सरदार\"... तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळून करा व्यवहार\nफसवणूक करणाऱ्यांविरूद्ध जनजागृती करण्याच्या मोहिमेत पोलिसांनी नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटमध्ये पोलिसांनी लिहिलं की, #Cyber Victim to #Fraudster after paying advance for a Scooty listed on OLX/Quikr at 'Half the Price' ‍♀️\nजर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा \"सरदार\"... तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळून करा व्यवहार\nइसके मौलिक रचनाकार को प्रणाम प्रभु आपलोग क्या क्या सच लेते हैं प्रभु आपलोग क्या क्या सच लेते हैं \nसध्या ऑनलाईन वाहन खरेदी घोटाळा बराच सुरु आहे. ऑनलाईन वाहन खरेदी केल्यानंतर कागदपत्रमध्ये बरेच त्रुटी असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी जनजागृती करण्याचं ठरवलं. ऑनलाईन गाडीचा व्यवहार करताना विक्रेत्यांची कागदपत्रे पडताळूनच व्यवहार करा, असं सांगत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ultimatereach.in/2021/06/dating-whatsapp-group-link-malayali-Kerala.html", "date_download": "2023-02-04T06:00:36Z", "digest": "sha1:RV3FD72CSG2HXYJZ474AF4IXDNKNJAY2", "length": 12826, "nlines": 117, "source_domain": "www.ultimatereach.in", "title": "Dating WhatsApp Group Link In Malayali Kerala", "raw_content": "\nअबक हा मध्यमवयीन माणूस आहे. जरी तो एका गरीब कुटुंबात जन्मला असला तरी त्याचे वडील आणि आई यांनी चांगले संगोपन केले. वडिलांकडे वेल्डिंगचे दुकान होते आणि ते दिवसातून 12 तासांपेक्षा जास्त वेळ काम करीत असत जेणेकरून त्याचे कुटुंब आरामदायी जीवन जगू शकेल.\nतथापि, एबीसीचे वडील आपल्या कुटुंबास सभ्य आयुष्य जगण्यासाठी पुरेसे पैसे कमवू शकले नाहीत. एबीसी हा शाळेत सरासरी विद्यार्थी होता आणि जवळजवळ 70 टक्के गुण मिळवत असे. डॉक्टर होण्याचे अबीचे स्वप्न होते. त्याचे गुण फारसे जास्त नसल्याने त्याला अभ्यासाचा इच्छित कोर्स मिळू शकला नाही. त्याऐवजी, त्यांनी बॅचलर पदवी अभ्यासक्रम सामील झाला, कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आणि त्याला कंपनीत नोकरी मिळाली.\nत्याचे जीवन कोणत्याही नाट्यमय बदलांसह चालू असताना, वडिलांनी वेल्डिंग शॉपमध्ये काम केले जेणेकरुन त्याला एबीसीवर अवलंबून राहू नये. कायमची नोकरी मिळाल्यानंतर अबेकच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने लग्न करावे. त्याचे मूळ गावमधील मुलीशी लग्न झाले आणि त्याचवेळी नोकरीमध्ये बढतीही झाली. काही वर्षांनंतर, त्याच्या पत्नीने सुंदर जुळ्या मुलांना जन्म दिला.\nनंतर, एबीसी एक सुंदर पगार मिळवू लागला आणि लक्झरीने जगू लागला. त्याने एक नवीन घर आणि एक नवीन कार खरेदी केली. काही विलास खरोखर अनावश्यक होते. त्याच्या कंपनीने त्यांना कार उपलब्ध करुन दिली असली तरी, एबीसीने एक नवीन कार खरेदी केली\nजवळजवळ to ते years वर्षांच्या विलक्षण आयुष्यानंतर, एबीसी घरातील सर्व खर्च सांभाळू शकला नाही, तसेच मुलांचे शिक्षण आणि इतर मूलभूत गरजा भागवू शकला नाही.\nअसे घडले की एबीसीचे वडील आजारी पडले आणि परिणामी वेल्डिंग शॉपमध्ये आपले काम चालू ठेवू शकले नाही. त्याने त्याच्या उपचारासाठी व घरातील इतर खर्चासाठी काही पैसे देण्याची विनंती केली.\nआधीच आर्थिक संकटात सापडलेल्या एबीसीने त्याच्या आई-वडिलांकडे ओरड केली आणि त्यांना सांगितले की त्यांच्याकडे पुरवण्यासाठी पैसे नाही. त्याने त्याच्या पालकांकडे तक्रार केली, \"तुम्ही मला कधीही मोठ्या शाळेत पाठविले नाही. मला महागडे कपडे दिले नाहीत. तुम्ही मला क्वचित��� माझ्या आवडीचे भोजन दिले. मला वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाचा स्वाद घेता आला नाही. जेव्हा मला कमी गुण मिळाले तेव्हा मला खाजगी शिकवणी पुरविण्याइतके पैसे नव्हते आणि मला सेटल होण्यासाठी मला 10 वर्षांहून अधिक काळ लागला होता, आता मी पुन्हा पैशासाठी झगडत असताना तुम्ही मला मदत करण्यासाठी काहीही करीत नाही, तर त्याऐवजी ते ओझे आहे मी तर कृपया माझ्याकडे परत येऊ नका. \"\nत्याचे आईवडील बिघडले होते.\nएका आठवड्यानंतर, एबीसी अधिकृत दौर्‍यावर असताना, त्याला सुमारे 10 वर्षाची एक लहान मुलगा भेटली, जेव्हा ती खेळणी विकत होती. मुलाने एबीसीला काहीतरी खरेदी करण्याची विनंती केली. एबीसी मुलाला अभ्यासाऐवजी खेळणी का विकत आहे हे विचारले. मुलाने उत्तर दिले, \"माझ्या वडिलांना एक वर्षापूर्वी अपघात झाला आणि त्याचा एक हात गमावला. तो आता काम करू शकत नाही. माझी आई काही घरात मोलकरीण म्हणून काम करते. मी ही खेळणी विकून माझ्या पालकांना मदत करतो. मी जातो सकाळी शाळा, आणि संध्याकाळी खेळणी विका. मी दिवसा 3 तास काम करतो आणि रात्री अभ्यास करतो\nएबीसीने लहान मुलाकडून काही खेळणी खरेदी केली. मुलाने काय बोलले याचा विचार केला. आपल्या आईवडिलांबरोबर ज्या प्रकारे वागलो त्यानुसार तो चुकत आहे हे त्याला कळले. लहान मुलाकडून त्याने धडा घेतला होता. अगदी लहान वयातच हा मुलगा त्याच्या आई-वडिलांना मदत करत होता, परंतु अब्राहमने, आपल्या भव्य जीवनशैलीच्या मागण्यांसाठी, त्याच्या पालकांचे दुर्लक्ष केले.\nतर, आपण एबीसी आणि या गरीब, लहान मुलाकडून काय शिकू शकतो\nआदर हा प्रेमाचा पाया आहे, आणि आपण जेव्हा म्हातारे होतो आणि प्रौढ होतो तेव्हा आपल्या पालकांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/04/19/mkalbadevirameshwar/", "date_download": "2023-02-04T05:56:18Z", "digest": "sha1:FCPLIMS2KDYZWKEWGWCE5KUZIJLBGN5X", "length": 11475, "nlines": 134, "source_domain": "daryafirasti.com", "title": "काळबादेवीचा रामेश्वर | Darya Firasti", "raw_content": "\nया ठिकाणाचे चित्रण करण्यासाठी अमृता रास्ते यांनी प्रायोजक म्हणून योगदान दिले.\nरत्नागिरी शहरातून आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळेकडे जाताना साखरतर पूल पार केला की एक अतिशय सुंदर ठिकाण लागतं. ते म्हणजे काळबादेवी. खरं म्हणजे या गावाचे नाव पुसाळे होते परंतु कालंबिका देवीचे म्हणजेच काळबादेवीचे मंदिर इथं असल्याने गावाला काळबादे���ी असं नाव पडलं. शंकराच्या या मंदिरासाठी अतिशय सुंदर ठिकाण निवडण्यात आले आहे. असं म्हंटलं जातं की काळंबादेवी ही देवी गोव्याहून इथं आली. रामेश्वर मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदीचे संरक्षण आहे.\nया मंदिराची दुरुस्ती नेवरे येथील मुकादम महादेव वासुदेव बरवे यांनी शके १८१० म्हणजे १८८९ साली केली असा कोरीव लेख इथं लावलेला दिसला. माझा लहानपणापासूनचा मित्र सुशांत प्रकाश बरवे हा नेवरे गावचा असल्याने मी त्याच्या वडिलांना याबद्दल विचारले.. ते त्यांच्या आजोबांचे आजोबा निघाले. भ्रमंती करत असताना अशा गोष्टी अचानकपणे गवसणे खरंच मजेची गोष्ट आहे.\nया देवळात एक पोर्तुगीज घंटा आहे. स्थानिकांच्या मते या घंटेचे वजन ५०० किलो आहे आणि तिचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू जातो. या घंटेवर क्रूस आणि १७३७ साल कोरलेले दिसते. सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी विसाजीपंत लेल्यांच्या मार्फत ही पोर्तुगीज घंटा उंटावरून इथं पाठवली अशी नोंद इतिहासकारांना सापडली. अशा पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात ५० ठिकाणी तरी असतील.\nअगदी साधी पण प्रमाणबद्ध बांधणी आणि निळ्या रंगाने रंगवलेलं हे मंदिर सागराच्या निळाईशी नातं सांगतं. दगडी दीपमाळा आकाशाच्या निळेपणाशी एकरूप होताना दिसतात. अशी ठिकाणे जीर्णोद्धार करण्याच्या नावाखाली आपलं मूळ स्वरूप हरवून बटबटीत होऊ नयेत यासाठी कोकणात जागृती करावी लागेल. कोकणातील अशा विलक्षण ठिकाणांची माहिती आणि फोटो पाहण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत राहा ही सर्व कोकणवेड्यांना आग्रहाची अगत्याची विनंती.\nया ठिकाणाचे चित्रण करण्यासाठी अमृता रास्ते यांनी प्रायोजक म्हणून योगदान दिले.\n← भावे अडोम चा सप्तेश्वर\n Select Category मराठी (141) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (42) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (46) इतर देवालये (2) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (8) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्य��� खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14374", "date_download": "2023-02-04T06:24:56Z", "digest": "sha1:IXCRM2KJ5LFMLM63G3KQXMW6TESNSNMS", "length": 15654, "nlines": 130, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\n‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला\nप्रतिनिधी जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nमुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या सोहळ्याच्या तयारीची आज ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nगुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा-दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.\nनागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धीमहामार्ग लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत समृद्धी महामार्गाचे होणारे लोकार्पण हा राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nPrevious ज्येष्ठ शिवसैनिक व नवनियुक्त पदाधिकारी सत्कार कार्यक्रमात अनेकांचा शिवसेना प्रवेश\nNext पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि म��ख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2023-02-04T05:53:52Z", "digest": "sha1:VGD32TIHMGIONWR4GSXIBCCNDQHPMEA6", "length": 2722, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १८५० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.चे १८५० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८२० चे १८३० चे १८४० चे १८५० चे १८६० चे १८७० चे १८८० चे\nवर्षे: १८५० १८५१ १८५२ १८५३ १८५४\n१८५५ १८५६ १८५७ १८५८ १८५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील जन्म‎ (१० क)\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील मृत्यू‎ (१० क)\n\"इ.स.चे १८५० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८५० चे दशक\nशेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ तारखेला २०:५१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ रोजी २०:५१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/09/08/2021/chandrapur-independent-mlas-de-dhakka-andolan-and-bjps-ghantanad-andolan/", "date_download": "2023-02-04T05:00:14Z", "digest": "sha1:EV76U7BZF3CYSPNC3MF5EADKQEWWRK2D", "length": 15443, "nlines": 219, "source_domain": "newsposts.in", "title": "अपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन | Newsposts.", "raw_content": "\n‘विश्व बाघ दिवस’ पर एनसीसी कैडेट्स की साइकिल रैली\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nआकाशीय बिजली का कहर; अब तक यूपी में 40 राजस्थान में…\nअपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा…\nओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nब्रम्हपुरीच्या अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या\nHome Marathi अपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nअपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nभाजप कार्यकर्त्यांनी पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या\nचंद्रपूर : येथे मनपा समोर गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी मनपा महापौर ह्यांच्या वाहन खरेदीला आव्हान देत दे धक्का आंदोलन ��ोषित केले होते तर त्याच्या विरोधात भाजपा महानगर तर्फे किशोर जोरगेवार ह्यांच्या विरोधात रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी आजच आंदोलन छेडण्यात आले होते.\nदोन्ही पक्षांनी गांधी चौकात आपापले मंडप घालुन आंदोलनाची तयारी सुरू केली होती.\nदोन्ही बाजूंचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले मात्र दोन्ही आंदोलनांना पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.\nकोरोना निर्बंध व वाढत असलेला जमाव ह्यामुळे पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षांचे बॅनर, होल्डिंग तसेच मंडप हटवून आंदोलन बंद पाडले.\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात भाजपने गांधी चौकात घंटानाद आंदोलन केले. यावेळी भाजप नेत्यांनी रस्त्यात ठिय्या दिल्याने पोलिसांनी भाजप जिल्हाध्यक्ष, महापौरांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी युवामोर्चा कार्यकर्त्यांना वाहनाने पोलिस मुख्यालयाकडे नेत असताना भाजप युवामोर्चा कार्यकर्त्यांनी वाहनाच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. यामुळे शहरात चांगलेच वातावरण तापले आहे.\nविशेष म्हणजे, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चार एक्के, दे धक्के या आंदोलनाचे आयोजन केल्यानंतर भाजपने घंटानाद आंदोलन केले.\nPrevious articleघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा : माजी सभापती – नितुताई चौधरी\nघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा : माजी सभापती – नितुताई चौधरी\nओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nअपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nभाजप कार्यकर्त्यांनी पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या चंद्रपूर : येथे मनपा समोर गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी मनपा महापौर ह्यांच्या वाहन खरेदीला आव्हान देत दे...\nघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा...\nओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nब्रम्हपुरीच्या अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्य��ीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nअपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा : माजी सभापती – नितुताई चौधरी\nओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nब्रम्हपुरीच्या अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या\n‘विश्व बाघ दिवस’ पर एनसीसी कैडेट्स की साइकिल रैली\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nआकाशीय बिजली का कहर; अब तक यूपी में 40 राजस्थान में…\nअपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा…\nओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nब्रम्हपुरीच्या अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://vivekvichar.vkendra.org/2010/05/blog-post_3555.html", "date_download": "2023-02-04T06:51:33Z", "digest": "sha1:KBSDVIJONZJLUFJ4FWWJYPZ3UJM5YC7P", "length": 9902, "nlines": 178, "source_domain": "vivekvichar.vkendra.org", "title": "विवेक विचार: कृताद्न्यता", "raw_content": "\nविवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक\nभारती��� संस्कृती ही आपल्यातील सद्‌गुणांची वाढ व्हावी व दुर्गुण कमी व्हावेत, अशारीतीने बनलेली आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की आपल्या दैवी संपत्तीत वाढ व्हावी व आसुरी संपत्ती कमी व्हावी. यासाठी निरनिराळ्या सद्‌गुणांचे आचरण करून त्यांची जोपासना केली पाहिजे. त्यासाठी आपण एकेका सद्‌गुणाचा सविस्तर विचार करू, प्रथम आपण कृतज्ञता या गुणाचा विचार करू.\nकृतज्ञता शब्द उच्चारला की लोक म्हणतात, त्यात काय नवीन गोष्ट सांगताय कोणी काही मदत केली तर आम्ही थॅंक्स, आभारी आहे, असे म्हणतच असतो, परंतु आभारी आहे वगैरे म्हणणे हा केवळ एक शिष्टाचार झाला. कृतज्ञता म्हणजे शिष्टाचारपेक्षा काहीतरी वेगळे आहे, त्याचा मनाशी, हृदयाशी संबंध आहे. तो वरवरचा शिष्टाचार नाही, भारतीय संस्कृतीचा तो एक भाग आहे. माणसाचे मन उन्नत होऊन दैवीगुणांची वाढ होण्यासाठी याची जरुरी आहे.\nकृतज्ञता म्हणजे आपल्याला मदत करून किंवा काही देऊन उपकृत केल्याची भावना. ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण काही छोटीशी परतफेडही करतो, परंतु ही परतफेड म्हणजे त्याच्या ऋणातून मुक्त होणे असे मात्र नाही. उलट त्या व्यक्तीच्या ऋणात राहणे आपण पसंत करतो, ही कृतज्ञता होय.\nआई मुलाला 9 महिने गर्भात वाढविते, तो भार आनंदाने सहन करते. त्याचे संगोपन करते, वाढविते, त्याला पुढील आयुष्यात आवश्यक असलेल्या गोष्टी शिकविते. त्यामागे तिची काहीही अपेक्षा नसते. वडीलही मुलांसाठी सर्व गोष्टी करीत असतात. गुरुजन आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानार्जन करून सज्ञान बनवीत असतात. त्यामुळे आई, वडील, गुरुजन यांचे आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे.\nआपल्या घरी कामासाठी गडी, मोलकरीण असते. आपण त्यांना दर महिन्याला पगार देतो व आपले काम झाले असे समजतो, परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यातील केलेल्या या योगदानामुळे आपले जीवन सुसह्य झालेले असते. त्यामुळे आपण त्यांचे कृतज्ञ असले पाहिजे. निव्वळ पैसे फेकून सर्व कामे होत नसतात. आपण कृतज्ञता दाखविण्यावर ते लोकसुध्दा मनापासून काम करतील.\nसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी निंदकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. धोबी साबण लावून कपडे स्वच्छ धुवून देतो, परंतु त्यासाठी तो पैसे घेतो परंतु निंदक मात्र आपले दोष सतत दाखवून आपली सुधारणा करण्यासाठी आपणास फ़ुकटात मदत करीत असतो. म्हणून तुकाराम महाराजां���ी म्हटले आहे की, \"निंदकाचे घर असावे शेजारी\nमाणसात दैवी संपत्तीची वाढ करणारी कृतज्ञता आपण अंगी बाणवूया व मानवाचे देवमाणसात रूपांतर होण्यासाठी प्रयत्न करूया\nसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्...\nएका अमेरिकन संन्यासी शिष्याला पत्र\nदर्शन, \"गणपत वाण्या' च्या चिवटपणाचे.....\nविवेकानन्द केन्द्र 2017 2016 2015 सम्पादकीय सर्वस्पर्शी बाबासाहेब Kendra Samachar 2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/%20Vikas%20Manaktala.html", "date_download": "2023-02-04T05:08:10Z", "digest": "sha1:2Q5Y4JHX2DZ5UN6QUZXKYVYTT3WOOTDD", "length": 5401, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "बॉसमधून बाहेर पडला, स्पर्धकांवर संतापला! मला नेहमीच...", "raw_content": "\nबॉसमधून बाहेर पडला, स्पर्धकांवर संतापला\nमुंबई: बिग बाॅसच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठा हंगामा होताना दिसत आहे. घरातील सदस्य जोरदार भांडणे करत आहेत. यावेळी सलमान खानने एका स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. शो 12 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. बिग बॉस 16 चा टीआरपी देखील चांगला चालला आहे. सलमान खानने अशा एका स्पर्धकाला बाहेर काढले आहे ज्याच्या जाण्याने प्रेक्षकांना जास्त वाईट वाटणार नाही.काही आठवड्यांपूर्वी, दोन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता, विकास मानकतला आणि श्रीजिता डे. या दोघांपैकी यावेळी विकासला बेघर करण्यात आले.\nबिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विकास मानकतलाने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सर्व स्पर्धकांबद्दल मोकळेपणाने बोलले. विकासने सांगितले की सुरुवातीच्या दिवसांत त्याला घरी कसे त्रास सहन करावे लागले. विकास म्हणाला, 'घरात ग्रुप तयार झाले आहेत आणि त्या लोकांनी मला त्यांच्यात मिसळण्याची संधीही दिली नाही. मला वाटते की मी चांगली कामगिरी करू शकलो असतो, पण मला संधी मिळाली नाही.याशिवाय विकास अर्चना गौतमबद्दल बोलला. विकास म्हणाला, 'अर्चनाच्या असभ्यपणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा तिला फटकारले जाते, पण ज्या पद्धतीने तिला फटकारले पाहिजे तसे केले जात नाही. मनोरंजन करणे, योग्य मुद्द्यांवर लढणे या खेळात सर्व काही ठीक आहे, परंतु लोकांच्या भा���नांचा फायदा घेणे चुकीचे आहे'.\nविकास म्हणतो की तो पुन्हा एकदा शोमध्ये जाण्यासाठी तयार आहे. पण अर्चना आणि शिव ठाकरे यांना भेटायचे नाही. दुसरीकडे, यावेळी वीकेंड का वारमध्ये सलमान खानने अर्चना गौतमला समजावले होते. त्याच वेळी, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जन्नत जुबेर, कृष्णा अभिषेक, करण कुंद्रा आणि राजीव अदातिया नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी शोमध्ये पोहोचले होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/guardian-ministers-from-konkan-districts-are-on-tour-of-review-meeting-after-tauktae-cyclone-damage-since-yesterday-news-updates/", "date_download": "2023-02-04T05:52:32Z", "digest": "sha1:GHS26X6NMLVJKV5KH6PBJKZLDPLBCFD6", "length": 26041, "nlines": 143, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "तौक्ते वादळ | कोकणच्या संबंधित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला | तौक्ते वादळ | कोकणच्या संबंधित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nYes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर\nMarathi News » Konkan » तौक्ते वादळ | कोकणच्या संब��धित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला\nतौक्ते वादळ | कोकणच्या संबंधित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nरत्नागिरी, १९ मे | मागील तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील.\nतत्पूर्वी कोकणातील संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची आधीच पाहणी केली असून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मंत्री उदय सामंत आणि अदिती तटकरे तसेच कोकणातील आमदार आणि खासदार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला आदेश देऊन नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन आदेश दिले आहेत. आता फडणवीस दौऱ्यानंतर कोणती राजकीय टीका करतात ते पाहणं महत्वाचं आहे.\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी तालुक्यातील नाणीज या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. यावेळी, तहसीलदार, सरपंच गौरव संसारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/3y0ppBcG1K\nतौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातील नुकसानीचा आढावा घेतला. आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. यावेळी, खासदार @Vinayakrauts साहेब, प्रांत, तहसीलदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/ahecAolfWj\n“ताऊक्ते” चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्या लगतच्या भागात दि.१६ व १७ मे रोजी मोठे नुकसान झाले आहे.या भागास प्रत्यक्ष भेट देवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.ताऊक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. pic.twitter.com/Cz1AHoEgbC\nमागील बातमी पुढील बातमी\nCyclone Tauktae | मुंबईत��ल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये\nतौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत.\nHigh Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा\nतौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\nदक्षिण अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र कमी दाबाचे बनले असून १६ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून गुजरात-कच्छच्या दिशेने जाईल, असा अंदाज शुक्रवारी आयएमडीने वर्तवला आहे. परिणामी राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर किनारा या भागात १५ मे ते १७ मे या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.\nताैक्तेे चक्रीवादळाचा धोका | अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा\nगुजरात आणि महाराष्ट्रासहित पाच राज्यांवर अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘ताैक्तेे’ चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागानुसार हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत १८ मे रोजी गुजरातेतील द्वारका येथे धडकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात आज कोकण, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.\nतौक्ते व��दळ | मोदींचा केवळ गुजरात नुकसानीचा पाहणी दौरा | महाराष्ट्रातून टीका टाळण्यासाठी फडणवीसांचा कोकण दौरा\nतौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यानंतर किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार सुरू झाले. सुमारे अडीच ते तीन तास जमीन धसण्याचे प्रकार सुरू होते. वादळामुळे सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागोजागी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.\nतौते चक्रीवादळ | मुंबईकरांनो वादळ-वारे मुंबईच्या उंबरठ्यावर | पुण्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार\nअरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायद��� | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/helping-farmers-promote-decent-work/", "date_download": "2023-02-04T05:21:00Z", "digest": "sha1:ZKBUWRBILTFG5DEVCJTXC4FMIMIMY6B4", "length": 28345, "nlines": 278, "source_domain": "bettercotton.org", "title": "शेतकर्‍यांना चांगल्या कामाला चालना देण्यासाठी मदत करणे - उत्तम कापूस", "raw_content": "\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगो��्या मागे काय आहे\nआम्हाला निधी कसा दिला जातो\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\n'उत्तम' परिभाषित करणे: आमची तत्त्वे आणि निकष\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA)\nआज जगभरातील 24 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 20% वाटा आहे. 2020-21 कापूस हंगामात, 2.2 दशलक्ष परवानाधारक शेतकऱ्यांनी 4.7 दशलक्ष मेट्रिक टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nजैवविविधता आणि जमीन वापर\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,400 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउ��ट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nहोम पेज » क्षेत्रातून कथा » चांगल्या कामाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे\nचांगल्या कामाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे\nहोम पेज » क्षेत्रातून कथा » चांगल्या कामाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे\nचांगल्या कामाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे\nनोव्हेंबर 2, 2018 टिकाव\nसर्व कामगारांना सभ्य काम करण्याचा अधिकार आहे - योग्य वेतन, सुरक्षितता आणि शिक्षण आणि प्रगतीसाठी समान संधी देणारे काम, ज्या वातावरणात लोकांना सुरक्षित, आदर आणि त्यांच्या चिंता व्यक्त करण्यास किंवा चांगल्या परिस्थितींवर वाटाघाटी करण्यास सक्षम वाटत असेल. बीसीआय शेतकर्‍यांना सभ्य कामाला चालना देण्यासाठी मदत करणे हे शेतकरी आणि कामगारांचे कल्याण आणि जीवनमान सुधारण्यासाठी अत्यावश्यक आहे. म्हणूनच ही सहा बेटर कॉटन स्टँडर्ड सिस्टमपैकी एक आहे उत्पादन तत्त्वे, आणि आम्ही आमच्या IP द्वारे प्रदान करत असलेल्या प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग.\nजगभरातील कापूस उत्पादक शेतकरी कामगारांना कीटकनाशकांच्या प्रदर्शनापासून संरक्षण, महिलांविरुद्ध भेदभाव आणि हंगामी कामगारांसाठी पुरेशी वाहतूक, अन्न आणि निवास व्यवस्था पुरवणे, बालमजुरी ओळखणे आणि प्रतिबंध करणे यासारख्या अनेक सभ्य कामाच्या आव्हानांचा सामना करतात.\nतुर्कस्तानमध्ये चांगल्या कामाला चालना देण्यासाठी, BCI चे अंमलबजावणी भागीदार IPUD (चांगले कापूस व्यवहार संघटना) क्षेत्र भेटी आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते ज्यामुळे BCI शेतकर्‍यांमध्ये स्थानिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण होते. 2016 मध्‍ये, फेअर लेबर असोसिएशन (एफएलए) सह भागीदारीसह सर्वसमावेशक सभ्य कार्य प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करून या प्रयत्नांवर आधारित, सभ्य कार्य विषयांची विस्तृत श्रेणी समाविष्ट केली. शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, IPUD उत्पादक युनिट (PU) व्यवस्थापक आणि फील्ड फॅसिलिटेटर तयार करण्यासाठी आणि सहकारी शेतकरी आणि कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी तयार केले.\nसर्वप्रथम, आयपीयूडीने आयडिन आणि सॅनलिउर्फा प्रदेशातील ६४ PU व्यवस्थापकांना आणि फील्ड फॅसिलिटेटरना तीन दिवसांचे 'ट्रेन द ट्रेनर' प्रशिक्षण दिले. फेअर लेबर असोसिएशन (FLA) च्या भागीदारीत व���कसित केलेल्या शिक्षण सामग्रीद्वारे, शेतकर्‍यांनी शेती आणि कापूस, प्रादेशिक फरक आणि BCSS निकष, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक नियमांशी संबंधित सभ्य कामाच्या समस्यांबद्दल शिकले. सहभागींना ज्ञानाची देवाणघेवाण करता आली आणि शेतकरी आणि कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्वोत्तम सराव तंत्र शिकता आले. त्यांनी फील्डमधील सभ्य कामाच्या मानकांचे पालन करण्यावर लक्ष ठेवणे आणि कामगार परिस्थिती सुधारण्यासाठी स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी करणे याबद्दल देखील शिकले.\nIPUD आणि FLA च्या पाठिंब्याने, प्रत्येक उत्पादक युनिटने आपल्या शेतकरी आणि कामगारांसाठी संपूर्ण हंगामात फील्ड-स्तरीय प्रशिक्षण आयोजित केले, त्यांच्या गरजेनुसार ते जुळवून घेतले. उदाहरणार्थ, हंगामी कामगार, जे पिकांना सिंचनासाठी मदत करतात, त्यांना वर्क परमिट आणि योग्य मोबदला मिळण्याबद्दल शिकले, तर कायमस्वरूपी कामगार, जे सामान्यतः तण काढणी आणि कापणीमध्ये मदत करतात, त्यांनी कराराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. काही PU ने अतिरिक्त आरोग्य आणि सुरक्षा सत्रे प्रदान करण्यासाठी स्थानिक डॉक्टरांना आमंत्रित केले.\nएकूणच, 998 लोकांनी प्रशिक्षणात भाग घेतला आणि त्याचे परिणाम आधीच दिसत आहेत. काही PU व्यवस्थापक कंत्राटी परिस्थितीत सुधारणा करत आहेत आणि स्थलांतरित कामगारांना कंत्राटे देत आहेत. इतरत्र, त्यांनी हंगामी कामगारांसाठी राहणीमान आणि वाहतूक परिस्थिती सुधारली.\nIPUD चे फील्ड ट्रेनिंग आणि क्षमता निर्माण तज्ज्ञ, Ömer Oktay म्हणतात, “प्रशिक्षणानंतर, आम्ही शेतकरी आणि कामगार या दोघांमध्ये कामाच्या चांगल्या समस्यांबद्दल जागरूकतेत लक्षणीय सुधारणा पाहिली. \"आम्ही उत्पादन युनिट व्यवस्थापकांना दरवर्षी शेतकरी आणि कामगारांसोबत त्यांचे सभ्य कामाचे ज्ञान सामायिक करत राहून हे यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करू.\"\nसभ्य काम शेती ipud टिकाव प्रशिक्षण\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA आणि SCS)\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: पुनरावृत्ती\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nउत्तम कापूस कुकी धोरण\nजगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला पुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक ट्विटर संलग्न ई-मेल\nआम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंगच्या उद्देशाने तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत करण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याच�� आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/loyla-interscholastic-football-hosts-loyla-schools-strong-forward/", "date_download": "2023-02-04T06:14:00Z", "digest": "sha1:OUSFXC6LCSHX5J27K2AFVHYRQGMYAN7Q", "length": 9441, "nlines": 112, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: लॉयला आंतरशालेय फुटबॉल यजमान लॉयला प्रशालेची दमदार आगेकूच – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: लॉयला आंतरशालेय फुटबॉल यजमान लॉयला प्रशालेची दमदार आगेकूच\nपुणे: लॉयला आंतरशालेय फुटबॉल यजमान लॉयला प्रशालेची दमदार आगेकूच\nपुणे, 02 डिसेंबर 2022 ः टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत लॉयला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत यजमान लॉयला प्रशाला संघाने शुक्रवारी तिनही वयोगटात विजय मिळवून आपली दमदार आगेकूच कायम राखली.\nलॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात आदिराज सिंगने नोंदवलेल्या दोन गोलसह एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशालेचा ५-१ असा पराभव केला.\nलॉयलाकडून तनुष खुणे, अनुराग पारसनीस आणि शॉन आंग्रे यांनी एकेक गोल केला.एसएसपीएमएसकडून स्वराज मानेने एक गोल केला.\nलॉयला प्रशाला संघाने १४ आणि १६ वर्षांखालील गटातील सामन्यात एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघाचाच ७-० असा पराभव केला.\n१४ वर्षांखालील गटात दर्श कासट आणि पार्थ शिंदे यांनी प्रत्येकी तीन, तर परम कुलकर्णीने एक गोल केला.\n१६ वर्षांखालील गटात वेदांत गुप्ताने तीन, तर युवराज भोसले, ब्रायन डीसुझा, धीर परमार, जतिन नायडू यांनी एकेक गोल केला.\nलॉयला प्रशाला ५ (तनुष खुणे ११वे, अदिराज सिंग १३, २१वे, अनुराग पारसनीस, शॉन आंग्रे ३९वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग स्कूल १ (स्वराज माने २९वे मिनिट)\nलॉयला प्रशाला ७ (दर्श कासट ८, ३९, ४८वे, पार्थ शिंदे २७, ३०, ४८वे, परम कुलकर्णी ५०वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ०\nलॉयला प्रशाला ७ (युवराज भोसले ७वे, वेदांत गुप्ता ११, १३, १५वे मिनिट, ब्रायन डीसूझा २२वे, धीर परमार २७वे, जतिन नायडू ३६वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ०\nPrevious गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत भारताच्या मधुरिमा सावंत, हितेश चौहान यांचा अंतिम फेरीत प्रवेश\nNext पुणे: पीपी बालकृष्णा हेगडे करंडक टेबल टेनिस स्पर्धेत 80 खेळाडूंचा सहभाग\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2023/01/blog-post_84.html", "date_download": "2023-02-04T06:49:56Z", "digest": "sha1:4LQLTY7MALESR47Y6KDKSY6MF4J7YNVI", "length": 22781, "nlines": 219, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्य��� आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(१७) अल्लाहने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला आणि प्रत्येक नदी आणि नाला आपल्या पात्रानुसार ते घेऊन निघाला. मग जेव्हा पूर आला तेव्हा पृष्ठभागावर फेसदेखील आला३१ आणि असेच फेस त्या धातूवरदेखील येत असतात ज्यांना दागिने व भांडी इत्यादी बनविण्यासाठी लोक वितळवीत असतात.३२ याच उदाहरणाद्वारे अल्लाह सत्य आणि असत्याच्या बाबींना स्पष्ट करतो. जो फेस आहे तो नाहीसा होतो आणि जी वस्तू माणसाच्या फायद्याची आहे ती पृथ्वीत स्थिरावते. अशा प्रकारे अल्लाह उदाहरणांनी आपली गोष्ट समजावितो.\n(१८) ज्या लोकांनी आपल्या पालनकत्र्याचे आमंत्रण स्वीकारले त्यांच्यासाठी भलाई आहे आणि ज्यांनी त्याला स्वीकारले नाही, ते जर पृथ्वीच्या सर्व संपत्तीचे जरी मालक असले व तितकीच आणखी संपत्ती त्यांनी मिळविली, तर ते अल्लाहच्या पकडीतून वाचण्यासाठी ती सर्व मोबदल्यात देऊन टाकण्यास तयार होतील.३३ हे ते लोक आहेत ज्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाईल३४ आणि यांचे ठिकाण नरक आहे, अत्यंत वाईट ठिकाण. (१९) बरे हे कसे शक्य आहे की तो मनुष्य जो तुमच्या पालनकत्र्याच्या या ग्रंथाला जो त्याने तुम्हावर अवतरला आहे, सत्य मानतो, आणि तो मनुष्य जो या वस्तुस्थितीशी आंधळा आहे, दोघे समान आहेत३५ उपदेश तर बुद्धिमान लोकच स्वीकारीत असतात.३६\n३१) या उदाहरणात ज्या ज्ञानाला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर दिव्यप्रकटनाद्वारे अवतरित केले त्यास आकाशातून पावसाचा वर्षाव म्हटले गेले आहे. ईमानधारक आणि सदाचारी लोकांना नदी आणि झरे म्हटले आहे. ते आपल्या सामर्थ्यानुसार कृपा वर्षावापासून पूर्ण फायदा उठवून तुडुंब भरून वाहतात. इस्लाम विरोधकांनी जे उपद्रव आणि अडचणी इस्लामी आंदोलनाच्या मार्गात निर्माण केल्या आहेत त्यास पाण्यावरचा फेस आणि केरकचरा म्हटले आहे जे अशाश्वत आणि कमजोर असते ��णि पुराच्या पाण्यावर तरंगत राहते.\n३२) म्हणजे भट्टी विशुद्ध धातुला तापवून उपयोगी बनविण्यासाठी तापविली जाते. परंतु हे काम जेव्हा केले जाते तेव्हा मळ वर येतो आणि अशा दिमाखात काही काळ खळखळतो की चहुकडे तोच (मळ) दिसतो.\n३३) म्हणजे त्यावेळी त्यांच्यावर असे संकट कोसळेल की ते आपले जीव वाचविण्यासाठी जग आणि जगातील सर्व संपत्ती देण्यासाठी तयार होतील.\n३४) वाईट किंवा कडक हिशेब घेण्याचा अर्थ म्हणजे मनुष्याच्या कोणत्याच अपराधाला माफ केले जाऊ नये. जी उणिव त्याच्याकडून राहून गेली असेल त्याची चौकशी न करता त्याला सोडून दिले जाऊ नये. कुरआन सांगतो की अल्लाह या प्रकारची चौकशी आपल्या त्या दासांशी करील जे त्याचे द्रोही बनून जगात राहिले होते. याविरुद्ध ज्यांनी अल्लाहशी ईमान राखले आणि त्याच्या आदेशांचे पालन केले, त्यांच्याशी `हलका हिशेब' घेतला जाईल, त्यांच्या सेवेच्या बदल्यात त्यांच्या उणिवांकडे दुर्लक्ष केले जाईल. त्यांच्या एकूण कर्माच्या भलाईला ध्यानात ठेवून त्यांच्या अनेक उणिवांकडे डोळेझाक केले जाईल. याचे अधिक स्पष्टीकरण त्या हदीसने होते ज्यास माननीय आएशा (रजि.) यांच्यातर्फे अबू दाऊदमध्ये कथन केले आहे. माननीय आएशा (रजि.) सांगतात, ``मी म्हटले, अल्लाहचे पैगंबर (स.) माझ्याजवळ अल्लाहच्या ग्रंथातील सर्वात जास्त भीती घालणारी आयत आहे ती म्हणजे `जो माणूस वाईट कृत्य करेल तो त्याची शिक्षा भोगेल.' (सूरह ४, आयत १२३) यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``आएशा (रजि.) काय तुम्हाला माहीत नाही की अल्लाहच्या आज्ञापालक दासांना जगात जे काही कष्ट सोसावे लागते, जसे एखादा काटा त्याला रुतला तर अल्लाह त्यास त्या माणसाच्या एखाद्या अपराधाची शिक्षा समजून जगातच त्याचा हिशेब चुकता करतो. परलोकात ज्याच्याशी हिशेब घेतला जाईल त्याला शिक्षा मिळणारच.'' माननीय आएशा (रजि.) यांनी विचारले, ` मग अल्लाहच्या या कथनाचा अर्थ काय आहे, ``ज्याचे कर्मनोंद पत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल त्याच्याशी हलका हिशेब घेतला जाईल.'' (सूरह ८४, आयत ७-८) पैगंबर (स.) यांनी उत्तर दिले, ``याने तात्पर्य आहे (त्याच्या भलाईसह त्याची बुराई (वाईट)सुद्धा समोर आणली जाईल.) परंतु ज्याची चौकशी झाली, मग त्याने समजून घ्यावे की तो मारला गेला. लहान-सहान अपराधांवर कधीही कठोर पकड करत नाही तर त्याचे मोठमोठे अपराधसुद्धा त्याच्���ा सेवेला व सदाचाराला दृष्टीसमोर ठेवून माफ करतो परंतु एखादा कर्मचारी द्रोही व बेईमान आढळला तर त्याची कोणतीच सेवा लक्ष देण्यायोग्य नसते आणि त्याचे लहान-मोठे सर्व अपराध हिशोबात धरले जातात.''\n३५) म्हणजे जगात त्या दोघांचे आचरण एकसारखे नसते आणि परलोकात त्यांचे परिणामसुद्धा एकसारखे नसतील.\n३६) म्हणजे अल्लाहने पाठविलेल्या या मार्गदर्शनाला आणि अल्लाहच्या पैगंबराच्या आवाहनाला जे लोक स्वीकारतात ते लोक निर्बुद्ध नाहीत तर ते हुशार आणि बुद्धिवंत लोक असतात. जगात त्यांचे ते चरित्र आणि आचरणाचे स्वरुप आणि परलोकातील परिणाम असतात ज्याला नंतरच्या आयतींमध्ये स्पष्ट केले आहे.\nप्रजासत्ताक अबाधित ठेवण्याचे आव्हान\nदारू समाजासाठी किती घातक\nदेश आणि समाजाच्या विकासात आपले योगदान द्या\nपौष्टिक तृणधान्यांचीही क्रांती होणे गरजेचे\nगरीबांच्या मुळावर उठलेला धारावीचा पुनर्विकास\nसंसद नव्हे, संविधान सर्वोच्च\nसर्वसामान्यांना न्याय कोण देणार\n२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२३\nराज्यपाल आणि राज्य सरकारे यांच्यातील वाढता संघर्ष ...\nतुम्ही कष्टात असाल, दुःखदायक परिस्थितीत असलात तरी ...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यसनमुक्तीशिवाय शक्तीशाली होणे अशक्य\nशासकीय त्रांगड्यात गरीबांची होरपळ\nमुस्लिम आपसात आरशासमान आहेत : पैगंबरवाणी (हदीस)\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशाचा आधारस्तंभ असलेल्या युवाशक्तीने ध्येयापासून ...\nशिक्षण व्यवस्थेची वसाहतवादी मानसिक गुलामगिरी\n२० जानेवारी ते २६ जानेवारी २०२३\nउच्च्जातीयांचे आरक्षण आणि अस्पृश्यतेचा प्रश्न\nमुस्लिमांना मी त्यांच्या प्राणांपेक्षाही जवळचा : ...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nशेती आणि शेतकरी हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा\nवर्ष २०२३ साठी सर्वांत मोठे आव्हान : बेरोजगारी\nनोटाबंदीचा निर्णय आणि न्यायाचे निकाल\n०६ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३\n31 डिसेंबर : पाश्चिमात्य संस्कृतीपुढे शरणागती\nन्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहू द्या\nधर्माच्या आज्ञापालनासंदर्भात प्रेषित मुहम्मद (स.) ...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत\nग्राहकांची वाढती आर्थिक फसवणूक आणि सुरक्षा उपाय\nआदरणीय येशू ख्रिस्त.... संक्षिप्त परिचय\nन्यायालयांमध्ये सर्व समाजांच्या पुरेशा प्रतिनि��ित्...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/indian-media-on-news-from-britain/", "date_download": "2023-02-04T05:56:42Z", "digest": "sha1:3Z244SBJHDUWGEOXKUXWNNT6OPIV3M5Q", "length": 8249, "nlines": 107, "source_domain": "m4marathi.com", "title": "ब्रिटीश राजघराण्याच्या वारसासंबंधी भारतीय माध्यमांची अगतिकता – m4marathi", "raw_content": "\nब्रिटीश राजघराण्याच्या वारसासंबंधी भारतीय माध्यमांची अगतिकता\nगेल्या तीन-चार दिवसांपासून एकच प्रश्न सतावत आहे. ब्रिटीश राजपुत्र विल्यम्स आणि केट मिडलटन यांचे बाळ जन्माला येणार म्हण��न संपूर्ण जगातील प्रसार माध्यमे त्याकडे डोळे लावून बसले. मला जगाचे घेणे नाही, पण भारतीय प्रसार माध्यमेही यात मागे नव्हती.\nकुणाच्या संसारवेलीवर नवीन फूल उमलत असेल तर ती नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्याची अधिकाधिक उत्सुकता लागते त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांना. आता विल्यम्स आणि केट हे ब्रिटीश राजघराण्याचे वारसदार असल्याने त्याकडे ब्रिटनवासीय आणि तेथील प्रसार माध्यमे यांचे लक्ष लागलेले असणे स्वाभाविकच आहे. मात्र, भारतातदेखील इथली प्रसार माध्यमे रोजच्यारोज विल्यम्स आणि केटच्या बाळासंबंधी काही ना काही बातमी देत होते.\nइकडे भारतात काही सारे आलबेल नाही, मग ब्रिटीश राजघराण्यातील वारसाच्या जन्मासंबंधी एवढी अगतिकता का ब्रिटिशांनी आपल्या देशाला कमी-अधिक पाऊणे दोनशे वर्षे ओरबाडून खाल्ले ते काही कमी होते जे ते आजही आमच्या विचारांवर आणि माध्यमांवर डल्ला मारतायेत ब्रिटिशांनी आपल्या देशाला कमी-अधिक पाऊणे दोनशे वर्षे ओरबाडून खाल्ले ते काही कमी होते जे ते आजही आमच्या विचारांवर आणि माध्यमांवर डल्ला मारतायेत ‘केट दवाखान्यात गेली, बाहेर आली, दाखल झाली, तिला कळा यायला लागल्या’ अरे किती ही चापलुसी ‘केट दवाखान्यात गेली, बाहेर आली, दाखल झाली, तिला कळा यायला लागल्या’ अरे किती ही चापलुसी भारतात न जाणे रोज किती गरीब लोकांना भुकेमुळे रोज पोटात कळा येत असतील, कित्येक लाचार-बेघर लोक रस्त्यावरच बाळाला जन्म देत असतील त्यांचे काय\nअसली भंपकगिरी करण्यापेक्षा ह्या गरीबांची दखल माध्यमातून घ्या म्हणजे प्रशासनाला जाग येईल माध्यमे ही लोकशाहीची चौथी आधारस्तंभ आहेत, त्यांचा प्रभाव वेळोवेळी जाणवतो म्हणून काही त्यांनी हुरळून जाऊन सर्वसामान्य भारतीय जनतेचे काही देणेघेणे नसलेले विषय त्यांच्यावर बिंबवू नये माध्यमे ही लोकशाहीची चौथी आधारस्तंभ आहेत, त्यांचा प्रभाव वेळोवेळी जाणवतो म्हणून काही त्यांनी हुरळून जाऊन सर्वसामान्य भारतीय जनतेचे काही देणेघेणे नसलेले विषय त्यांच्यावर बिंबवू नये आता आज ब्रिटीश राजघराण्यात बाळ जन्माला आल्यानंतर तरी ही अगतिकता थांबेल आणि सामान्य भारतीयांच्या प्रश्नांकडे माध्यमांची नजर वळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो\n‘ब्राम्होस’ ची यशस्वी चाचणी…\nराजकारणाचे शुद्धीकरण करणारा ऐतिहासिक निर्णय\nआनंदाची बातमी : मान्सूनचे भारतात आगमन….\nसदाबहार गायक मन्ना डे ‘कालवश’…..\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/on-the-occasion-of-national-voters-day-on-25th-january/", "date_download": "2023-02-04T06:01:32Z", "digest": "sha1:G6LGVKFMFERRT3T7ZBWA46X4IY46USKZ", "length": 24761, "nlines": 283, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "दि.२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त……! - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » दि.२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त……\nदि.२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त……\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nरायगड ; रविंद्र कान्हेकर\nमतदार नोंदणी अन् मतदान ….\nएक सामाजिक कर्तव्य ..\nहे वाक्य कानावर आले की निवडणुकीची चाहूल लागते. निवडणूका जवळ आल्या म्हणजे प्रचार, पदयात्रा, कार्यकर्ते, उमेदवारांची भाषणे, मतदारयाद्या,आचारसंहिता, शासकीय यंत्रणेची लगबग इत्यादी आलेच.\nभारतीय संविधानानुसार निवडणूक लढणे, निवडणुकीत मतदान करणे तसेच \" मतदार नोंदणी\" करणे, हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.\nआपल्या देशातील लोकशाहीत ” मतदान पध्दत ” हे संपूर्ण जगाला भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना दि.25 जानेवारी 1950 रोजी झाली असून हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून लोकांमध्ये/युवकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने साजरा केला जातो.\nमतदानाविषयी जनजागृती आणि नवीन मतदार नोंदणी करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.\nभारतासारख्या लोकशाही प्रधान देशात लोकशाही पध्दतीने मतदान \"लोकशाहीचे प्रतिक\" मानले जाते.\nस्वातंत्र्य काळापासून काही वर्ष बँलेट पेपरवर गुप्त मतदान पध्दतीने मतदान होत असे, मात्र काही वर्षांपासून ईलेक्ट्रानिक ईव्हीएम मशिनद्वारे मतदानाचा हक्क व मतमोजणी केली जाते.\nआपल्या लोकशाहीत मतदान करणे सुद्धा देशसेवा आणि सामाजिक कर्तव्य याचा एक भाग मानला जातो. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे, म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यासाठी प्रत्येक भारतीय नवीन सुजाण नागरिकांनी पुढे येऊन आपले नाव मतदार यादीत समावेश करून घेणे महत्त्वाचे ठरते.\nभारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी \"मतदान नोंदणी व मतदान करणे\" का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, प्रभात फेरी, पथनाट्य, निबंध स्पर्धा, शाहिरांच्या पोवाड्यातून जनजागरण आदी उपक्रम राबवून जनजागृती केली जाते .\nविशेषत: 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे, या अनुषंगाने मतदान जागृतीबाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जातो. जेणेकरुन युवा पिढीला मतदानाचे महत्त्व कळेल, व मतदानाविषयी समाजात जागरूकता निर्माण होईल.\n\"निवडणूक आयोग\" भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि महामहिम राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो.\nभारत सरकार दर पाच वर्षांनी मतदारांच्या नोंदणीची विशेष मोहीम राबविते. ही मोहीम मतदार यादी अद्ययावत करण्यासाठीही आखली जाते. या व्यतिरिक्त, भारतातील कोणताही नागरीक निवडणूक आयोगाने तयार केलेले प्रपत्र ६ भरुन, त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करु शकतो. तो अर्ज वैध असला व त्यासोबत आवश्यक ते दस्तावेज जोडले तर, त्याचे नाव त्या विशिष्ट मतदार यादीत समाविष्ट केले जाते. आजच्या ऑनलाईन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मतदान नोंदणी केली जाते.\n\"मतदान\" तसेच \" मतदान नोंदणी\" हा आपला महत्त्वाचा हक्क व अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात तसेच राज्यात शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे/राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येक नागरिकांसाठी मतदार नोंदणी व मतदान करणे महत्त्वाची बाब आहे. माझ्या एका मताने काही फरक पडणार नाही असा समज काढून टाका कारण चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप गरजेचे आहे. यासाठी आपली मतदार नोंदणी महत्त्वाची आहे.\nभारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. मुख्यालयाचे प्रमुख म्हणजेच आयोगाचे मुख्य आयुक्त असतात. राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात तसेच सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली जाते. भारतातील सर्वोच्च संस्था म्हणून निव��णूक आयोगाची गणना केली जाते.\nनिवडणूक आयोगाने इच्छूकांना ऑनलाइन अर्ज करता यावा, यासाठी वेबसाइटही सुरू केली आहे. या वेबसाइटवर भेट दिल्यास संपूर्ण प्रक्रिया समजू शकते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.nvsp.in ला भेट द्यावी. व नंतर ‘अप्लाइ ऑनलाइन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर’वर क्लिक करा. आपण, आपले शेजारी, मित्रपरिवार, आप्तेष्ट इ. मतदान नोंदणी करु शकता.\nचला तर मग…आजच आपली मतदार नोंदणी करु या..आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडू..\nनागपूरकर श्रीनभ अग्रवालला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार\nएएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२\nइतिहासाचे हे मूक साक्षीदार इतिहासजमा होत आहेत\n‘मविआ’ सरकारवरील मोठा घाव\nगोव्यात याही वेळी सत्तेच्या चाव्या छोटे पक्ष आणि...\nदेशातील संपन्न जंगलांचा ऱ्हास आणि विरळ जंगलांची वाढ...\n#NDPATIL महाराष्ट्राचा मार्गदर्शक हरपला\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/china-refrains-from-congratulating-us-president-elect-joe-biden/", "date_download": "2023-02-04T05:07:18Z", "digest": "sha1:42WA63AKIUAM5YTHZ3AMOJPN5O4SCSON", "length": 7124, "nlines": 87, "source_domain": "metronews.co.in", "title": "अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनचा नकार - Metronews", "raw_content": "\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nअमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनचा नकार\nनिवडणुकीचे निकाल देशातील कायदे व कार्यपद्धतीनुसार लागायला हवेत\nअमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकतेच जो बायडन विजयी झाले आहेत. पण जो बायडन यांचं अभिनंदन करायला चीनने नकार दिला आहे. निवडणुकीचे निकाल देश���तील कायदे व कार्यपद्धतीनुसार लागायला हवेत, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.\n3 नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन आणि कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल चीनने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तिथल्या सरकारी माध्यमांनी त्यांच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पण चीनकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.\nयूएसमधील अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर चीनने काही निवेदन दिले आहे का ,अशी विचारणा माध्यमांनी केली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, “बायडन यांनी या निवडणुकीत विजय मिळवला असल्याचं आम्ही पाहिलंय.” “आमचा विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल अमेरिकन कायदा आणि कार्यपद्धतीनुसार निश्चित केला जाईल.”\nमावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली भूमिका स्पष्ट करेपर्यंत चीन निवेदन देईल की थांबेल, असे विचारले असता वांग म्हणाले, “आम्ही आंतरराष्ट्रीय परंपरा पाळू.” चीन, रशिया आणि मेक्सिकोसारख्या काही प्रमुख राष्ट्रांनी अमेरिकेचे अध्यक्ष झाल्याबद्दल बायडन यांचं अभिनंदन केलेले नाही असं हि यावेळी सांगण्यात आलं आहे.\nबिहार निवडणुकीमध्ये विजयासाठी भाजपाची घोडदौड सुरूच\nकुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या ८ मालमत्तांचा लिलाव\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nकरुणा मुंडेनी शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची केली घोषणा .\nदेवस्थानांची ५१३ एकर जमीन लाटली – नवाब मलिक\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष\nवै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण…\nनगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23020/", "date_download": "2023-02-04T06:21:06Z", "digest": "sha1:QOGRJXWKJLDAQCBJUBJWA7PTX7WVVH5K", "length": 14558, "nlines": 222, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "खाफीखान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nखाफीखान : (सु.१७–१८ वे शतक). एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार. संपूर्ण नाव मुहम्मद हाशिम अली-खाफीखान. पण ते खाफीखान या टोपण नावानेच अधिक ओळखला जातो. खोरासानमधील खाफ या प्रादेशिक नावावरून हे नाव पडले. औरंगजेबाच्या कारकीर्दीत आपला मूल्यवान ग्रंथ दडवून ठेवावा लागला, म्हणून त्यास खाफी हे नाव मिळाले अशीही दंतकथा प्रचलित आहे. पण तीत फारसे तथ्य नाही. त्याचे वडील ख्वाजा मीर हे औरंगजेबाचा भाऊ मुरादबख्श याच्या पदरी नोकरीस होते. तेही इतिहासकार होते. वडिलांप्रमाणेच यानेही मोगलांची नोकरी पतकरून औरंगजेबाच्या सैन्यात व दरबारात चांगली कामगिरी केली. पुढे फरूखसियरच्या काळात निजामुल्मुल्कने त्यास दिवाण केले. मोगल सम्राट मुहम्मदशाह याच्या कारकीर्दीत त्याने लिहिलेल्या मुन्तरववुललुबाब-इ-मुहंमदशाही नावाच्या ग्रंथामुळे त्याची ख्याती झाली.\nया ग्रंथात १५१९ मधील बाबरच्या भारतावरील स्वारीपासून ते मोगल बादशाह मुहम्मदशाहाच्या कारकीर्दीतील चौदाव्या वर्षांपर्यंतचा (१७३२–३३) इतिहास आहे. या ग्रंथाची लेखनशैली प्रभावी आहे. त्याचा उत्तरार्ध तुलनेने अधिक विश्वसनीय मानण्यात येतो. त्यात औरंगजेबाच्या संपूर्ण कारकीर्दीची माहिती देण्यात आली आहे. शिवाजीच्या गुणांबद्दल स्तुतिपर उद्गार काढणारा हा एकुलता एक मुसलमान इतिहासकार आहे. तो मुसलमानांचा पक्षपाती आणि गप्पीदास आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक ��्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/tech/iqoo-11-5g-smartphone-will-be-launched-in-india", "date_download": "2023-02-04T06:17:25Z", "digest": "sha1:RJTGCVD72S3LJ2KM2GBN5W5CZQYJH2SA", "length": 2908, "nlines": 37, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "iQoo 11 5G स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च", "raw_content": "\niQoo 11 5G स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च\n१० जानेवारीला म्हणजेच उद्या iQoo ही मोबाईल कंपनी आपला iQoo 11 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.\n१० जानेवारीला म्हणजेच उद्या iQoo ही मोबाईल कंपनी आपला iQoo 11 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. iQoo ही VIVOची सहयोगी कंपनी आहे. हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याआधीच या कंपनीने त्यामधील फीचर्सबद्दल काही माहिती वापरकर्त्यांना सांगितली आहेत. iQoo 11 5G स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत ५५,००० रुपये ते ६०,००० रुपये इतकी असणार असल्याची माहिती कंपनीने आधीच दिली आहे.\nनंबर न सेव्ह करता पाठवू शकता मेसेज; करा 'या' स्टेप फॉलो\niQoo 11 5G या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमधील कॅमेरा हा ५० एमपी सॅमसंग जीएन ५ या सेन्सरसह १३ मेगापिक्सल पोर्टेट सेन्सर आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच iQoo 11 5G या स्मार्टफोनमध्ये ५,००० mAh इतकी बॅटरीची क्षमता असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kisanwani.com/tag/turmeric-powder/", "date_download": "2023-02-04T06:12:41Z", "digest": "sha1:MFQL4ZURSYEB65GPVOPZNZIBWQEP7QVA", "length": 1991, "nlines": 57, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "turmeric powder Archives - Kisanwani", "raw_content": "\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nशिक्षण जेमतेम १० वी पास; पण शेतीतून वार्षिक कमाई तब्बल १० लाख.. पहा ‘या’ जिद्दी महिलेची यशोगाथा\nशेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर या कालावधीत पुन्हा वाढणार | Cotton Price Update\nबीज बोते समय ही करें बीज बनाने की तैयारी |\nभारत का सबसे बड़ा कृषि मेला “किसान” पुणे में शुरू, जानें प्रदर्शनी की खासियत | Kisan Exhibition\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2174", "date_download": "2023-02-04T05:52:17Z", "digest": "sha1:JA4DH4NJUPAINA6OQF2NROBV4WFRJT3V", "length": 13084, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उ��्घाटन – Adivasi Samrat", "raw_content": "\nकोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\nशिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन\nशिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन\nपनवेल तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन होत असतांना गुरूवारी (दि. ११ नोव्हें.) रोजी नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंञी ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.\nया उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते, उद्योग मंञी ना. सुभाष देसाई, मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संघटिका सौ. रेखाताई ठाकरे, रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, जिल्हा युवा अधिकारी मयुर जोशी, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक पनवेल परेश पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत बहुजन समाज पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष शंकर सोनावले यांच्यासह १०० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करून शिवबंधन बांधले.\nसदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख यांनी केले आहे.\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nशिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी सुविधांच्या कामाला सुरूवात\nशिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी सुविधांच्या कामाला सुरूवात पनवेल/ संजय कदम : कळंबोली वसाहतीमध्ये अनेक नागरी सुविधा देण्यास सिडको असमर्थ ठरत होती. या संदर्भात शिवसेनेने दणका दिल्यानंतर तेथील रस्ते, पथदिवे व इतर कामांना सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख […]\nताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय\nवक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक..\nवक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक मनसेने दिली महापालिकेवर धडक पनवेल/ प्रतिन���धी : शहरातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या जुम्मा मस्जिद पटेल मोहल्लाच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 530 या जागेत अतिक्रमण केलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता अभय देण्याच्या प्रयत्न करणार्‍या पनवेल महापालिकेवर मनसेने धडक दिली आणि जाब विचारला. येत्या पाच दिवसात यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी मनसेच्या […]\nताज्या नवी मुंबई पनवेल\nअज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू\nअज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू पनवेल/ प्रतिनिधी : एका अज्ञात वाहनाची धडक मोटार सायकलला बसल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील मुंबई-पुणे जुना हायवे रोडवर वेलवेट हॉटेलच्या समोर कोळखे गावाच्या परिसरात घडली आहे. मोटार सायकलस्वार अशोककुमार रामलोटन गुप्ता (51) हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल क्र.एमएच-43-बीएल-6574 हे मुंबई-पुणे जुना हायवे रोडने जात असताना […]\nपनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत\nपनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे केले महापालिका आयुक्तांचे अभिनंदन\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13332", "date_download": "2023-02-04T05:51:08Z", "digest": "sha1:RFY2JFXWRLMGJ5JGCPNFQFJQBIYWVR3N", "length": 14052, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय भवन येथे स्वच्छता अभियान – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय भवन येथे स्वच्छता अभियान\nसेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय भवन येथे स्वच्छता अभियान\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nचंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nतसेच श्री गुरुदेव कार्यकर्ता भिशी ग्रुप व समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम व श्रमदानातून ताडाळी स्मशानभूमीचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. आपण जिथे राहतो, तो परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच निरोगी राहण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवावा, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. ताडाळी येथील स्मशानभूमीत डॉ. प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनात श्रमदान मोहीम राबवण्यात आली.\nसमान संधी केंद्राची स्थापना : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय आणि सरदार पटेल महाविद्यालय येथे समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या कॉलेज संबंधी तसेच शिष्यवृत्तीच्या अडचणी सोडविण्यात बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, श्री. बनसोड, श्री. कांबळे उपस्थित होते.\nPrevious डिसेंबर अखेरपर्यंत उर्वरीत सर्व लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार\nNext वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ :- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/cet-exam-schedule-declared-18-march-to-23-july-2023", "date_download": "2023-02-04T06:16:49Z", "digest": "sha1:XDTRX55NQRNM6K7L3LR7LZKPA3B2MTIM", "length": 4956, "nlines": 49, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या 'सीईटी' परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.", "raw_content": "\nCET Exam Schedule Declared : सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर\nशैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या 'सीईटी' परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.\nशैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या 'सीईटी' परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत 'सीईटी' परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. हे सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक आहे.\nअभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी 1 एप्रिलला, तर एलएलबी यासाठी 2 आणि 3 मे रोजी परीक्षा होणार आहे.\nसीईटी परीक्षेचा ता���्पुरता कालावधी\nएमबीए/एमएमएस - 19 आणि 19 मार्च\nएमसीए - 25 आणि 26 मार्च\nएलएलबी (5 वर्ष) - 1 एप्रिल\nबी.ए/बी.एस्सी बी.एड - 2 एप्रिल\nएलएलबी (3 वर्ष) - 2 आणि 3 मे\nबी.एचएमसीटी - 20 एप्रिल\nबी. प्लॅनिंग - 23 एप्रिल\nबॅचलर ऑफ फाइन आर्ट (ऑफलाइन) - 16 एप्रिल\nबी. डिझाईन - 30 एप्रिल\nबी.ई/बी.टेक आणि बी.फार्म - 9 ते 20 मे\nदरम्यान, जेईई, नीट, सीयुईटी, यूजीसी नेट या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झालं आहे. या परीक्षांसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सीईटी सेलनं परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं आहे.\nअभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक याबाबत सीईटीच्या ‘https://cetcell.mahacet.org’ या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/shivsena-thackeray-group-leader-sanjay-raut-on-shinde-group-3", "date_download": "2023-02-04T05:00:20Z", "digest": "sha1:4JKYH7WGFIL2CAG2TF5IKKUD3AA4MBVK", "length": 5615, "nlines": 38, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "जयंती कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा; म्हणाले, त्या मोदींच्या लोकांनी...", "raw_content": "\nजयंती कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा; म्हणाले, त्या मोदींच्या लोकांनी...\nउद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हा दिवस देशभरात साजरा केला जातो. हा एक प्रेरणा दिवस आहे. साहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्या दिवसाचे महत्त्व आणि शक्ती तशीच आहे\nराज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे.परंतु, याच वादादरम्यान आता शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जयंती होत आहे. त्यामुळे शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. जयंतीदिनी या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यातच २३ जानेवारीला विधीमंडळात बाळासाहेब ठाकरे त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. मात्र, या कार्यक्रामाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान आता शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.\nतुमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही… जाळीदार टोप्यांचे....भातखळकरांची ठाकरेंवर विखारी टीका\nकाय म्हणाले संजय रा���त\nमुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हा दिवस देशभरात साजरा केला जातो. हा एक प्रेरणा दिवस आहे. साहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्या दिवसाचे महत्त्व आणि शक्ती तशीच आहे. यानिमित्त उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ष्णंमुखानंद सभागृहात शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन करू, तसेच उद्या राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.\nपुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, हा राजकीय कार्यक्रम आहे. त्यावर न बोललं बरं. जे स्वत:ला मोदींचे लोक म्हणतात, त्या मोदींच्या लोकांनी राजकीय स्वार्थासाठी या कायक्रमाचे आयोजन केले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-on-the-occasion-of-angarak-chaturthi-there-will-be-changes-in-the-traffic-system-in-tomorrow/", "date_download": "2023-02-04T05:48:44Z", "digest": "sha1:KYQS4WNNUPU4E7IZXEBTINCQTZINTYVZ", "length": 9185, "nlines": 102, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: अंगारक चतुर्थीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत उद्या बदल – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: अंगारक चतुर्थीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत उद्या बदल\nपुणे: अंगारक चतुर्थीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत उद्या बदल\nपुणे, ०८/०१/२०२३: अंगारक चतुर्थीनिमित्त मध्यभागातील शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (१० जानेवारी) बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्यावरुन जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आ��े.\nअंगारक चतुर्थीनिमित्त शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांची गर्दी विचारात घेऊन शिवाजी रस्ता मंगळवारी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.\nपूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह चौकमार्गे डेक्कन जिमखान्याकडे जावे.\nफर्ग्युसन रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे) जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने सरळ जाऊन इच्छितस्थळी जावे.\nPrevious अखेर विधी महाविद्यालय परिसरातील नागरिकांच्या घरात एमएनजीएलचा गॅस\nNext पुणे: शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई, साडेदहा लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yesmarathi.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98/", "date_download": "2023-02-04T06:11:21Z", "digest": "sha1:ASS63DGUDY6POPZUEZ32OJSHL63HFILA", "length": 11538, "nlines": 77, "source_domain": "yesmarathi.in", "title": "'या' मराठी अभिनेत्याच्या घरी एकाच वेळी हलले 'दोन' पाळणे ! झाला जुळ्या मुलांचा बाप..नाव ठेवलं ...! - Yes Marathi", "raw_content": "\n‘या’ मराठी अभिनेत्याच्या घरी एकाच वेळी हलले ‘दोन’ पाळणे झाला जुळ्या मुलांचा बाप..नाव ठेवलं …\n‘या’ मराठी अभिनेत्याच्या घरी एकाच वेळी हलले ‘दोन’ पाळणे झाला जुळ्या मुलांचा बाप..नाव ठेवलं …\nसोशल मीडिया आपल्या सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील एक अविभाज्य असा घटक बनला आहे. आपल्याला होणार आनंद, दुःख अश्या वेगवेगळ्या भावना व्यक्त कारण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा सगळेच वापर करतात. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या बाबी, अनेकजण सोशल मीडियावरुन सर्वांसोबत शेअर करत असतात.\nत्यामध्ये सर्वसामान्यच काय तर, सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटीज देखील चांगलेच अग्रेसर असलेले आपल्याला बघायला मिळते. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या बबाबी हे सेलिब्रिटीज अगदी सहजपणे, सोशल मीडियाच्या साहाय्याने आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामध्ये बॉलीवूडचं काय मराठी चित्रपटसृष्टीमधले कलाकार देखील आहेत.\nअसाच एक मराठी अभिनेता सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. संकर्षण कऱ्हाडे, नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. अनेक मालिका आणि नाटकांडमध्ये संकर्षणने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. वेगवेगळ्या भूमिकांना समर्थपणे न्याय देणारा अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याला ओळखलं जातं.\nनुकतंच संकर्षणने एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. संकर्षण बाबा झाला आहे, आणि यातही आनंदाची बातमी म्हणजे त्याच्या पत्नीने आवळ्या-जावळ्या मुलांना जन्म दिला आहे. संकर्षणला एक मुलगा आणि एक मुलगी अशी ट्विन्स बाळं झाली आहेत. त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याने आपला एक फोटो शेअर करत, ही आंदनवार्ता आपल्या चाहत्यांना दिली.\nत्याची ही पोस्ट बघताच चाहत्यांनी त्यावर, लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच सुरु केला आहे. अरे व्वा, आता आनंद द्विगुणित झालाय अभिनंदन दोन वेळा असे अनेक कमेंट्स चाहते त्याच्या या पोस्टवर करत आहेत. आपल्या चिमुकल्या बाळांसोबत त्याने एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे.\nयामध्ये आपल्या छोट्या दोन्ही बाळांकडे संकर्षण अगदी मायेने आणि प्रेमाने बघत आहे. त्याने या फोटोसोबतच त्यांची नाव देखिल सांगितले आहेत. त्यांच्या मुलीचे नावं स्रग्वी तर मुलाचे नाव सर्वज्ञ असं ठेवले आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या संकर्षणची ही आजवरची सर्वात सुंदर पोस्ट आहे, असं देखील काही नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे.\nत्याने आपल्या पोस्टमध्ये मुलांची नाव आणि त्याच अर्थ देखील सांगितला आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणनारा , ज्ञानी आणि स्रग्वी म्हणजे पवित्रं तुळस असा या दोन्ही नवजात चिमुकल्यांच्या नावाचा अर्थ आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये त्याने काम केला आहे. माझीया प्रियाला प्रीत कळेना, आभास हा अश्या मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.\nसोबतच, रामराम महाराष्ट्राचे त्याने सूत्रसंचालन केले आहे. लोभ असावा, मी रेवती देशपांडे या नाटकांमध्ये देखील त्याने काम केलं आहे. संकर्षण उत्तम अभिनयासोबतच उत्तम कविता देखील करतो. अनेकवेळा आपल्या सोशल मीडियावरून तो आपल्या कविता चाहत्यांपर्यंत शेअर करत असतो.\nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\nअसं काय घडलं, ज्यामुळे करीनाला वाटू लागली घ’टस्फो’टाची भीती \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nयेऊ कशी तशी… मालिकेला या अभिनेत्रीने ठोकला रामराम; आता ही अभिनेत्री घेणार जागा\nIPL 2022 : कॅप्टन होण��र हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर ही टीम देणार साथ..\n विकी कौशल कॅटरिनानंतर राजकुमार राव ‘या’ तरुणीशी करणार लग्न, ‘या’ तारखेला अडकणार लग्नबेडीत..\nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2008_07_20_archive.html", "date_download": "2023-02-04T05:04:23Z", "digest": "sha1:QECST2BHUFLELTNEKJVQ374RDVS2XU3I", "length": 17510, "nlines": 261, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 7/20/08 - 7/27/08", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\n(20 जून) \"ड्यूक्‍स नोज'ला (नागफणी) गेलो होतो. बऱ्याच महिन्यांनी केलेला ट्रेक\nयंदा अजून पाऊसच नसल्यानं कुठेही जायचा उत्साह नव्हता. तोरण्याला जायचा विचार पावसाअभावी अगदी ऐनवेळी रद्द केला होता. पण ड्यूक्‍स नोजला जायचंच, असं पक्कं ठरवलं होतं. एकतर मी गेल्या सात-आठ वर्षांत \"गिरीदर्शन'बरोबर हा ट्रेक एका वर्षाचा अपवाद वगळता कधीही चुकवलेला नाही. त्यातून मला तो भयंकर आवडतो. तुफानी वारा, तंगडतोड करणारी पायवाट आणि भन्नाट धबधबा बास आणखी कुठलं आकर्षण हवं\nजाताना अजिबात पाऊस नव्हता. उन्हाळ्यात \"ड्यूक्‍स नोज' कशाला काढला, असा विनोदही () मी निघताना केला. पण नंतर खंडाळ्यात पोचलो आणि धुक्‍याचं दर्शन झालं. म्हटलं, चला, फेरी अगदीच वाया नाही गेली\nडोंगरावर चढायला सुरुवात करतानाचेच दोन मोठे ओहोळ अगदी छोट्या झऱ्यासारखे वाटत होते. वाटलं, धबधब्याच्या ऐवजीही आता फक्त छोटा झराच पाहायला मिळणार जाताना वाटेत दोन-तीन ठिकाणी निसरडी होणारी वाट अगदी कोरडी ठणठणीत होती. त्यामुळे कोणाच्या पडण्याचा आनंद घेता आला नाही आणि आधार देण्याचाही जाताना वाटेत दोन-तीन ठिकाणी निसरडी होणारी वाट अगदी कोरडी ठणठणीत होती. त्यामुळे कोणाच्या पडण्याचा आनंद घेता आला नाही आणि आधार देण्याचाही पण पुढे आल्यावर धबधब्याच्या पाण्याचा थोडाथोडा आवाज आला. म्हणजे, अजून जीव आहे तर\nधबधब्याच्या पाशी पोचलो, तेव्हा विश्‍वासच बसला ना���ी स्वतःच्या डोळ्यावर चक्क भिजण्याएवढं पाणी होतं चक्क भिजण्याएवढं पाणी होतं एकेकाळी धारेत उभंही राहता न येण्याची मजा अनुभवली होती, म्हटलं, हादेखील अनुभव घेऊ एकेकाळी धारेत उभंही राहता न येण्याची मजा अनुभवली होती, म्हटलं, हादेखील अनुभव घेऊ अर्थातच यथेच्छ भिजण्यापासून लोकांच्या अंगावर पाणी उडवणे, मधल्या डोहात \"गणपती बाप्पा मोरया' करण्यापासून सगळा आनंद घेतला. नंतरची वाट काही फारशी अवघड गेली नाही. पण मुंबईचे कुणी कॉलेज युवक-युवती दोर बिर लावून किरकोळ पायवाट चढत होते, त्यामुळं झकास मनोरंजन आणि खोळंबाही झाला. नागफणीवर पोचल्यानंतर सुमारे तास दीड तास नुसतंच थांबून वाट पाहावी लागली. तिथे मस्त पाऊस आला आणि पुन्हा चिंब भिजलो.\nवर काही ओळख परेड वगैरे झाली नाही. मी डबा आणला नव्हताच, त्यामुळे बाकीच्यांच्या डब्यावर आडवा हात मारला. आणखी कुणी आंग्लाळलेले एक-दोन ग्रुप आले होते. काही शाळेची मुलंही होती. उतरताना नेहमीची घसरगुंडीची मजा आली. काही जण झकास पडलेही. पण डोंगरपायथ्याला सुरू असलेलं एका रस्त्याचं काम पाहून मन खट्टू झालं. आता ड्यूक्‍स नोजला पूर्वीची मजा येणार की नाही, असं वाटत राहिलं.\nघरी लवकर पोचायचा गृहमंत्र्यांचा आदेश असल्यानं उगाच हात दाखवून अवलक्षण नको, म्हणून जीपनंच लोणावळ्यात आलो आणि तिथून लोकल पकडून पुण्यात. साडेसहाला मला घरी पाहून सौभाग्यवतींचा चेहरा उजळला. नंतर त्यांना महागड्या हॉटेलात जेवण घालावं लागलं, ही गोष्ट वेगळी\nएकूण धमाल आली. मुळात, मी अजूनही ट्रेक करू शकतो आणि त्यात पूर्वीची धमालही करू शकतो, याचा आत्मविश्‍वास आला आपला विनोदाचा दर्जाही अगदीच घसरला नाहीये आणि उमदा स्वभावही (डोंबल आपला विनोदाचा दर्जाही अगदीच घसरला नाहीये आणि उमदा स्वभावही (डोंबल) कायम आहे, हेही लक्षात आलं. असो. ढाक-भैरीही जमल्यास करू\nहां, पण पायाचे तुकडे मात्र पडले. नागफणी पायथा ते लोणावळा ही पाच किलोमीटर पायपीट न करताही ती केली असती, तर काय झालं असतं कुणास ठाऊक ती केली असती, तर काय झालं असतं कुणास ठाऊक पुन्हा एकदा व्यायाम सुरू करण्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अ��्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2010_12_12_archive.html", "date_download": "2023-02-04T06:03:30Z", "digest": "sha1:7EKAVJWDRFP4PPNZ6DCWKPSR4HHKPJGL", "length": 17416, "nlines": 258, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 12/12/10 - 12/19/10", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nए खादा मोठा दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोर कुलदैवताला जाऊन साकडं घालतात, तसं मी आज करणार आहे. मला कुठे दरोडा घालायला नसला, तरी चार-दोन खडे बोल सुनावायचे आहेत. कदाचित तो माझा अवास्तव संताप असेल किंवा आततायीपणादेखील. पण मला जाणवलंय, ते मांडायचं नक्की आहे. त्यामुळं आधी जरा दोन चांगल्या गोष्टी लिहिणं आवश्‍यक आहे.\nमाझ्या ब्लॉगला आता 70 फॉलोअर्स मिळालेत. निदान त्यापैकी निम्म्यांना तरी मी काय लिहितो, याविषयी उत्सुकता असल्यानंच ते माझे अनुयायी झाले असावेत, असा दावा करायला हरकत नाही. काहींना ओझरता दृष्टिक्षेप टाकायचा असेल, आणि सोय म्हणून ते फॉलोअर झाले असतील. काही जण केवळ ब्लॉगने पुरविलेल्या सोयीचा एक भाग म्हणून औपचारिकता पूर्ण करण्यासाठी झाले असतील, तर काही चुकून...या सगळ्यांनाच माझे मनापासून धन्यवाद. ब्लॉगवर मी जे काही (बाही) लिहितो, ते एवढे दिवस सहन करणाऱ्या 35 व्हिजिटर्सनाही माझा सलाम...या सगळ्यांनाच माझे मनापासून धन्यवाद. ब्लॉगवर मी जे काही (बाही) लिहितो, ते एवढे दिवस सहन करणाऱ्या 35 व्हिजिटर्सनाही माझा सलाम माझ्या लिखाणात त्यांना वाचण्यासारखं किंवा निदान माझ्या ब्लॉगला भेट देण्यासारखं काहितरी वाटलं, ही भावनाच मला आनंद देते.\n) लेखनावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांनाही धन्यवाद. ते दर वेळी नेमाने पोस्ट वाचून त्यांचेही अनुभव शेअर करतात, मतेही मांडतात.\nमला थोडीशी तक्रार करायचेय ती ही, की एखाद्या चांगल्या लेखावर भरभरून प्रतिक्रिया देणारे माझे हे चाहते, वाचक, हितचिंतक, गुणग्राहक, स्तुतिपाठक वगैरे वगैरे मी अनेक दिवसांत ब्लॉग अपडेट केलाच नाही, तर काहीच कसे म्हणत नाहीत हल्ली मी काही ना काही कारणांनी बिझी आहे. ब्लॉग अपडेट करायला, नवे अनुभव लिहायला वेळ नाही. मला नेहमी उत्सुकता असते, की ब्लॉगला भेट देणारे, नेहमी वाचणारे मला विचारतील, बाबा रे, काही लिहिलं का नाहीस बऱ्याच दिवसांत हल्ली मी काही ना काही कारणांनी बिझी आहे. ब्लॉग अपडेट करायला, नवे अनुभव लिहायला वेळ नाही. मला नेहमी उत्सुकता असते, की ब्लॉगला भेट देणारे, नेहमी वाचणारे मला विचारतील, बाबा रे, काही लिहिलं का नाहीस बऱ्याच दिवसांत कुठेतरी ई-मेलवर, फेकबुकात तसा उल्लेख करतील. पण तसं काहीच घडत नाही.\nब्लॉग लोक वाचतात, तो त्यांना आवडतोही. त्यांच्या प्रतिक्रियांतून ते जाणवतं. मग लोकांना नवी पोस्ट टाकली नाही तर काही मिस केल्याचं का वाटत नाही की तसं वाटूनही ते उल्लेख करायचं विसरतात की तसं वाटूनही ते उल्लेख करायचं विसरतात की अन्य बरंच काही चांगलं वाचायला उपलब्ध असल्यानं माझ्या ब्लॉगची उणीव वगैरे जाणवत नाही\nहा विषय फक्त ब्लॉगपुरताच मर्यादित नाही. मैत्रीबाबतही हीच परिस्थिती मला हल्ली त्रास देते. कितीतरी मित्रांशी महिनोन्‌ महिने भेट होत नाही. कधीतरी कामानिमित्त बोलणं होतं, पण पुन्हा आपण आपापल्या कामांत गुंतून जातो. कुणा मित्रानं \"अरे बरेच दिवसांत भेटला नाहीस, खूप उणीव जाणवतेय तुझी. भेट की एकदा' असं म्हटल्याचंही फारसं घडत नाही.\nमी ही तक्रार करताना मी स्वतःदेखील हल्ली काही दिवस खूप बिझी आहे आणि मित्रांना स्वतःहून भेटण्याचा, कुणाचं नवीन काही वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला नाही, हेही खरंच. त्यामुळं या तक्रारीचा बराचसा दोष माझ्याकडेही जातोच. म्हणून तर सुरुवातीला म्हटलं, की तक्रारीपेक्षाही केवळ भावना मांडण्याचा हा प्रयत्न होता.\nअसो. तुम्हाला काय वाटतं यावर अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्या. चुकीचं वाटलं तर कान उपटा. होऊन जाऊ द्या\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-march-2019/", "date_download": "2023-02-04T05:49:36Z", "digest": "sha1:CFAY3FL7IA3EFZZCNQPLWYMSN7HJWBL4", "length": 13134, "nlines": 114, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 03 March 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\n‘मान की बात – अ सोशल रेव्होल्यूशन ऑन रेडिओ’ या नावाचे पुस्तक नवी दिल्ली येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रसिद्ध केले.\nएअर मार्शल रघुनाथ नंबियार वे���्टर्न एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे.\nयस बँकेचे एमडी व सीईओ म्हणून रवीनी गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nगुजरातमधील स्वाइन फ्लू महामारी ठरली आहे कारण दररोज राज्यात सुमारे 100 नवीन खटले आढळतात. आतापर्यंत दोन महिन्यांत 3000 प्रकरणे आणि 99 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडिया आणि त्याच्या सहाय्यक / जेव्हीच्या विनिवेशासाठी विशेष हेल्प व्हेइक आणि संबंधित क्रियाकलाप तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे.\n‘रिफॉर्म्स एजेंडा’ अंमलबजावणीसाठी पंजाब नॅशनल बॅंकने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये टॉप स्थान मिळविले. ईएएसई-इंडेक्समध्ये 100 पैकी 78.4 गुणांसह पीएनबीने आघाडी घेतली आहे. त्यानंतर बीओबी, एसबीआय आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचा क्रमांक लागतो.\nबॉक्सिंगमध्ये मकरन कपमध्ये दीपक सिंगला सुवर्णपदक मिळाले, नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन दीपक सिंग हे एकमेव भारतीय मुष्टियुद्ध आहेत, त्यांनी ईरानच्या चाबहर येथे बॉक्सिंगमध्ये मकरन कप मध्ये सुवर्ण पदक जिंकले.\n8. वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (Teacher) महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती 2019\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2023-02-04T05:16:41Z", "digest": "sha1:QIAAP4G5KBYI23QBTXA3J2UW22ECFADE", "length": 2177, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १५३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १५३० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५०० चे १५१० चे १५२० चे १५३० चे १५४० चे १५५० चे १५६० चे\nवर्षे: १५३० १५३१ १५३२ १५३३ १५३४\n१५३५ १५३६ १५३७ १५३८ १५३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/28/05/2021/gram-panchayat-employee-dies-due-to-electric-shock-incident-at-smart-village-bibi/", "date_download": "2023-02-04T06:23:36Z", "digest": "sha1:ATK4KYRA3RCGF55RLN65EV3CPHHXRNFV", "length": 16386, "nlines": 218, "source_domain": "newsposts.in", "title": "विद्युत शाॅक लागून ग्राम पंचायत कर्मचाऱ्या मृत्यू ; स्मार्ट ग्राम बिबी येथील घटना | Newsposts.", "raw_content": "\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका…\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nHome Marathi विद्युत शाॅक लागून ग्राम पंचायत कर्मचाऱ्या मृत्यू ; स्मार्ट ग्राम बिबी येथील...\nविद्युत शाॅक लागून ग्राम पंचायत कर्मचाऱ्या मृत्यू ; स्मार्ट ग्राम बिबी येथील घटना\nचंद्रपूर : कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील बिबी येथील विद्युत खांबावर काम करताना विजेच्या धक्क्याने ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला.ही घटन��� स्मार्ट ग्राम म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या बीबी या गावी आज शुक्रवारी 28मे 2021 ला घडली. विजेचा धक्का बसल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह जवळपास साढे तीन तास विद्युत खांबावरच लटकत होता. मारोती घोडाम ( ३० वर्ष) असे मृत कर्मचाऱ्याचे नांव आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nबीबी यागावी आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ग्राम पंचायत कर्मचारी विद्युत खांबावर काम करत होता. मात्र, त्याचवेळी विद्युत तारेमध्ये करंट आला आणि काही कळण्याच्या आत विजेचा धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा तारेवरच मृत्यू झाला.\nमृत कर्मचाऱ्याचे नांव मारोती घोडाम वय ३० वर्ष असून मारोती नेतामगुडा चा राहणारा होता. मृतक हा ग्राम पंचायत कार्यालयात चपराशी म्हणून कार्यरत होता. सायंकाळी ६.३० च्या दरम्यान मृतकाचे शव पोल वरून खाली उतरविण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दरम्यान, या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा खरच एकदा ऐरणीवर आला आहे. विजेच्या खांबावर अन्य कोणीही चढू नये, असा वीज वितरण कंपनीचा नियम आहे .तरी देखील मात्र या नियमाचे घटनास्थळी उल्लंघन झाल्याचे दिसून येते आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण. असा ही प्रश्न येथील नागरिकांनी चर्चा दरम्यान उपस्थित केला आहे.\nPrevious articleसहाय्यक नगर रचनाकारास लाच घेताना अटक\nNext articleपालकमंत्री वडेट्टीवारांचे लिकर असोसिएशनने केले स्वागत\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका वाटप\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nचंद्रपूर : गत 24 तासात जिल्ह्यात 113 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 55 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत....\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका...\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nनिराधार 'भा���रथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका वाटप\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका…\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/marathwada/3463/", "date_download": "2023-02-04T05:56:48Z", "digest": "sha1:QDKRDZHDEGJV33M6ID6SC7UBJI3TZA4T", "length": 8400, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "टाटांच्या ‘विस्तार’चे उड्डाण", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome मराठवाडा टाटांच्या ‘विस्तार’चे उड्डाण\nनवी दिल्ली – टाटा समूहाचा सर्वाधिक हिस्सा असलेल्या ‘विस्तार’ या नव्या एअरलाईनच्या विमानाने शुक्रवारी पहिल्यांदाच आकाशात झेप घेतली. याबरोबरच तब्बल सहा दशकांनंतर भारतीय हवाई क्षेत्रात टाटा समूहाचे पुनरागमनही साजरे झाले. कोणताही गाजावाजा न करता ही कंपनी चांगली कामगिरी करेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हवाई क्षेत्रात अस्थिर वातावरण असताना या विमान कंपनीने सुरुवात केली असून फुल सव्‍‌र्हिस कॅरिअर म्हणून उधळपट्टी नव्हे, असेही या नव्या विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.\nनव्या कंपनीमध्ये टाटांची ५१ टक्के गुंतवणूक आहे. तर सहभागीदार असलेल्या सिंगापूर एअरलाईन्सने ४९ टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. संयुक्त उद्यम असलेल्या विस्तारने दिल्ली ते मुंबई असे पहिले उड्डाण केले. यापूर्वी टाटा यांच्याकडे एअर इंडियाची मालकी होती. त्यांनी १९५० मध्ये ही कंपनी सरकारला समर्पित केली. विस्तारच्या पहिल्या फेरीचे टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. दिल्लीतून पहिले उड्डाण घेणा-या या विमानाला मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अखेर समूहाच्या स्वप्नाची पूर्तता झाली. दिल्ली विमानतळावरून दु. १२.५१ वाजता विमानाने उड्डाण केले आणि २.४६ वाजता मुंबईत हे विमान उतरले. मोठा गाजावाजा करून नंतर पदरी निराशा पाडून घेण्यापेक्षा योग्य तेच करण्यावर भर राहील, असे विस्ताराचे अध्यक्ष प्रसाद मेनन यांनी सांगितले.\nPrevious articleरेल्वेमध्ये एफडीआय आले तर, बेमुदत संप – एनएफआयआर\nNext article‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी निधी मोहीम राबवणार\nलोकशाहीवर बिनधास्त भाषण देऊ��� सगळ्यांना हसवणाऱ्या कार्तिकच्या भेटीला पोचले मुख्यमंत्री\nजलयुक्त शिवारच्या नावाने चांगभलं,लिपिकाने तब्बल 26 कोटींचा निधी केला गायब\n२३ वर्षीय तरुणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, प्रेमसंबंधातून घरच्यांनीच संपवले\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/19/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-2/", "date_download": "2023-02-04T05:14:42Z", "digest": "sha1:2TVATV75ATKUOKBRQIEAEGKCJ64YQ5SK", "length": 8388, "nlines": 87, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; स्वाभिमानीच्या लढ्याला यश, FRP बद्दल मोठा ... - MSN - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी गोड बातमी; स्वाभिमानीच्या लढ्याला यश, FRP बद्दल मोठा … – MSN\nशेतकऱ्यांसाठी गोड बातमी; स्वाभिमानीच्या लढ्याला यश, FRP बद्दल मोठा … – MSN\nमुंबई, 29 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. आता ऊस उत्पादकांना एक रकमीच एफआरपी मिळणार आहे. शिंदे सरकारने आज याबाबतचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टींनी पुण्यात साखर आयुक्तालयावर आसूड मोर्चा काढला होता.\nया मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस ऊसवाहतूक बंद केली होती. या आक्रोश मोर्चाचा परिणाम आज दिसला आहे आणि आज अखेर राज्य सरकारने एफआरपीचा निर्णय घेतला. यानिमित्ताने शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या काय –\nमागील हंगामात तुटलेल्या ऊसाला एफआरपी व्यतिरिक्त 200 रुपये द्यावेत,\nदोन टप्प्यातील एफआरपी ऐवजी एकरकमी एफआरपी द्यावा\nकाटामारीत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी\nसाखरेचा किमान विक्री किंमत 31 वरून 35 रुपये करावा,\nइथेनॉल विक्रीमध्ये शेतकऱ्याला 70 टक्के हिस्सा मिळावा,\nखुल्या साखर धोरणातंर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी\nचर्चेच्या निमंत्रणानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय –\nऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शुक्रवारी 25 नोव्हेंबरला राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चक्काजाम आंदोलन करणारी होती. मात्र, राज्य सरकारने राजू शेट्टी यांना गुरुवारीच 24 तारखेला रात्री चर्चेचे आमंत्रण पाठवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी रोजी नियोजित चक्कजाम आंदोलन मागे घेत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाहीर केले होते.\nतसेच बैठकीत तोडगा निघाला नाही तर 3 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही त्यांनी दिला होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला होता.\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nShetkari Sanman Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर लवकरच 50 ह ...\nरोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहरींची कामे \n मुलांमध्ये पसरतोय HMFD आजार, पाहा काय आहेत लक्षण ...\nजनावरांना डोळ्याचे कोणते आजार होतात\nAditya Thackeray : घटनाबाह्य सरकारला आम्ही चर्चेचं आव्हा ...\nविघटनक्षम मल्चिंग पेपरवर संशोधन – Agrowon ...\nदिवसभरात देश-राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ ...\nRaj Thackerayच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणा ...\nSharad Pawar : राज ठाकरे महिनोन्महिने गायब असतात, आपल्या ...\nपाऊले चालती: मी तुमचा आवाज आहे अन् तुमचंच ऐकायला आलाेय, ...\nShoulder And Neck Pain | मान आणि खांद्याच्या वेदनांच्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/krunal-pandya/photogallery/", "date_download": "2023-02-04T05:03:29Z", "digest": "sha1:USZ5UB6DCBZVJ5BFK4EDB3SCQQ2VNUZV", "length": 3289, "nlines": 91, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Krunal Pandya फोटो आणि मराठी बातम्या | Krunal Pandya Photos, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nBrother’s Day 2022 : वॉ ते पांड्या 'या' भावांनी गाजवलं ��्रिकेटचं मैदान\nक्रिकेटर Hardik Pandya ने आपल्या कुटुंबीयांसह साजरा केला Christmas, पाहा PHOTOS\nIND vs SL : कृणाल पांड्याच्या संपर्कात आले 8 भारतीय खेळाडू, पृथ्वी-सूर्यावर संकट\nकोरोना संकटात पांड्या बंधूंची देशासाठी 'बॅटिंग', गरजूंना मोठी मदत\nहार्दिक-कृणालसोबत नताशा स्विमिंग पूलमध्ये, पाहा HOT PHOTO\nIPL 2021 : विराट कोहलीचा सहकारी जबरदस्त फॉर्मात, प्रतिस्पर्धी टीमची झोप उडवून बनला नंबर 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/category/marathi-news/business-news/", "date_download": "2023-02-04T05:28:41Z", "digest": "sha1:XCOYSYIMZJN2JORET3SG3HX6PTMWYVZD", "length": 4816, "nlines": 104, "source_domain": "m4marathi.com", "title": "बिजनेस – m4marathi", "raw_content": "\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण\nगेल्या आठवड्यापासून चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्यात 59.95 पर्यंत रुपया गेला होता. २२ सप्टेंबर २०११ नंतर प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर रुपयाची घसरण झाली आहे.\nनारायणमूर्ती पुन्हा इन्फोसिस मध्ये….\nजगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी पैकी एक असा लौकिक असलेल्या ‘इन्फोसिस’ कंपनीच्या ‘कार्यकारी संचालक’ पदाची सूत्रे आज पुन्हा कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी स्वीकारली. के. व्ही. कामथ यांनी राजीनामा दिल्यानंतर\nनुकतेच गूगल ने मराठी भाषेत इंग्लिश किंवा अन्य भाषांमधून भाषांतराची सेवा सुरु केली आहे , तुम्ही पुढे दिलेल्या लिंक चा वापर करून गूगल भाषांतर सेवा वापरू शकतात .\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/raigad/pen-bjp-mla-son-vaikunth-patil-gets-3-months-imprisonment-by-alibaug-court/articleshow/89896530.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2023-02-04T06:46:18Z", "digest": "sha1:JXO44RWBWPFPVGLCW4PDDQQHBMO6FXHH", "length": 13370, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nPen news : भाजप आमदारपुत्राला 'ती' पोस्ट व्हायरल करणे भोवले; ३ महिन्यांची शिक्षा\nपॉक्सो अंतर्गत दाखल एफआयआरची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पेणमधील भाजपचे आमदार रवींद्र प���टील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांना अलिबाग कोर्टानं तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.\nभाजप आमदारांचे पुत्र वैकुंठ पाटील यांच्यासह तिघांना पोस्ट व्हायरल करणे महागात\nअलिबाग कोर्टानं सुनावली तीन महिन्यांची शिक्षा\nपोस्ट व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप\nपेण : भाजपचे पेण येथील आमदार रवींद्र पाटील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांना पॉक्सोअंतर्गत गुन्ह्यातील एफआयआर सोशल मीडियावर व्हायरल करणे भोवले आहे. अलिबागमधील कोर्टानं वैकुंठ पाटील यांना तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर दोन जणांनाही कोर्टानं शिक्षा सुनावली आहे.\nतंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत अलिबागमधील कोर्टानं वैकुंठ पाटील यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली असून, अन्य दोघांनाही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आता वैकुंठ पाटील यांची जामीन मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे, असे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, पेण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरची प्रत वैकुंठ पाटील आणि त्यांच्या दोन साथीदारांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे संबंधितांची बदनामी झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याबाबत संबंधितांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.\nMumbai Fire : मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग\nDombivli Crime : डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, डोळ्यांत मिरची पूड फेकली अन्...\nत्यानुसार पोलिसांनी अलिबाग कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. अलिबाग कोर्टात आज, सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. वैकुंठ पाटील यांच्यासह दोन जणांवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश शाहीदा शेख यांनी त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वैकुंठ पाटील हे जामिनासाठी अर्ज करणार आहेत.\nमहत्वाचे लेखपेण अर्बन बँक घोटाळा : 'बँकेची मालमत्ता ही धारकरांची वडिलोपार्जित नाही'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nअर्थवृत्त Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष, अंबानींनी दलालांना गुडघे टेकायला लावले\nकोल्हापूर खेळताना पिठात पडला, नाका तोंडात पीठ गेल्याने ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत; अख्खं कोल्हापूर हळहळलं\nपुणे ​पुण्यातील भीषण अपघातात आई-मुलाचा करुण अंत; महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्नही अधुरं\nअर्थवृत्त Adani Group: हिंडेनबर्गच्या दणक्याने हादरले अदानी साम्राज्य, भारतीय अर्थव्यवस्थेला किती मोठा धक्का\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\nसिंधुदुर्ग जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nकरिअर न्यूज SPPU Exam Postpone: आध्यात्मिक कार्यक्रमासाठी परीक्षाच ढकलल्या पुढे\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Yajsathi_Kela_Hota_Attahas", "date_download": "2023-02-04T04:55:17Z", "digest": "sha1:EIM5LHAFZEQU3YS3UIQ2TWDK4E5JNVXV", "length": 4014, "nlines": 43, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "याजसाठीं केला होता अट्टहास | Yajsathi Kela Hota Attahas | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nयाजसाठीं केला होता अट्टहास\nयाजसाठीं केला होता अट्टहास \nशेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥\nआतां निश्चितीनें पावलों विसांवा \nखुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥\nकवतुक वाटे जालिया वेचाचें \nनांव मंगळाचें तेणें गुणें ॥३॥\nतुका ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी \nआतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥\nगीत - संत तुकाराम\nसंगीत - श्रीनिवास खळे\nस्वर - पं. भीमसेन जोशी\nगीत प्रकार - संतवाणी\nखुंटणे - थांबणे / कुंठित होणे.\nधांवा - मदतीला धांवून येण्यासाठी (परमेश्वराची) केलेली विनवणी, प्रार्थना / फेर्‍या.\nवेचणे - खर्च करणे.\nयासाठीच मी सगळी खटपट केली. माझे शेवटचे दिवस सुखाने जावेत.\nकोणत्याही तृष्णा (तहान, अभिलाषा) राहिल्या नाहीत. मला शांतपणे विश्रांती घेता येईल याची खात्री आहे.\nश्रीहरीच्या चिंतनात आयुष्य खर्च झाल्यामुळे कौतुक वाटते. त्या मंगल नाम स्मरणाचा हा गुण आहे.\nतुकाराम महाराज म्हणतात, मी 'मुक्ती' या नवरीचा स्वीकार करून तिच्याशी लग्‍न केले. आता तिच्याशी खेळीमेळीने वागून चार दिवस मजेत दवडणार आहे.\nसंत तुकारामाची सार्थ अभंगवाणी\nसौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.\n* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nमंदिरात अंतरात तोच (१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/7916", "date_download": "2023-02-04T06:16:00Z", "digest": "sha1:JGUDHFTQUCGGUFTA5QFNUH6O3JW5NY2J", "length": 11180, "nlines": 110, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार – Purogami Sandesh", "raw_content": "\nलिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार\nलिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार\nपुणे(दि.6ऑगस्ट):-फातिमानगर येथील पीएमपी स्थानकावर उभ्या असलेल्या महिलेला लिफ्ट देऊन तिला दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जाऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी २४ तासांत अटक केली.\nदशरथ रामचंद्र बनसोडे (वय ५३, रा. विशाल पार्क, काळेपडळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरकाम करते. रविवारी सकाळी ती फातिमानगर येथील पीएमपी स्थानकावर उभी होती. या वेळी राजेश कांबळे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांना ‘लोणी येथे सोडतो,’ असे म्हणून लिफ्ट दिली. त्यानंतर जाताना ऑफिस दाखवितो; म्हणून महिलेला कोरेगाव पार्क परिसरातील मॅरेज लॉन येथे घेऊन गेला. महिलेचे हातपाय बांधून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्या ठिकाणाच्या खोलीत\nमहिलेवर बलात्कार केला. महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. त्यानंतर महिलेने मुंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.\nया प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाउस यांच्या मार्गदर्श��ाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.\n– काळेपडळ परिसरात राहणाऱ्या दशरथ बनसोडे नावाच्या व्यक्तीने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.\n– त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करताना त्याने वेगळेच नाव वापरले होते.\n– खोट्या नावाव्यतिरिक्त बाकी काहीही पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्याने माग काढून आरोपीचा २४ तासांत शोध घेतला.\nपुणे महाराष्ट्र क्राईम खबर , पुणे, महाराष्ट्र, मिला जुला , राज्य, सामाजिक , सांस्कृतिक\nकोविड रुग्णालयात भीषण आग, ८ रुग्णांचा भाजून मृत्यू\nजिल्ह्यातील ३३ इंग्रजी माध्यमांच्या शाळा शुल्क वाढीच्या कचाट्यात\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित कि��ी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2023-02-04T06:12:25Z", "digest": "sha1:MYCLYTGBP3ZPCYN5AZCAH6ZU5UX3ODJN", "length": 6658, "nlines": 103, "source_domain": "m4marathi.com", "title": "अजिंठा-वेरूळची लेणी – m4marathi", "raw_content": "\nऔरंगाबाद पासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे.अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत.वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत.यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत.हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली. अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वासेच वाटावे असा कोरलेला आहे. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील मूर्ती आहे.\n*लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधी\nएप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सिअस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.\nबाई बी ‘मानुस’ असती ��..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2023-02-04T06:40:10Z", "digest": "sha1:FDR7QXH3I67KFMTRYPQRIIAD5NAJNCCW", "length": 20889, "nlines": 264, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "बुलेट ट्रेनवरून राज्याच्या भूमिकेत बदल - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » बुलेट ट्रेनवरून राज्याच्या भूमिकेत बदल\nबुलेट ट्रेनवरून राज्याच्या भूमिकेत बदल\nby वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा\nमेट्रो कारशेडला केंद्राची मदत\nमुंबई : राज्यात शिवसेना व भाजपमधील संबंध कमालीचे दुरावले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडे अनुकूल अशी भूमिका घेतल्याने त्या बदल्यात केंद्र सरकार मेट्रो कारशेडच्या जागेकरिता राज्याला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nराज्यात सत्ताबदल झाल्यापासून मुंबई-अहमदाबाद या पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मुद्दा मागे पडला. केंद्र सरकार व नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने गेल्या पावणेदोन वर्षांत राज्य सरकारला अनेकदा स्मरणपत्रे पाठवूनही राज्याने ठाणे व पालघर जिल्ह्य़ांमधील भूसंपादनाच्या प्रक्रियेला मदत केली नव्हती. राज्याच्या या भूमिकेबद्दल भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे व महाविकास आघाडीवर टीकाही केली होती. कांजूरमार्गच्या जागेवर कारशेड उभारण्यास केंद्र सरकार आडवे येत असल्यास वांद्रे-कु र्ला संकु लातील बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित स्थानकाच्या जागेतच मेट्रोचे कारशेड उभारण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आला होता. बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकार सहकार्य करीत नसल्यानेच मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग येथील जागेला केंद्राने आडकाठी आणल्याची चर्चा सुरू झाली होती. सध्या कांजूरमार्गच्या कारशेडच्या जागेचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे.\nगेल्या काही दिवसांपासून मात्र बुलेट ट्रेनबाबत राज्य सरकारच्या भूमिकेत बदल झालेला दिसतो. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता जागा देण्याचा ठराव मंजूर केला. आधी ठाणे महानगरपालिके ने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता.\nमुंबई-नाशिक-नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चारच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात दिली. तसेच मुंबई-हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पात पुणे व औरंगाबादचा समावेश करावा, अशी मागणी केली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाण्यातील दिवा परिसरात भूसंपादनास दिलेली मंजुरी, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनला सहकार्य करण्याची ग्वाही तसेच मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात सुचवलेले बदल यावरून मुख्यमंत्री ठाकरे वा सत्ताधारी शिवसेनेच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिकेत बदल झाल्याचेच स्पष्ट होते.\nमुंबईत मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी ‘आरे’ची जागा रद्द करण्यात आल्यावर कांजूरमार्गच्या जागेचा पर्याय निवडण्यात आला. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने या जागेत प्राथमिक कामालाही सुरुवात केली. हे काम सुरू झाल्यावर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने या जागेवर दावा करीत काम थांबविण्याची सूचना केली. केंद्र सरकारने अनुकू ल भूमिका घेतल्याशिवाय कांजूरची जागा राज्याला मिळणार नाही. ‘आरे’चा मुद्दा शिवसेनेने प्रतिष्ठेचा केल्याने तेथे कारशेड उभारली जाणार नाही. गोरेगावच्या जागेचा पर्याय असला तरी कायदेशीर व तांत्रिक अडथळे आहेत. कांजूरमार्गचीच जागा योग्य असल्याचे सरकारचे मत झाले आहे. यातूनच केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मदत करून त्या बदल्यात मेट्रो कारशेडकरिता कांजूरची जागा पदरात पाडून घेण्याची खेळी असावी, अशी शक्यता वर्तविली जाते.\n* मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जागेची आवश्यकता – ४३२.६७ हेक्टर्स\n* आतापर्यंत संपादित झालेली जमीन – १३४.३१ हेक्टर्स\n* एकूण टक्के – ३१ टक्के\nमुश्रीफ यांच्यानंतर नांगरे-पाटील लक्ष्य\nराहुल गांधी यांच्या अनुपस्थिती कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश\nनवी मुंबईतील दोन श्वानांचा विवाह विधीवत संपन्न\nदेश-विदेश • महाराष्ट्र • मुंबई\n२६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार\nउत्तर भारतीयांवर थंडीचा कहर\nकोंकण • खान्देश • देश-विदेश • पश्चिम महाराष्ट्र • मराठवाडा • महाराष्ट्र • मुंबई • विदर्भ\nमहाराष्ट्र माझाचे समूह संपादक डॉक्टर रोहन भेंडे...\nदेशात आता कोठूनही करता येणार मतदान\n५३८ कोटींचे ड्रग्स मुंबई कस्टम विभागाने केले नष्ट\nवेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/diwali-faral-festival-organized-by-hemraj-caterers/", "date_download": "2023-02-04T06:00:27Z", "digest": "sha1:AZB6VLFGI6VBX765Q732R2E4L4IART4E", "length": 6912, "nlines": 88, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nहेमराज केटरर्सच्या वतीने दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन\nफराळाशिवाय दिवाळी हे समीकरणच जुळत नाही, काहीस गोड,काही तिखट ,व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे दिवाळीचे फराळ. हेच फराळ आता आपल्याला उपलब्ध झालं आहे नगरमधील कोठीरोड परिसरातील हेमराज केटरर्स यांच्याकडे.\nहेमराज केटरर्स च्या वतीने दिवाळी निमित्त दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. १९९५ सालापासून हेमराज केटर्स तर्फे हा स्टॉल दरवर्षी लावला जातो, तब्ब्ल ४२ फराळाचे प्रकार याठिकाणी उपलब्ध आहेत.\nपोह्यांचा चिवडा,चिरोटे, चकली ,वेवेगळ्या ४ प्रकारचे लाडूचे प्रकार, हरियाणाचे मठरी ,चकली, ६ प्रकारचे चिवडे, ६ प्रकारच्या शेव, शंकरपाळे, करंज्या ,अनारसे,बाकरवडी,बर्फी,लाडू,असे एक ना अनेक पदार्थ याठिकाणी उपलब्ध आहेत, महत्वाचे म्हणजे हे सगळे पदार्थ शुद्ध तुपातील आहे.\nबऱ्यापैकि घरी बनवलेल्या पदार्थाचा वापर हे फराळ बनविण्यासाठी केला जातो. या कामामध्ये ४५ महिला आणि ३५ आचारी काम करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे याठिकाणी सर्व पदार्थ सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून बनवले जातात.\nतसेच महोत्सवात येणाऱ्या सर्व नागरिकांना मास्क लावणे सॅनिटायझरचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी त्या महोत्सवाचे लाभ घ्यावा असं आवाहन हेमराज केटरर्स चे हेमराज बोरा यांच्या वतीने करण्यात आलं आहे.\nआ.रोहित पवार यांनी केले आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिन साजरा\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nकचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का \nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष\nवै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण…\nनगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/international/bill-gates-bring-a-dancer-from-a-nightclub-and-have-a-nude-party-at-the-office-59894/", "date_download": "2023-02-04T06:09:35Z", "digest": "sha1:HLPPATLAYM2GBIDADWMZKVCN4E45UBGG", "length": 20518, "nlines": 148, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\nHome » माहिती जगाची\nबिल गेटस यांच्या रंगढंगांमुळेच मेलिंडा यांनी घेतला घटस्फोट, नाईट क्लबमधून डान्सर आणून कार्यालयातच करायचे न्यूड पार्टी\nवॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष बिल गेटस आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांच्या घटस्फोटाबाबत संपूर्ण जगात चर्चा आहे. जगातील सर्वाधिक हायप्रोफाईल जोडप्याने या वयात घटस्फोट का घेतला याबाबत उत्सुकता आहे. मात्र, त्यांच्या घटस्फोटोच कारण समोर आले असून बिल गेटस यांच्या रंगढंगांमुळेच मेलिंडा यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.Bill Gates bring a dancer from a nightclub and have a nude party at the office\nबिल गेटस नाईट क्लबमधून डान्सर आणून कार्यालयातच न्यूड पार्टी करायचे, असेही समोर आले आहे.जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेले बिल गेट्स यांची सौम्य प्रतिमा लोकांच्या मनात आहे. मात्र मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे काही कर्मचारी आणि त्यांच्या चरित्रलेखकाच्या म्हणण्यानुसार बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या आपल्या सुरूवातीच्या दिवसांत म्हणजे 80 आणि 90 च्या दशकात पार्ट्या करण्यात अत्यंत रममाण असायचे.\nमायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेटस यांचे कंपनीतच होते अफेअर, विवाहबाह्य संबंधाच्या गौप्यस्फोटाने खळबळ\nइतके, की ते ऑफिसमध्ये रात्री आपल्या मित्रांना बोलावत आणि लोकल नाईट क्लबमधून डान्सर मागवून न्यूड पार्टी करत. याशिवाय गेट्स यांना नाईट क्लबच्या डान्सर्ससोबत पूलमध्ये न्यूड होऊन पाण्याचा आनंद घ्यायलाही आवडायचे. त्यांच्यासाठी पार्टीत दारू पिणे रोजचे होते.\nबिल गेट्स आपल्या सुरुवातीच्या दिवसात अनेक वेळा सामान्य दिवसांप्रमाणे 17 तास काम करत आणि रात्री न्यूड पाटीर्चे आयोजन करत असत. स्वत: न��यूड डान्सर्ससोबतच असायचे आणि ते त्यांना बाहेरून आणत असत. मात्र, या डान्सर्ससोबत गेट्स फिजिकल व्हायचे, की त्यांना पाटीर्नंतर जाण्यास सांगायचे, हे त्यांना माहीत नाही मोठ्या कॉम्प्युटर एक्सपोमध्ये बिल किनोट स्पीकर असत आणि यानंतरच्या पार्टीत ते नेहमी प्रचंड दारू पित आणि त्यांना तत्काळ नशा चढत.\nबिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की बिल गेट्स आपल्या ऑफिसेसमध्ये जे काही करत, त्यावरून जगाचे लक्ष हटावे म्हणून, त्यांची पीआर टीम त्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेत. 1988 मध्ये बिल गेट्स जेव्हा एका आंतरराष्ट्रीय सेल्स मिटिंगमध्ये सहभागी झाले होते, तेव्हा त्यांनी यासाठी फ्रान्सच्या आल्प्समध्ये लेस आर्क्स स्की रिसॉर्ट भाड्याने घेतले होते.\nते येथे हेलीकॉप्टरने गेले होते तेव्हा केवळ 33 वर्षांचे बिल गेट ड्रिंकसाठी आपल्या कर्मचाºयांसोबत सहभागी झाले होते आणि सकाळी सूर्य उगवण्यापर्यंत पार्टी करत राहिले. त्यांनी एवढे ड्रिंक केले होते, की ते शुद्धीवरही नव्हते. सकाळी साधारणपणे 5 वाजता गेट्स आपल्या एका महिला कर्मचाºयाच्या अंगावर झोपलेले दिसले होते.\nलैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉँग्रेसच्या नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार घडला.\nसामान्यांवर डाफरणाऱ्या अजितदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमावलीची ऐशीतैशी, लग्नाला शेकडो लोक असूनही त्यांनी केले समर्थन\nमराठा समाजाला सरकारी नोकरीत पुरेसे प्रतिनिधीत्व, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मराठा आरक्षणाबाबत पुर्नविचार याचिका\nयशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अतुल भोसले पॅनेलचा विजय ; २१/० ने उडवला विरोधकांचा धुव्वा\nमोदी भारत इफेक्ट : अरबस्तानातील अल मिनहाद शहराचे नामांतर आता हिंद शहर\nअमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओंकडून सुषमा स्वराज यांचा अपमान; जयशंकर यांनी फटकारले\n#davos2023MagneticMaharashtra : महाराष्ट्रात 88420 कोटींचे गुंतवणूक करार\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nनेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवार���ंची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/politics-of-symbols-beyond-the-cow-gangajal-temple-bulldozer-is-the-symbol-of-law-and-order-146393/", "date_download": "2023-02-04T06:00:09Z", "digest": "sha1:EZZXK2JZE7OXUQOBOLINGVHRMDAY3DP4", "length": 24581, "nlines": 156, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\nHome » विशेष » विश्लेषण\nप्रतिकांचे राजकारण : गाय – गंगाजल – मंदिर या पलिकडले कायद्याच्या बडग्याचे प्रतीक “बुलडोजर”\n1990 च्या दशकात मंदिर – मशीद आणि मंडल भोवती फिरणारे रा��कारण वेगवेगळी वळणे घेत आता “भोंगे” आणि “बुलडोजर” यांच्या भोवती फिरू लागले आहे… एक प्रकारे प्रतिकांमधला हा बदल देशाच्या पक्षीय राजकारणाचा राजकारणाची बरीच वळणे आणि वसळे सांगून जातो… एक प्रकारे प्रतिकांमधला हा बदल देशाच्या पक्षीय राजकारणाचा राजकारणाची बरीच वळणे आणि वसळे सांगून जातो…\nफक्त धार्मिक प्रतिकांचे दूषण\n1970 – 80 दशकात जनसंघ आणि भाजपला फक्त धार्मिक प्रतीकांच्या मुद्द्यावर राजकारण करणारा पक्ष म्हणून डिवचले जायचे. जनसंघ – भाजप कधी गाईचे प्रतीक वापरायचा, कधी गंगाजल… कधी राम मंदिराचे, कधी साधूंचे राजकारण करायचा. त्या पलिकडे विकासाचे मुद्दे जनसंघीय – भाजपायींना कधी सुचलेच नाहीत, अशी टीका भाजप विरोधक करत असत. त्या टीकेत तथ्य नव्हते असे नाही. कारण जनसंघ – भाजपाचे हिंदुत्वाचे विषय त्यावेळी खऱ्या अर्थाने मर्यादितच होते. जनसंघ – भाजपचे मूलभूत राजकीय अपील देखील विशिष्ट वर्ग पुरते मर्यादितच राहिले होते.\nJahangirpuri Violence : #दिल्ली के बुलडोजर भैया ट्विटर वर टॉप ट्रेंडिंग मध्ये\nत्यापलिकडे जाऊन त्या काळात जनसंघ आणि भाजपचे नेते जरी व्यापक विचार करत होते तरी कृती करण्याची तशी राजकीय क्षमता पक्षाला प्राप्त नव्हती. मात्र गेल्या 4 – 5 दशकांमध्ये गंगा – यमुना – गोदावरी या नद्यांमधील बरेच “राजकीय पाणी” वाहून गेले. पण त्यातून हिंदुत्वाच्या राजकारणाची धारा कायम राहिली… पण गाय – गंगाजल – मंदिर ही जुनी प्रतिके मात्र पूर्णपणे बदलल्याचे आता दिसून येत आहे… पण गाय – गंगाजल – मंदिर ही जुनी प्रतिके मात्र पूर्णपणे बदलल्याचे आता दिसून येत आहे… एकेकाळी ज्या धार्मिक प्रतिकांच्या मुद्द्यावरून जनसंघी – भाजपायींना डिवचले जायचे, तो राम मंदिराचा मुद्दा भाजपने पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सोडवला. किंबहुना भाजपचे विरोधक या मुद्द्यावर त्याच्या जवळपासही फिरकू शकणार नाहीत अशा लेव्हल पर्यंत तो नेऊन ठेवला… हे करताना भाजपच्या विद्यमान नेतृत्वाने आपल्या राजकीय कर्तृत्वाची नवी प्रतीके देखील तयार केली, ती निश्चित धार्मिकतेपलिकडची आहेत…\nकल्याण योजना – कायद्याचा बडगा\nसंपूर्ण बहुमताची सत्ता मिळाल्यावर एकीकडे कल्याणकारी आणि पठडीच्या पलिकडे जाऊन भाजपच्या नेतृत्वाने अतिजनसामान्यांची जनधन खाती, किसान सन्मान, महिलांसाठी उज्ज्वला योजनेसारख्या लोकव्यापी ��ोजना यशस्वी करून दाखवल्याच… पण कायद्याचा कठोर बडगा चालवणारे “बुलडोजर” सारखे प्रतिकही नव्याने “विकसित” केले आहे… जे भाजपच्या काय काँग्रेसी आणि कम्युनिस्टांच्या देखील पठाडीबद्ध राजकारणाच्या पलिकडचे आहे… जे भाजपच्या काय काँग्रेसी आणि कम्युनिस्टांच्या देखील पठाडीबद्ध राजकारणाच्या पलिकडचे आहे… किंबहुना भाजपच्या नव नेतृत्वाचे “नव प्रतीक” तयार करण्याचे हे यश आहे…\nआता भाजपचे विरोधक या बुलडोजर विरोधात कितीही उच्चरवाने धोशा लावोत… तो “कायद्याचा बुलडोजर” आहे हे मान्यच करावे लागेल… कारण उत्तर प्रदेशात किंवा मध्य प्रदेशात चाललेल्या बुलडोझरला कोर्टाची अधिमान्यता आहे. भाजपचे हातात पूर्ण बहुमताची सत्ता आल्यावर कायद्याचे राज्य किती बळकटपणे चालवून दाखवू शकतात त्याचे बुलडोजर हा प्रतीक ठरला आहे… कारण उत्तर प्रदेशात किंवा मध्य प्रदेशात चाललेल्या बुलडोझरला कोर्टाची अधिमान्यता आहे. भाजपचे हातात पूर्ण बहुमताची सत्ता आल्यावर कायद्याचे राज्य किती बळकटपणे चालवून दाखवू शकतात त्याचे बुलडोजर हा प्रतीक ठरला आहे… नजीकच्या इतिहासात जे गुंड – माफिया गावागावांमध्ये आणि शहरांशहरांमध्ये सत्तेच्या बळावर आपली मस्ती आणि हेकडी चालवत होते त्यांना बुलडोजरच्या दहशतीने सरळ चालायला लावले आहे किंबहुना हातात दगड घेणाऱ्यांना बुलडोजरने गुडघ्यावर बसायला लावले आहे…\nकाँग्रेस, कम्युनिस्ट आणि अन्य प्रादेशिक पक्षांचे विरोधक बुलडोजरच्या प्रतिकाकडे कितीही द्वेषाने आणि त्वेषाने बघोत, हा बुलडोझर बऱ्याच जणांच्या मनात धडकी भरवतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. मिडियाने त्याला बाबा का बुलडोजर – मामा का बुलडोजर अशी नावे दिली आहेत.\nदूषणे सहन करून नियमित काम\nगाय – गंगाजल – मंदिर या प्रतिकांचे राजकारण करून देशात मर्यादित अर्थाने जागृती झाली, पण विरोधकांनी भाजपला दूषणेही लावली. ती बराच काळ सहन करावी लागली. त्याच दूषणांमध्ये राहून नियमित काम करीत राहिल्यानेच आज जुनी प्रतिके बाजूला ठेवून बुलडोजर सारखे बळकट प्रतीक तयार होऊ शकले आहे.\nत्यामुळे विरोधक भाजपला हिणवू शकत नाहीत. ते फक्त त्रागा करू शकतात. शाब्दिक आदळआपट करू शकतात आणि आपले फ्रस्ट्रेशन मीडियात आणि सोशल मीडियात काढू शकतात… राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, असदुद्दीन ओवैसी, वृंदा कारत, राघव चढ्ढा दिग्विजय सिंग हे नेते म्हणून जरी स्वतंत्र असले तरी “फ्रस्ट्रेशन” नावाच्या प्रतिकाने ते एका समान धाग्यात गुंफले आहेत. “बुलडोजर” नावाच्या प्रतिकाचे हे राजकीय कर्तृत्व आहे…\nफ्रस्ट्रेशन आलेल्या नेत्यांच्या हातात ना त्यांची जुनी प्रतिके उरली आहेत, ना भाजपवर शरसंधान साधायला नवी प्रतिके मिळत आहेत… भाजप नव नेतृत्वाच्या “बुलडोजर” या कायद्याचा बडग्याच्या प्रतिकाने सर्व विरोधकांचे “प्रतिकात्मक” मनसूबे देखील खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त केले आहेत…\nनाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे, पिंपरी चिंचवड आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदल्या\nसंदिप कर्णिक पुण्याचे नवीन पोलिस सहआयुक्त\nदारू पिल्यानंतर झालेल्या वादात शिवीगाळ केल्याने मित्राकडून मित्राचा खून\nमशिदींमध्ये सीसीटीव्ही का नाहीत; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात, तो निर्णय ऐच्छिक\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nनेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/special-gift-to-subodh-bhaves-fans-on-the-occasion-of-his-birthday-motion-poster-of-the-movie-fullarani-displayed/359238/", "date_download": "2023-02-04T06:47:13Z", "digest": "sha1:JCGROB2AXPNZ65LXBVEQ55BEXTU7BCD7", "length": 12638, "nlines": 175, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Special gift to Subodh Bhave's fans on the occasion of his birthday; Motion poster of the movie 'Fullarani' displayed", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी वाढदिवसानिमित्त सुबोध भावेंची चाहत्यांना खास भेट ; ‘फुलराणी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित\nवाढदिवसानिमित्त सुबोध भावेंची चाहत्यांना खास भेट ; ‘फुलराणी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित\nफुलराणी चित्रपटात 'विक्रम राजाध्यक्ष' या प्रमुख भूमिकेत सुबोध भावे\nवाढदिवसानिमित्त सुबोध भावेंची चाहत्यांना खास भेट ; ‘फुलराणी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित\nअभिनेता सुबोध भावे यांच्या आजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘फुलराणी’ या त्यांच्या आगामी चित्रपटातील त्यांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यात ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही मुख्य भूमिका सुबोध भावे साकारणार आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या कृष्णधवल मोशन पोस्टरवर त्यांचा ‘हटके’ लूक पहायला मिळतोय. यात अभिनेता सुबोध भावेंसोबत पाठमोरी ‘फुलराणी’ पहायला मिळते आहे.आपल्या चतुरस्त्र अभिनयासाठी आणि वेगवेगळ्या भूमिकांसाठी अभिनेता सुबोध भावे प्रसिद्ध आहेतच, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नव्या कलाकृतीची चाहते आतुरतेने वाट बघत असतात.कोरोनाच्या कठीण काळात सर्व नियमांचे पालन करुन ‘फुलराणी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आ���े आहे.\n‘प्रत्येक भूमिकेने मला वेगळी ओळख दिली.चौकटीपलीकडच्या भूमिका करायला मी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. ‘फुलराणी’ चित्रपटाची कथा आणि माझ्या भूमिकेची संकल्पना जेव्हा लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशींनी मला ऐकवली, तेव्हा त्यातल्या वेगळेपणामुळे मी लगेचच त्यांना होकार दिला’, अशी प्रतिक्रिया सुबोध भावे यांनी व्यक्त केली आहे.\n‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर, १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी’ अविस्मरणीय प्रेमकहाणी असून, हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर लवकरच साकारणार आहे. नटसम्राट, ‘What’s up लग्न’ हे दर्जेदार यशस्वी चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक विश्वास जोशी ह्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी’ ही कलाकृती चित्रपटरूपात साकारत आहे.\nफुलराणीची भूमिका साकारणारी कोण \n‘फिनक्राफ्ट मिडिया’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. फुलराणीची भूमिका कोण साकारणार आणि इतर कलाकार कोण आहेत आणि इतर कलाकार कोण आहेत हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन जोरात सुरू आहे. उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साथीने फुलराणीचा मनमोहक सुगंध २०२२ ला चित्रपटगृहात दरवळणार असून ही ‘फुलराणी’ प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.\nहे ही वाचा – श्रीमंतांच्या पोरांना अडकवून खंडण्या उकळण्याचा नवा धंदा सुरु केलाय; शिवसेनेचा भाजपवर घणाघात\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/163807/", "date_download": "2023-02-04T06:38:52Z", "digest": "sha1:3XTJXUKKVHYTC2OTJQSMGXOSSK5DO63C", "length": 8845, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "लोकराज्यच्या ‘विश्व मराठी संमेलन’ विशेषांकाचे प्रकाशन - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome महाराष्ट्र लोकराज्यच्या ‘विश्व मराठी संमेलन’ विशेषांकाचे प्रकाशन\nलोकराज्यच्या ‘विश्व मराठी संमेलन’ विशेषांकाचे प्रकाशन\nमुंबई, दि. 4 : विश्व मराठी संमेलनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या जानेवारी-2023 च्या ‘लोकराज्य’च्या विश्व मराठी संमेलन विशेषांकाचे प्रकाशन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.\n‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे उद्घाटन झाले, यावेळी हे प्रकाशन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल आदी यावेळी उपस्थित होते.\nयापूर्वी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने वेळोवेळी ‘लोकराज्य’चे जे विविध विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले होते, त्यातील काही निवडक लेख या विशेषांकात संकलित करून पुनर्मुद्रित करण्यात आले आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अनुषंगाने काही मूलभूत सूत्रांची मांडणी करणारे हे लेख वाचकांना नवा आनंद आणि नवी उमेद देऊन जातील.\nहा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.\nPrevious articleआदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा – डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना\nNext articleरोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश’\nतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन\n‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/3345/", "date_download": "2023-02-04T05:34:55Z", "digest": "sha1:66RRWXEITKQ4M4SW4KAQ4TYXNDZ4LZC3", "length": 7792, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "शिवसेनेचे विद्यमान आमदार बाळा सावंत यांचे निधन", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome महाराष्ट्र शिवसेनेचे विद्यमान आमदार बाळा सावंत यांचे निधन\nशिवसेनेचे विद्यमान आमदार बाळा सावंत यांचे निधन\nमुंबई- शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत (वय 64) यांचे गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दिर्घ आजाराने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात निधन झाले. बाळा सावंत हे मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.\nबाळा सावंत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. उद्धव यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. सावंत मुंबई महापालिकेत 1997 पासून सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2009 साली त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली व जिंकलीही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपचे कृष्णा पारकर यांचा पराभव करीत दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.\nबाळा सावंत मागील काही दिवसापासून आजारी होते. त्यामुळे त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असतानाच गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेतील बहुतेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nPrevious articleनोकरी गेल्याच्या धक्क्याने राणे यांचा मृत्यू\nNext articleसत्ताधार्‍यांनी दिला शेतकर्‍यांना दगा\nतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन\n‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/mla-manisha-kayande-shared-amruta-fadnavis-photo-with-yusuf-lakadawala-1132620", "date_download": "2023-02-04T05:37:38Z", "digest": "sha1:XTO3GWXUQSR7FYKCI76ORGKIYPLCYWWI", "length": 5887, "nlines": 59, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "दाऊदच्या हस्तकासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो, मनिषा कायंदेंचे ट्वीट व्हायरल", "raw_content": "\nHome > News > दाऊदच्या हस्तकासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो, मनिषा कायंदेंचे ट्वीट व्हायरल\nदाऊदच्या हस्तकासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो, मनिषा कायंदेंचे ट्वीट व्हायरल\n\"मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस - युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे आता यांना कोणता न्याय लावावा आता यांना कोणता न्याय लावावा'' डाॅ. मनीषा कायंदे यांनी युसुफ लकडावालासोबत अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत साधला निशाणा\nराज्याच्या राजकारणात सध्या अनेक मुद्द्यांवरून गदारोळ सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.या सगळ्या प्रकरणांमध्ये गाजत असलेलं एक प्रकरण म्हणजे युसुफ लकडावाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला कडून 80 लाखांचे कर्ज घेतले असल्याचा दावा राऊत यांनी केला त्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने युसूफ लकडावालाला अटक केली होती. त्यानंतर लॉकअपमध्य असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून संजय राऊत यांनी टीका केली होती. युसूफच्या संपत्तीच्या काही भाग अजूनही नवनीत राणांकडे आहे मग ईडी नवनीत राणांना चहा प्यायला कधी बोलावणार असा सवाल संजय राऊतांनी विचारला होता.\nआता संजय राऊत यांच्या ट्विट नंतर शिवसेनेच्या नेत्या डाॅ. मनीषा कायंदे यांनी एक ट्विट केले आहे. मनीषा कायंदे यांनी युसुफ लकडावालासोबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, \"मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस - युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे आता यांना कोणता न्याय लावावा आता यांना कोणता न्याय लावावा\nमुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस - युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे आता यांना कोणता न्याय लावावा आता यांना कोणता न्याय लावावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9123", "date_download": "2023-02-04T06:01:49Z", "digest": "sha1:YYQ4YERXMVGUXPZRM4H2YGEDZDUA22LB", "length": 11448, "nlines": 105, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य दिव्यांगांना सर्व हक्काच्या योजनेचा लाभ मिळवा – प्रमोद डोंगरे – Purogami Sandesh", "raw_content": "\nबीड जिल्ह्यातील सर्व सामान्य दिव्यांगांना सर्व हक्काच्या योजनेचा लाभ मिळवा – प्रमोद डोंगरे\nबीड जिल्ह्यातील सर्व सामान्य दिव्यांगांना सर्व हक्काच्या योजनेचा लाभ मिळवा – प्रमोद डोंगरे\nगेवराई(दि.22ऑगस्ट):-करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणून दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या शासनाच्या योजना आहेत, दिव्यांगासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी मनरेगा योजना जाहीर केली आहे आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांचे ग्रामपंचायत मध्ये नोंदणी केलेली नाही तरी सर्व ग्रामपंचायत यांनी दिव्यांग बांधवांची ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक व मनरेगा सेवक यांनी ऑनलाइन नोंदणी करून घेऊन बांधवांना जॉब कार्ड देऊन दिव्यांग बांधवांना काम जमेल ते देऊन शासनाच्या आदेशाचे पालन करावे, परंतु त्यानुसार दिव्यांगांना रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच मिळणार होते.. मग हा हक्काचे राशन किराणा साहित्य हक्काचा निधी घरकुल विना अट\nविहीर विना अट ५ टक्के निधी कुठे गेले, कुणी खाले, आम्ही चेकरा…पे चकरा हाच खेळ आमच्या नशिबी आहे का गेवराई तालुक्यात गोर गरिब दिव्यांग यांच्या नावाखाली राजकारण चालू आहे की काय.. दिव्यांगांना हक्काचे राशन, किराणा किट, हे गेले कुठे….दिव्यांग बांधवाच्या नावाखाली स्वतः ची भरणी हा काळाबाजार अजून किंती दिवस चालणार असा प्रश्न गेवराई तालुक्यातील दिव्यांगांना पडला आहे..जिथे शासन स्तरावर हक्काची मदत कमी तिथे सुनील ठोसर मित्र परिवार बीड जिल्हा प्रमुख यांच्या वतीने काल, आज आणि उद्या कायम मदतीचा कुंड अविरत चालू आहे याबाबत अनेक लोक आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांच्याशी बोलताना सांगितले..सुनिल ठोसर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा प्रमुख प्रमोद डोंगरे यांनी हे निवेदन दिले..\nरक्तदान करून वाचविले एका रुग्णाचे प्राण\nचंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.22ऑगस्ट) कोरोना आजाराने एकाचा मृत्यू\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nसेवाभावी वृत्��ीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/05/blog-post.html", "date_download": "2023-02-04T06:07:09Z", "digest": "sha1:J7T7HDQS73GPQHWYFGWVNX7EWO2SHLJ6", "length": 32018, "nlines": 279, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "यंदाच्या रोजाचे वेगळेपण | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकड��� दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nनिर्विवादपणे यावर्षीचे रमजान सर्वच ईमानधारकांसाठी एक वेगळेपण सोबत घेऊन आलेे आहे. ते वेगळेपण म्हणजे बाहेरील कामाचा दरवर्षी असणारा दबाव यावर्षी नाही. नोकरदार घरी आहेत, व्यापारी घरी आहेत, विद्यार्थी घरी आहेत. एरव्ही फक्त महिलाच घरी असायच्या आज समाजातील प्रत्येक घटक घरी आहे. नुसताच घरी नाही तर त्याच्यावर बाहेरील कामाचा दबाव नसल्यामुळे रमजानचे रोजे ठेवण्यासाठी आणि कुरआनचा खुल्या मनाने अभ्यास करण्यासाठी कधी नव्हे एवढे सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. रमजान म्हणजे कुरआन. कुरआनला समजण्यासाठी या रमजानच्या दबावमुक्त वातावरणाची संधी सोडणारे दुर्दैवी जीव म्हणावे लागतील. पहिला आशरा (पहिले दहा दिवस) म्हणजे अल्लाहच्या आशिर्वादाचा आशरा. दूसरा आशरा मग्फिरत म्हणजे गुन्ह्यांपासून मुक्तीचा आशरा आणि तिसरा आशरा नरकाग्नीपासून सुटका मिळवून देणारा आशरा असतो. याची सर्वांनाच कल्पना आहे. या तिन्ही आशरांमध्ये सर्व रोजदारांनी कुरआनला समजण्यासाठी आपल्या दिवसाचे काही तास राखून ठेवायला हवेत. रोजा दरम्यानचा विशेषत: रात्रीचा जास्तीत जास्त वेळ नमाज आणि कुरआन समजण्यामध्येच व्यतीत करणे या वर्षी शक्य आहे. रमजान हा साधेपणाचा संदेश घेऊन येतो. यावर्षी जेवढा साधेपणा आहे तेवढा यापूर्वी कधीच नव्हता. या वर्षी कपडे खरेदीची लगबग नाही. इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीची लगबग नाही. ईदची नमाज ईदगाहवर होणारच नसल्याने घराबाहेर जाण्याचा प्रश्‍नच नाही. त्यामुळे विनाखर्चिक आणि अत्यंत साधेपणे ईद साजरी करण्याचा एक वेगळाच आनंद मिळेल, यात वाद नाही. एरव्ही रमजानच्या रात्री ज्या महेफली रंगत होत्या यावर्षी ती रंगत नाहीत. आरडा-ओरडा नाही. दुकान सजलेली नाहीत. मिष्टान्न सजवून खवय्यांना आकर्षित करण्याचा प्रश्‍नच नाही. विनाकारण चौकाचौकात उभे राहून बेकारचे जागरण ही नाही. तरावीहनंतर फजरपर्यंत तरूणांना घराबाहेर राहण्याचे कारण नाही. मौजमस्तीचा प्रश्‍न नाही. ना इफ्तार पार्ट्यांची झुंबड आहे, ना खरेदीची लगबग आहे. या सर्वांमध्ये होणारा अनाठायी खर्चही वाचणार आहे. ज��ी या सर्व गोष्टी नसल्या तरी एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे भरपूर वेळ आहे. आणि तनावमुक्त मनाने कुरआनला शांतपणे समजून घेण्याची अविस्मरणीय अशी संधी अल्लाहने या लॉकडाऊनच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे.\nहा रिकामा वेळ कसा घालवावा असा यक्ष प्रश्‍न अनेकांना पडलेला आहे. परंतु हा प्रश्‍न मुस्लिमांना पडण्याचे कारणच नाही. एरव्ही कुरआनला समजण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे ज्यांना वाटत होते, त्यांच्यासाठी ही वेळ सोनेरी संधी आहे. लक्षात ठेवा बंधू भगिनीनों जोपर्यंत मुस्लिमांमधील बहुसंख्य लोक कुरआनचा संदेश गंभीरपणे आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या वर्तणुकीमध्ये सकारात्मक बदल घडणार नाहीत. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, कोरोना संपल्यानंतरच्या जगामध्ये मुस्लिमांना सकारात्मक भूमिका वठविण्याची तयारी करण्याची या रमजानमध्ये आपल्याला सुवर्णसंधी चालून आलेली आहे.\nवेळ घालविता येत नसल्यामुळे कित्येक लोकांमध्ये मानसिक आजार उत्पन्न होत आहेत. नैराश्य वाढत आहे. त्यातून आत्महत्यांचा दर वाढत चाललेला आहे. रिकामे डोके सैतानाचे घर असते. म्हणून या डोक्यामध्ये कुरआनचा संदेश रूजविण्याची या लॉकडाऊनच्या काळातील रमजान ही सुवर्ण संधी आहे, असे पुन्हा-पुन्हा नमूद करूनही माझे समाधान होत नाहीये. यापुढचे जग स्वच्छ, सुंदर आणि साधे असावे, अशी अनेकांची इच्छा राहणार आहे. त्यांच्यासमोर स्वच्छ, सुंदर आणि साध्या जीवनाचे रोल मॉडेल म्हणून उभे राहण्यासाठी आपल्याला आंतरबाह्य, स्वच्छ, सुंदर आणि साधेपणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून पुढे यावे लागेल. हे सद्गुण आपल्यात निर्माण करण्यासाठी रमजान जणूकाय लॉकडाऊनमध्ये आपल्याला मदतीला धाऊन आलेला आहे. या कालावधीमध्ये फालतू टीव्ही सिरीयल, अनैतिकतेकडे झुकणारे चित्रपट आणि मनाला मृतवत करणारे बेकारचे लाफ्टर शोज तसेच विनाकारण रक्तदाब वाढविणार्‍या टीव्ही चर्चासत्रांपासून आवर्जून दूर राहून आपले मन आणि बुद्धी कुरआनवर केंद्रित करणे, कुरआनचा संदेश आत्मसात करणे आणि तो इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज राहणे याचे एक प्रकारचे स्वयंप्रशिक्षण या रमजानमध्ये करवून घेण्याची ही संधी आहे. माणसाची प्रत्येक कृती त्याच्या अंतर्गत उर्मींचे (निय्यतचे) प्रकटन असते. म्हणून नियत कशी साफ ठेवावी, इतरांबरोबर सभ्यतेने कसे वागाव���, माणुसकी कशी जपावी, लोकांच्या मदतीला कसे धावून जावे याची तयारी करण्याचा हा महीना आहे. बंधू-भगिनीनों पहा तबलिगी जमाअतच्या बंधू भगिनींची नियत साफ होती म्हणून ज्या मीडियाने त्यांना कोरोना जिहादी म्हणून हिनविले होते तेच जेव्हा आपला प्लाझ्मा देऊन लोकांचे प्राण वाचवू लागले तर त्यांना हाच मीडिया कोरोना वॉरियर म्हणून सलाम करत आहे. एका महिन्याच्या आत झालेला हा बदल मोलाचा आहे, एवढेच नसून विचार करणार्‍यांसाठी हा एक ईश्‍वरीय चमत्कारच आहे. यातून नियत कशी साफ ठेवावी, याचाही बोध मिळतो. कोणी निंदो, कोणी वंदो आपण मानवतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नरथ राहण्याचा गुण या तबलिगी बंधूंपासून शिकण्यासारखा आहे आणि या अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठी आपली इबादत, आपली बंदगी आणि कुरआनला समजण्याची आपली तयारी हीच आयुधे आहेत आणि याच आयुधांच्या बळावर कोरोनामुक्त जगामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय वाईट प्रवृत्तींशी लढा द्यावयाचा आहे. म्हणून पुन्हा तीच विनंती करून थांबते की, रमजाननिमित्त चालून आलेल्या संधीचा कुरआनची शिकवण आत्मसात करण्यासाठी उपयोग करून घ्या, बाकी मानवतेच्या सेवेचे काम आपल्या हातून कुरआन स्वत:च घेईल. शेवटी अल्लाह सुबहानहूतालाकडे दुआ करते की, आमच्या प्रिय भारत देशाला लवकर कोरोनामुक्त कर आणि जगामध्ये पुन्हा पुनर्लौकिक प्राप्त करून दे. आमीन.\nकोरोनाने आम्हाला काय शिकविले\nआजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-२\nसांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे बळी\nआपली लढाई एकमेकांशी नव्हे, अजेय निसर्गाशी आहे\nकोरोनाच्या सावटाखाली ईद-उल-फित्र साजरी\nकोरोनाचा कहर सुरूच; स्थलांतरितांची दयनीय अवस्था\n२९ मे ते ०४ जून २०२०\nअन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम\nरवांडातील खुनी माध्यमे आणि भारतीय पत्रकारिता\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरोजा : शरीर आणि विज्ञान\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nUAPA कायदा काय आहे\nएकात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद\n२२ मे ते २८ मे २०२०\nकरोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचा...\nराज्यभरात आत��पर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी\nदेशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार\nमहापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून होमिओपॅथिक औषधाच...\nरेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्र...\nपुणे कोंढवा येथील उमर मस्जिद या मस्जिदचे ट्रस्टने ...\nमेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास\nमीच मज राखण झालो....\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण\nचला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया\nमजुरांच्या हितासाठी सरकार कमी पडतेय \nआपले आरोग्य आणि रोजा\nआपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधा...\n१५ मे ते २१ मे २०२०\n१७ मेनंतरच्या राज्यात लॉकडाउनची स्थिती कशी असेल या...\nमुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली\nदेशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्य...\nनागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवन...\nपंतप्रधानांकडून २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या ल...\nएसटी महामंडळाने २१ हजार पेक्षा जास्त मजुरांना कुटु...\nरेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना...\nशहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती ल...\nएसटीची बस प्रवास सुविधा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला २२ हजारांच...\nविप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिस...\n१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाची खर्च मुख्यमं...\nमुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर\nरेल्वे अपघातात 14 स्थलांतरित कामगारांचे मृत्यू हृ...\nलाॅकडाऊनमधे अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्यास...\nकोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपुण्य कमविण्याचा महिना - रमजान\nसमाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभाग महत्त्वाचा\nगोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...\nविद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांची प...\nद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक स्वातंत्र्य\nज़कात कोणाला देता येते\nजीवघेण्या मद्याचा कुठपर्यंत पुरस्कार\nठोस निर्णय घेण्याची वेळ\nबॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले\n०८ मे ते १४ मे २०२०\nअल्पवयीन मुलींचा वडिलां��्या उपचारासाठी केडगाव ते प...\nजमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेब...\nमहाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज\nलॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार\nमुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणा...\n3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्ता...\n आज 635 नवे रुग्ण, कोरोनाब...\nदारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासद...\nराज्यातील काझी नियुक्तीची पात्रता व निकष बदलणार\nसंचारबंदीमुळे अडकून पडलेल्या राज्यातील सर्व लोकांन...\nसर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करू...\nमानवतेचा दृष्टिकोन दाखवा, मजुरांना रेल्वे तिकिट मा...\nविशेष रेल्वे गाड्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nप्रतीक्षा संपली, जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा होणार...\nआयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार\nमुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्...\nसोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद...\nयंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये\nमहाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल १ लाख जॉब्स हुकले\nदेशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nमुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज\nमाहे रमजान सबसे महान\n शारीरिक अंतर पाळा अन् कोरोनाला हरवा\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2322", "date_download": "2023-02-04T06:14:21Z", "digest": "sha1:4DMY2ZAFSVHM2BRL64LLZMJRTZDSE236", "length": 14004, "nlines": 139, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "कोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित – Adivasi Samrat", "raw_content": "\nअहमदनगर आंतरराष्ट्रीय गुजरात ताज्या नंदुरबार नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई राजस्थान राष्ट्रीय सामाजिक\nकोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित\nकोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित\nप्रतापगढ़ : आदिवासी एकता परिषद विगत 29 वर्षो से आदिवासी जीवनमूल्य, जीवनदर्शन, एवं जीवन – शैली को मध्य नजर रखते हुए प्रकृति मुक्ती- प्रकृति सुरक्षा एवं मानव मुक्ती की किस्म की असमानता- भेद-शोषण मुक्त समाज बनाने के लिए वैचारिक आंदोलन चला रहा है इसके प्रचार- प्रसार के लिए देश के अलग-अलग राज्य में आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन आयोजित किया जाता है इसके प्रचार- प्रसार के लिए देश के अलग-अलग राज्य में आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन आयोजित किया जाता है प्रति वर्ष 13-14-15 जनवरी 2022 को राजस्थान के प्रतापगढ़ में 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन आयोजित होना प्रस्तावित था, जिसकी सम्पूर्ण तैयारियां प्राय: हो चुकी थी, किन्तु विश्वव्यापी कोरोना /ओमीक्रोन महामारी के चलते असमंजस्य की स्थिति बनी हुई थी,\nइस कारण आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन को लेकर आदिवासी एकता परिषद के प्रमुख कार्यकर्तांओं मिटिंग आज दिनांक 11 जनवरी, 2022 को प्रातः 11:30 बजे से प्रतापगढ़ में आयोजित की गई जिसमें महासम्मेलन को लेकर सभी पहलुओं पर गंभीरता पूर्वक विचार मंथन किया गया जिसमें महासम्मेलन को लेकर सभी पहलुओं पर गंभीरता पूर्वक विचार मंथन किया गया आदिवासी एकता परिषद की सोच वैश्विक मानवतावादी और प्रकृति के साथ संवादिता रखने की है आदिवासी एकता परिषद की सोच वैश्विक मानवतावादी और प्रकृति के साथ संवादिता रखने की है इसलिए कोरोना महामारी की गंभीरता को देखते हुए मानव, समाज व देश हित में सर्वसहमति से निर्णय लिया गया कि आदिवासी एकता परिषद के 29 वें आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन को कोरोना महामारी की विकट परिस्थितियां सामान्य होने तक स्थगित किया जाता है इसलिए कोरोना महामारी की गंभीरता को देखते हुए मानव, समाज व देश हित में सर्वसहमति से निर्णय लिया गया कि आदिवासी एकता परिषद के 29 वें आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन को कोरोना महामारी की विकट परिस्थितियां सामान्य होने तक स्थगित किया जाता है आगामी समय में कोरोना महामारी की स्थितियां सामान्य होने पर यह महासम्मेलन राजस्थान के प्रतापगढ़ जिले में ही होगा आगामी समय में कोरोना महामारी की स्थितियां सामान्य होने पर यह महासम्मेलन राजस्थान के प्रतापगढ़ जिले में ही होगा जिसकी तिथि ( दिनांक ) से अध्यक्ष मंडल की बैठक में निर्णय लेकर अवगत कराया जाएगा\nअलिबाग ठाणे पनवेल सामाजिक\nतलाठ्याचे निलंबन…. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील वावंजे आणि खारघर येथील तलाठी संजय बिक्कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात वारंवार होणाऱ्या चुका, कामचुकार केल्याच्या कारणास्तव त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वावंजे व खारघर येथे तलाठी म्हणून काम करणारे संजय बिक्कड यांच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी आल्या होत्या. बिकड यांनी निवडणूक विभागाशी […]\nकोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक\nनवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पावसाळी छत्रीचे वाटप\nनवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेत���्फे पावसाळी छत्रीचे वाटप पनवेल / संजय कदम : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे नवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. दिवसरात्र रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतात अशा वेळी त्यांना आपल्या कमाईतून पावसाळ्यात छत्री, रेनकोट घेणे म्हणजे एक […]\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nपनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई\nपनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह एका ढाब्यावर पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल जवळील भिंगारी गाव येथे असलेल्या कपल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचे पालन न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन […]\n42 वर्षीय इसम बेपत्ता\nमहाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/04/13/mtalakeshwar/", "date_download": "2023-02-04T04:47:50Z", "digest": "sha1:AMBTKPKSOF27QA5VU75R644WWMPQAVHP", "length": 11818, "nlines": 130, "source_domain": "daryafirasti.com", "title": "अंजनवेलचा टाळकेश्वर | Darya Firasti", "raw_content": "\nवसिष्ठी नदीच्या मुखाजवळ दक्षिण तीरावर डोंगरसडा आहे. अंजनवेल गावच्या या डोंगरावर असलेला पहारेकरी म्हणजे किल्ले गोपाळगड. इथं दाभोळहून फेरी बोटीने पोहोचता येतं आणि गुहागरहून कातळवाडी मार्गे थेट किल्ल्याच्या दारापर्यंत रस्ताही आहे. जवळच गोपाळगडाच्या पश्चिमेला बाजूला सड्यावर अंजनवेलचे दीपगृह आणि टाळकेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. व्याडेश्वराचे मूळ शिवलिंग तीन भागांमध्ये भंग होऊन एक भाग असगोळी येथे आला आणि तो बाळकेश्वर किंवा वालुकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला तर एक भाग अंजनवेल येथे गेला तो टाळकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. काही जण या देवस्थानाचे नाव उद्धालकेश्वर असेही असल्याचे सांगतात. या ठिकाणाला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे.\nमंदिरासमोरच तुळशी वृंदावन आणि दगडी दीपमाळ आहे. मंदिराची दुरुस्ती केलेली असली तरीही मूळ बांधकाम पेशवेकालीन असावे असे दिसते. मंदिरात एक दगडी समई आहे. तिला बहुतेक ठाणवई म्हणतात.\nमंदिराजवळच दीपगृह आहे. ते साधारणतः संध्याकाळी चार ते पाच या वेळेत पाहता येते. दीपगृह कसे काम करते त्याचा नौकानयनाच्या साठी कसा उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी इथं जरूर भेट द्यावी.\nमंदिराजवळच डोंगराची एक सोंड समुद्राकडे गेलेली आहे. मला हा डोंगर पाहून डॉल्फिन माशाची आठवण झाली. या डोंगर सोंडेवर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट आहे. या ठिकाणी जाऊन नितांत सुंदर सागर आणि त्याला जाऊन भिडलेला कडा यांचे रौद्र सौंदर्य अनुभवता येते.\nकड्याजवळ कठडा आहे, इथं बसून वशिष्ठी नदीच्या मुखाचा परिसर न्याहाळता येतो. नदीचे मुख सुमारे दीड किलोमीटर लांब असून वाळूच्या दांड्याने काही प्रमाणात ते अरुंद झाले आहे. चिपळूणहून वाहत येणाऱ्या नदीच्या समुद्र संगमाचा देखावा ३०० फूट उंच असलेल्या या कड्यावरून पाहणे एक अद्भुत अनुभव असतो. इथं वाढलेलं रानगवत वाऱ्याच्या तालावर डोलत असतं आणि त्याच्यापलीकडे सागराच्या फेसाळणाऱ्या लाटा आपल्या लयीत किनाऱ्याच्या दिशेने येत असतात.\nकोकणातील ���िवशंकराची रूपे पाहणे हा एक निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा अनुभव असतो. वेळणेश्वर, कोळेश्वर, सप्तेश्वर, हरिहरेश्वर.. अशी अनेक रूपे आवर्जून दर्शन घ्यावे अशीच आहेत. अशा ठिकाणांची चित्रभ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्ती साईटला जरूर भेट देत रहा.\n Select Category मराठी (140) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (41) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (45) इतर देवालये (1) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (7) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21226/", "date_download": "2023-02-04T06:13:37Z", "digest": "sha1:RHWMNOTJZCY7JYJBEAJ2AFDPPXRXUXEZ", "length": 16699, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गड्डी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगड्डी : मुख्यतः हिमाचल प्रदेशातील एक अनुसूचित जमात. त्यांची वस्ती विशेषतः डोंगराळ प्रदेशात आढळते. पंजाबातही त्यांची वस्ती आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ५१,३६९ होती. काही गड्डी लोक आसाममधील हिंदूंत मिसळून गेले आहेत. ही भटकी जमात हिवाळ्यात स्थलांतर करून डोंगराखालच्या सपाट प्रदेशात उतरते. त्यांपैकी काही धनगर आहेत. वर्षभर ते शेळ्या-मेंढ्या घेऊन भटकत असतात. काही कळप तर थेट काश्मीरपर्यंत पोहोचतात परंतु मेंढरे असोत वा नसोत, गड्डी हिवाळ्यात स्थलांतर करतातच. अलीकडे त्यांच्यापैकी काही लोक शेती करू लागले आहेत.\nगड्डी हे मूळचे हिंदू त्यांच्या चालीरीती हिंदूंप्रमाणेच आहेत. ब्राह्मण पुरोहिताला त्यांच्यात फार महत्त्व असते. लग्न, पूजा-अर्चा, मर्तिक वगैरे सर्व विधींत त्याला फार महत्त्व असते. शिव ही त्यांची मुख्य देवता असून इतर अनेक देव-देवतांत भुतेखेते, डाकिणी यांवरही त्यांची श्रद्धा आहे. हे पूजा करीत नाहीत. फक्त लोकर वा लोकरीची वस्त्रे देवांना वाहतात आणि बकरा बळी देतात. त्यांच्या दैवतकथांत त्रिलोकनाथ, मणिमहेश, बुद्लनद्ल, रावी नदी, नागांच्या कहाण्या वगैरे आढळतात. त्यांच्या प्रदेशात त्यांची मंदिरेही आहेत. त्यांच्या भाषेला भरमौरी म्हणतात. तिची स्वतंत्र लिपी ���ाही. ही भाषा लोकगीते व म्हणी यांनी समृद्ध आहे.\nगड्डींचा पोशाख मुख्यत्वे लोकरीच्या कपड्यांचा व बहुरंगी असतो. पुरुष लांब कोट, पायजमा व गोल टोपी घालतात, तर स्त्रिया चोला (लांब कोट), चोळी, कुरता, लेहँगा व ओढणी वापरतात. गळ्यात मण्यांच्या माळा व अंगावर चांदीचे दागिने घालतात. सर्वजण कमरेला लांब दोरी बांधतात. हे लोक धष्टपुष्ट, सुडौल व सुंदर दिसतात.\nत्यांच्यात वयात आल्यानंतर मुलामुलींची लग्ने होतात. देज देण्याची पद्धत रूढ असून कधी म्हातारा पुरुष व तरुण स्त्री असेही विजोड विवाह होतात. झंझराडा नावाचा विवाह लोकप्रिय आहे. तो प्रेमविवाहाचाच एक प्रकार आहे. विवाहास यांच्यात फार महत्त्व दिले जाते. अविवाहित मरणे म्हणजे कुत्र्याचे मरण, असे ते समजतात.\nगड्डींना नृत्यगायनाची फार आवड आहे. ते लुगडी नावाचे मद्य पिऊन बेहोषपणे नाचतात.\nमृतांना शक्य तो जाळतात, क्वचित पुरतातही. मृतांची लाकडी स्मारके बांधतात. त्यांना बंगलोड म्हणतात. पंचायतीची सभा भरविण्यासाठी किंवा गप्पागोष्टी करण्याकरिता त्यांचा उपयोग करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/devendra-fadnavis-strongly-criticized-the-mahavikas-aghadi", "date_download": "2023-02-04T06:36:30Z", "digest": "sha1:6IKMMLY2CSBTKBURLVDHXSUG4NZS5JAW", "length": 6168, "nlines": 39, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "मागील सरकार 'वर्क फॉर्म जेल' चालायचे, देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका", "raw_content": "\nमागील सरकार 'वर्क फॉर्म जेल' चालायचे, देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका\nमंत्री जेलमध्ये गेल्यावर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत नव्हती नैतिकता नव्हती जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा. शेवटी आम्हालाच नवे सरकार स्थापन करून ते मंत्रीच हटवावे लागले.\nराज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्या दररोज कुठल्या ना कुठल्या कारणाने आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. याच गदारोळादरम्यान, राज्यात सध्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची सरकारपक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीत भाजपकडून सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले.\nनिष्ठा कशी असावी हे फडणवीसांकडून शिकावं, बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक\nकाय म्हणाले देवेंद्र फडणवीस\nआज आपण पाहतो महाराष्ट्रात आपले सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वात भाजप आणि इतर मित्र पक्षांचे सरकार आले. सहा महिन्यामंध्ये सरकार काय असत हे लोकांना कळायला लागले आहे. अडीच वर्ष सरकार बंदिस्त होते. ते दाराआड होत. फेसबुकवर लाईव्ह होत आणि लोकांमध्ये डेड होत. जनतेमध्ये हे सरकार दिसायचे नाही. मागच्या या सरकारचे दिसायचे काय ते फक्त वसुली दिसायची. वसुलीचे वेगवेगळे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले. अशी टीका त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर केली.\nपुढे ते म्हणाले की, मंत्र्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत आपण जेलमध्ये पाहताना बघितले. वर्क फॉर्म होम आपण बघितले असेल. परंतु त्या सरक���रमध्ये आपल्याला वर्क फॉर्म जेल बघायला मिळाले. मंत्री जेलमध्ये गेल्यावर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत नव्हती नैतिकता नव्हती जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा. शेवटी आम्हालाच नवे सरकार स्थापन करून ते मंत्रीच हटवावे लागले. अश्या प्रकारे त्यांचा कारभार आपण थांबवला. जनादेशाचा अनादर करून आपल्या पाठीत खंजिर खुपसून हे अनैतिक सरकार आले होते. एकनाथजींचे मी आभार मानेल की हिंदुत्वासाठी, बाळासाहेबांच्या विचाऱ्यांसाठी त्यांनी हा मोठा उठाव केला. अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर बोलताना केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kisanwani.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2023-02-04T05:06:36Z", "digest": "sha1:ZBKCNTZZOSQ3E7BSIPI25MB3ZKL62WN6", "length": 1965, "nlines": 54, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा Archives - Kisanwani", "raw_content": "\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nTagsअनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा\nTag: अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा\nशेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर या कालावधीत पुन्हा वाढणार | Cotton Price Update\nबीज बोते समय ही करें बीज बनाने की तैयारी |\nभारत का सबसे बड़ा कृषि मेला “किसान” पुणे में शुरू, जानें प्रदर्शनी की खासियत | Kisan Exhibition\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/16/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%95/", "date_download": "2023-02-04T05:38:19Z", "digest": "sha1:DAHMQSLF7762HNY6KYGYRMJWLVMERKH3", "length": 7335, "nlines": 89, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या - Lokmat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nबहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या – Lokmat\nबहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या – Lokmat\nशनिवार १७ डिसेंबर २०२२\nकेज (बीड) : गत तीन वर्षापासून शेतीच्या नापिकीमुळे बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडावे कसे या चिंतेने भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील देवगाव येथे रविवारी घडली. दीपक बालासाहेब मुंडे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nतालुक्यातील देवगाव येथील बालासाहेब मुंडे यांच्यावर शेतीसाठीचे बँकेचे कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेले खाजगी कर्ज होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीपीमुळे कर्ज फेडता येत नव्हते. यातून बाळासाहेब शिंदे यांचा २० वर्षीय मुलगा दीपक चिंतेत असे. कर्ज कसे फेडणार या विवंचनेत दिपकने रविवारी ( दि. ३१) दुपारी २:०० वाजेच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nया प्रकरणी पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. ६/२०२२ फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीतील हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nJalna : खत विक्रीत अनियमितता, एका फोनवर परवाना निलंबित, ...\nनीती + विवेक = माणूस / विज्ञान+ मूल्ये = विवेक / काल, आज ...\nKisanputra Andolanon : शेतकरी सहवेदनेसाठी 19 मार्चला उपो ...\nशेतीशिवाय जगणं नाय अन् शेतकऱ्याशिवाय शेती नाय\nसंविधान दिनी जाणून घ्या भारतीय संविधानासंबंधी महत्त्वाच् ...\nअग्रलेख : लोकानुकूल.. – MSN ...\nतोडणी समिती – Sakal\nचालीसा कुठंही म्हणू लागलात तर संकटमोचन तुमच्या मागे लागे ...\nगड-वीज वेळापत्रक – Sakal\nहवामान अंदाजानूसार पिक व्यवस्थापन कसे करावे\nनिलंबनाच्या 'करेक्ट कार्यक्रमा'नंतर विरोधकांचा ...\npune gramin : लोणी काळभोरमधील शेतकऱ्यांच्या लढ्यास अखेर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/1135", "date_download": "2023-02-04T06:50:52Z", "digest": "sha1:FVXJZPEC5WMPCRHTS53ITSUXJ47AZJQ2", "length": 19791, "nlines": 145, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग उरण कर्जत कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नेरळ पनवेल पेण महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक सुधागड- पाली\nरायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर\nरायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर\nनिसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.\nनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक तथा सचिव दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, निसर्ग दिवसेंदिवस आपले रंग दाखवीत असताना यंत्रणेनेही आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी उत्तम नियोजन ही काळाची गरज आहे. रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी या संकटाचा निश्चितच उत्तम मुकाबला केला. त्यामुळे कमीतकमी जीवितहानी झाली, त्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन करताना ते पुढे म्हणाले की, पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र नुकसान झालेल्या लोकांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत, व्हिडिओ काढून ठेवावेत. पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे आधी आपले घर आवरुन घ्यावे. नुकसानीचे काढलेले फोटो व व्हिडीओ पंचनामाच्या कार्यवाहीत ग्राह्य धरण्यात येतील. सर्वात आधी घर व परिसराची साफसफाई करून घ्यावी लागणार आहे. जेणेकरून पावसाच्या या दिवसात अस्वच्छतेमुळे परिसरात साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होणार नाही.\nमुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, सर्वात जास्त नुकसान विजेच्या खाबांचे झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यासाठी शासन स्तरावरून मदत निश्चित केली जाईल. याबरोबरच ज्या नागरिकांचा या वादळामुळे अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासन त्यांच्या अन्नधान्याचा, जेवणाचा प्रश्न निश्चितच सोडविणार. जनतेच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे आहे. बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरण केले.\nयावेळी अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे, वय वर्ष 58 ही व्यक्ती चक्रीवादळामुळे विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.\nबैठकीला येण्यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थळ ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.\nया बैठकीस अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हा‍धिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nक���ंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये काढण्यात आला शिवसेनेचा निषेध मोर्चा\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये काढण्यात आला शिवसेनेचा निषेध मोर्चा पनवेल/ प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे सर्व महाराष्ट्रभर शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्या बद्दल अत्यंत हीन दर्जाचे आक्षेपार्य विधान केले असून या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख […]\nअलिबाग अहमदनगर कर्जत कोकण खारघर ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नवीन पनवेल नागपूर नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड विक्रमगड सामाजिक\nआकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू\nआकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]\nनेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन केला येण्या जाण्याचा रस्ता बंद, बाहेरील व्यक्तीला प्रवेश नाही पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्च पर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत […]\nपनवेल बंगाली संस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप\nमहानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आवाहनाला नागरिकांसह व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्���ांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arunoday2010.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2023-02-04T05:06:11Z", "digest": "sha1:E4KVVGLGVYTV47U37ROMFCLEGEDM2BSS", "length": 2374, "nlines": 63, "source_domain": "arunoday2010.blogspot.com", "title": "अरुणोदय: “तो”", "raw_content": "\nअज्ञानाच्या अंधारात प्रकाशाचा नवा किरण......\nया ब्लॉगशी मैत्री करा\nई-मेल ने लेखन मागवा\nमी नटून थटून बाहेर पडले\nआणि ‘तो’ अचानक आला.\n‘तो’ येण्याची चिन्हे असती दिसली\nतर मी आनंदाने स्वागत केले असते\n‘तो’ असा अचानक आला\nम्हणूनच होता फार राग आला.\nत्याच्या जाण्याची वाट पाहिली\nपण ‘तो’ जायलाच तयार नव्हता\nत्यावेळी मी काय करणार \nकाहीच इलाज चालत नव्हता\nकारण तो तर ‘वळवाचा’ पाऊस होता.\nया ब्लोगचे सर्व अधिकार सुरक्षित आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/how-to-set-whatsapp-ringtone-for-message-notification-check-process-mhkb-653253.html", "date_download": "2023-02-04T06:26:50Z", "digest": "sha1:7TPQWKYWEAMNCDNEBDHEQRG2CWLKB4HX", "length": 7674, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "How to set whatsapp ringtone for message notification check process mhkb - WhatsApp Update: तुमच्या खास Contact साठी ठेवता येणार Ringtone, न पाहताच समजणार कोणी केलाय मेसेज – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nWhatsApp Update: तुमच्या खास Contact साठी ठेवता येणार Ringtone, न पाहताच समजणार कोणी केलाय मेसेज\nWhatsApp Update: तुमच्या खास Contact साठी ठेवता येणार Ringtone, न पाहताच समजणार कोणी केलाय ��ेसेज\nWhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. फोटो, व्हिडीओ, फाइल शेअरिंग, ऑडिओ कॉल, व्हिडीओ कॉल, पेमेंट अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने WhatsApp चा मोठा वापर केला जातो. WhatsApp ने मागील वर्षभरात अनेक नवे अपडेट दिले आहेत. आता WhatsApp च्या आणखी एका फीचरद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या Contact साठी मेसेज साउंड बदलू शकता. हे फीचर Android आणि iOS दोन्हीसाठी आहे.\nWhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. फोटो, व्हिडीओ, फाइल शेअरिंग, ऑडिओ कॉल, व्हिडीओ कॉल, पेमेंट अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने WhatsApp चा मोठा वापर केला जातो. WhatsApp ने मागील वर्षभरात अनेक नवे अपडेट दिले आहेत. आता WhatsApp च्या आणखी एका फीचरद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या Contact साठी मेसेज साउंड बदलू शकता. हे फीचर Android आणि iOS दोन्हीसाठी आहे.\nमोहम्मद सिराज, उमरान मलिकने कपाळावर टिळा लावण्यास दिला नकार\nबाल्कनीची जाळी तुटली अन् सहाव्या मजल्यावरुन खाली पडला तरुण, CCTV VIDEO व्हायरल\nजिच्यावर जिव लावला तिचाचं केला खून, कारण समल्यावर पोलिसही हैराण\n 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम\nया फीचरमुळे केवळ मेसेजच्या नोटिफिकेशनने, रिंगटोनने कोणत्या Contact ने मेसेज केला आहे याची माहिती घेऊ शकता. ऑफिस ग्रुपसाठीही रिंगटोन सेट करू शकता. अशी सेट करा खास कॉन्टॅक्टसाठी रिंगटोन -\nसर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर ज्या Contact साठी रिंगटोन सेट करायची आहे ते Chat ओपन करा.\nChat ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. View वर क्लिक करा. इथे नोटिफिकेशन पर्याय दिसेल.\nत्यात Custom Notification चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.\nआता कस्टम नोटिफिकेशन चेक बॉक्सला टिक करा.\nत्यानंतर तुमच्या फोनमधील रिंगटोन सिलेक्ट करा.\nया पर्यायाचा वापर करुन स्पेसिफिक कॉन्टॅक्टसाठी कोणतीही रिंगटोन सेट करता येते. त्याशिवाय एखाद्या ग्रुपसाठीही रिंगटोन चेंज करू शकता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-cds-exam-pattern-questions-are-asked-in-the-exam-like-this-see-the-complete-exam-pattern/articleshow/88869862.cms", "date_download": "2023-02-04T06:03:39Z", "digest": "sha1:USYZLVKXO52SPWAFUD5AI2MAMBQ77VEZ", "length": 14644, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nUPSC CDS परीक्षेत असतील 'या' पद्धतीचे प्रश्न, परीक्षा पॅटर्न जाणून घ्या\nयूपीएससी सीडीएस परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा पॅटर्न जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांसाठी लेखी परीक्षेची रुपरेखा तयार करण्यात आली आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात.\nUPSC सीडीएस प्रश्न विचारले जातात, संपूर्ण परीक्षा पॅटर्न पाहा\nयूपीएससी सीडीएस परीक्षा पॅटर्न पाहा\nपरीक्षा दोन भागांमध्ये असणार\nलाखो उमेदवार करतायत परीक्षेची तयारी\nUPSC CDS Exam Pattern: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)तर्फे कम्बाइंड डिफेंस सर्व्हिस (CDS)लेखी परीक्षा पॅटर्नची रुपरेखा तयार केली जात आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. यावर्षी सीडीएस परीक्षेचे आयोजन होणार असून लाखो उमेदवार परीक्षेची तयारी करत आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेआधी परीक्षा पॅटर्न नक्की पाहा. कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस लेखी परीक्षा दोन भागात होते. भारतीय सेना, भारतीय नौसेना आणि वायु सेना अॅकेडमी परीक्षेसाठी साडीएस परीक्षा पॅटर्न तीन विभागामध्ये आयोजित केली जाते.\nभारतीय नौसेना अकादमी (Military Academy) आणि वायू सेना (Air Force) अकादमीमध्ये प्रवेश घेताना लेखी परीक्षेत सीडीएस पेपर पॅटर्नमध्ये प्राथमिक गणित, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे तीन विषय असतील. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रवेशासाठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे दोनच विषय असतील. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. याचा कालावधी २ तासांचा असेल. प्रत्येक विषय १०० गुणांचा असेल. इंडियन मिलिटरी अकादमी, नेव्हल अकादमी, एअर फोर्स अकादमीच्या लेखी परीक्षेत उमेदवारांसाठी इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि प्राथमिक गणित हे विषय असतील.\nArtillery Centre Recruitment: तोफखाना केंद्रात विविध पदांची भरती\nMMRDA Recruitment: मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील\nऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी बसलेल्या उमेदवारांसाठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञानाची लेखी परीक्षा आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित सेवा मुख्यालयाकडून त्यांच्या पसंतीच्या आधारावर सेवा निवड मंडळात बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक मुलाखत चाचणीसाठी बोलावले जाते.\nमाझगाव डॉकमध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील\nGovernment Job: भारत सरकारच्या करन्सी नोट प्रेसमध्ये भरती\nएसएसबी प्रक्रियेमध्ये टप्पा १ आणि टप्पा २ अशी दोन टप्प्यांची निवड प्रक्रिया असते. टप्पा १ मध्ये ऑफिसर इंटेलिजेंस रेटिंग (OIR) टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन वर्णन टेस्ट (PP&DT) यांचा समावेश असतो. ओआयआर चाचणी आणि पिक्चर पर्सेप्शन डिस्क्रिप्शन टेस्ट (PP&DT) मधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.\nESIC Recruitment: राज्य विमा महामंडळात बंपर भरती, जाणून घ्या तपशील\nSEBI मध्ये विविध पदांची भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार\nमहत्वाचे लेखNEET परीक्षा २०२१ च्या दुसऱ्या फेरीच्या मागणीसंदर्भात SC चा महत्वाचा निर्णय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमनोरंजन एका क्षणात सगळं गेलं कॅन्सरमुळे या सेलिब्रिटींना कायमचं गमावलं\nकरिअर न्यूज SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे कधी मिळणार जाणून घ्या महत्वाची अपडेट\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये ��मजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nअर्थवृत्त Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष, अंबानींनी दलालांना गुडघे टेकायला लावले\nसातारा साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; 'या' कारणामुळे मित्रानेच काढला काटा\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/america-removes-restrictions/", "date_download": "2023-02-04T05:25:11Z", "digest": "sha1:7WPRUB7PBRYFFRUNXYHRVGRJEMTNHINX", "length": 20919, "nlines": 174, "source_domain": "marathinews.com", "title": "अमेरिकेचा निर्णय अखेर मागे", "raw_content": "\nमुंबईतील रुग्णालयांवर कोरोनाचे संकट गडद, 200 हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 72 तासांत 200 हून...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉनचे आणखी 31 रुग्ण आढळले, बाधितांची संख्या 141 वर पोहोचली\nरविवारी, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 31 नवीन रुग्ण आढळून आले असून,...\nपहिल्यांदाच एका महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्र्यांची गाडी चालवली \nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...\nभाजप सरकारांप्रमाणे आम्ही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नाही\nराज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली जाणार नसल्याचे...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकरणाचा आकडा 100 ओलांडला, रात्री 9 पासून संचारबंदी\nमहाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन प्रकारातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या सातत्याने वाढत...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर' म्हणून ओळखले...\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nदेशामध्ये एका पाठोपाठ एक नवीन संकट येतच आहेत. मागील...\nबुडत्याला काठीचा आधार अशी उक्ती या वादळांमध्ये आली आहे....\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nकोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे...\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nभारतामध्ये लसीकरणासाठी मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस ���्हणजे रशियाची...\nचीनमधून मागील वर्षीपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अख्या जगामध्ये हाहाकार...\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nभारतावर ओढवलेली ही भयंकर परिस्थिती ही केवळ कोरोनाकाळात दाखवलेल्या...\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\n2020 मध्ये कोरोना व्हायरस अचानकपणे आला नसून चीन त्याची...\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nचीनने अवकाशात सोडलेले एक मोठं रॉकेट The Long March...\nस्विर्त्झलँडच्या अँटिबॉडी कॉकटेलला मान्यता\nजगभरामध्ये कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव अहायला मिळत आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना पूर्ण होत...\nअभिनेत्री अनुष्का शर्मा पुनरागमनासाठी सज्ज\nअभिनेत्री अनुष्का आई झाल्यापासून कॅमेऱ्यापासून दूर आहे आणि बऱ्याच...\nसलमान खानला साप चावला, रात्री तीन वाजता रुग्णालयात दाखल\nबॉलिवूड अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. पनवेल येथील...\nरणवीर आणि दीपिकाने शेअर केले ’83’ चित्रपटाचे नवीन पोस्टर, ट्रेलर या तारखेला येणार\nबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित '83' या चित्रपटाची चाहते...\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा आणि सलमान खानची प्रमुख भूमिका...\n1983 विश्व कप अंतिम सामना scorecard\nसाल 1983, इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले...\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटीम इंडियाने कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी...\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतातील कोरोना रुग्णांसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू हनुमा विहारी सर्वतोपरी...\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nभारतीय संघातील माजी खेळाडू रमेश पोवार यांची भारतीय महिला...\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nहार्दिक पंड्या याची ओळख एक उत्कृष्ट आणि ऑलराउंडर खेळाडूमध्ये...\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nअ‍ॅमेझॉन प्राइमने मेंबरशिप बद्दलचे काही नियमांमध्ये बदल केले आहेत....\nभारतामध्ये सोशल मिडियावर जास्त वेळ घालवणारे अनेक मेम्बर्स आपल्याला...\nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nकोरोनामुळे सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असले तरी, बऱ्याच...\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्���ाच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nसोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आजकाल जवळपास सर्वच जण उपलब्ध असतात....\nतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. 15...\n'आंतरराष्ट्रीय चहा दिवस' जगभरामध्ये दरवर्षी १५ डिसेंबर रोजी विविध...\nदीर्घ श्वसन एक वरदान\nरोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत: साठी किती वेळ काढतो..\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nअक्षय म्हणजे जिचा क्षय होत नाही, अशी एखादी वस्तू...\nहल्लीच्या घड्याळावर धावणाऱ्या जीवनशैलीमुळे, लग्न उशिरा झाल्यामुळे किंवा कपल्सना...\nआंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारचे दिन साजरे केले जातात, ज्यामध्ये...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\nमहिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना...\nHomeInternational Newsअमेरिकेचा निर्णय अखेर मागे\nअमेरिकेचा निर्णय अखेर मागे\nभारत आणि अमेरिका या दोनही देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक प्रमाणात पसरला आहे. भारतामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतासाठी 318 ऑक्सिजन कंसंट्रेटर पाठविले असून अमेरिकेतून या मशीन्स घेऊन एअर इंडियाच्या विमानाने रवाना झाली आहेत. अवघ्या काही तासातच या मशीन्स भारतात दाखल होणार असून त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबतची माहिती ट्वीटरवरून शेअर केली आहे. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी कोरोना लस बनवण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालून भारताला मोठा धक्काच दिला. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या निर्णयावर सर्वस्तरातून टीकाही करण्यात झाली. परंतू, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या चर्चेनंतर यावर दोन्ही देशांसाठी समझोत्याचा तोडगा निघताना दिसत आहे.\nअमेरिकेने आता बंदीची भूमिका मागे घेऊन ��ंकट काळात भारताला आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याच म्हटलं आहे. या सकारात्मक बदला दरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी कोरोना संकटामध्ये भारताला हरतर्हेने मदत करण्यास कटिबद्ध असल्याचा आश्वासन दिले आहे.\nकोरोना संकटावर मात करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा अमूल्य जीव वाचवण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हा प्रयत्न करण्यात आल्याचे सिंग यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटर म्हणजे नक्की कशा प्रकारचे मशीन असते, त्याबद्दल थोडक्यात त्यांनी माहिती दिली, ही मशीन सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारे यंत्र आहे. ही मशीन नक्कीच रुग्णांसाठी एक प्रकारची जीवन संजीवनी ठरणार आहे. तसेच ऑक्सिजन कंसंट्रेटर हे होम आयसोलेट असलेल्यां रूग्णांसाठी एक उपयुक्त पर्याय आहे. देशामध्ये बीपीएल आणि फिलिप्स या दोन मुख्य कंपन्या या मशीनचे उत्पादन करतात. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळे असतात. एका मेडिकल ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी अंदाजे खर्च 30 ते 60 हजार रुपयापर्यंत येतो. तसेच यामध्ये मशीन्स ही पोर्टबल असून त्यांचा आकार खूप छोटा असून त्याची किंमत साधारण 3 ते 5 हजार रुपये एवढी असते. या मशीन वीज किंवा बॅटरीवर चालतात.\nऑक्सिजन सिलेंडर आणि आणि संपल्यावर त्यांचे करण्यात येणारे रिफलिंग या सगळ्याच्या तुलनेत ही मशीन्स स्वस्त आणि अतिशय सुरक्षित आहेत. कंसंट्रेटर ऑक्सिजनचे नवीन मॉल्युक्लर बनवत नाहीत. तर हवेतील नायट्रोजन वेगळे करून, त्यातून ऑक्सिजन कायम टिकून राहतो. भारतातील कोरोनाचं संकट लक्षात घेता, पाकिस्तानसह अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. महामारीच्या काळात जेव्हा आम्ही संकटात होतो. तेव्हा भारताने आम्हाला मदत केली. आता भारताच्या संकटावेळी आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असं अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी सांगितलं.\n१ मे पासून सर्वांचेच लसीकरण\nना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक, तरीही & the OSCAR goes to..\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \nमध्य रेल्वे मुंबई भरती २०२२\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2023-02-04T05:33:03Z", "digest": "sha1:VY6UTCHDYEETBLKMY7XEQ5BTLAKP7BU4", "length": 1824, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गाय व्हेरोफ्श्टाट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगाय व्हेरोफ्श्टाट हे बेल्जियम देशाचे माजी पंतप्रधान आहेत.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल १८ मार्च २०२२ तारखेला २१:३५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE.%E0%A4%B5%E0%A4%BF._%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2023-02-04T06:12:32Z", "digest": "sha1:FO3NMAVZFWOREHPYLZNEUZO4OMDBD5G4", "length": 9259, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वा.वि. मिराशी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n४वा.वि. मिराशी यांच्याबद्दल लिहिला गेलेला गौरवग्रंथ\nवासुदेव विष्णू मिराशी ( १३ मार्च, १८९३, कुवळे-सिंधुदुर्ग जिल्हा; मृत्यू: ३ एप्रिल, १९८५) हे एक मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे ३०५ आहे.\nमिराशींचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात आणि पुढचे पुण्यात झाले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून त्यांनी १९१७ साली संस्कृत विषयात एम.ए.ची पदवी मिळवली.\nएम.ए. झाल्यावर मिराशी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक झाले. १९१९ साली ते नागपूरच्या मॉरिस कॉलेजात संस्कृत अध्यासनाचे प्रमुख आणि १९४२ साली त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. १९४७ ते १९५० या काळात मिराशी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य होते.\nIमिराशी यांनी १९५७ ते १९६६ या कालावधीत नागपूर विद्यापीठात प्राचीन भारताचा इतिहास आणि भारतीय संस्कृती या विषयाचे मानद प्राध्यापक आणि मानवशास्त्र या विषयाच्या पदव्युत्तर विद्याशाखेचे प्रमुख झाले.\nकलचुरी नृपति आणि त्यांचा काल (ह���ंदीत - कलचुरी नरेश और उनका काल)\nInscriptions of the Vākāṭakas (१९६३सालापर्यंत, ३ भाषांत ८ आवृत्त्या)\nKālidāsa; date, life, and works by (अनेक भाषांत; इ.स. १९६९पर्यंत एकूण ७ आवृत्त्या)\nBhavabhūti : (His Date, Life, and Works) : १९६८ ते १९९६ या कालावधीत या पुस्तकाच्या ६ भाषांत १४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या.\nविदर्भ संशोधन मंडळ वार्षिक १९५८\nसमुद्रगुप्त जीवन व काल (सहलेखक - शं.रा. दाते, रा.शं वाळिंबे)\nसंशोधनमुक्तावलि (सर १ ते ८)\nसातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप\nStudies in Indology (१५ वर्षात, ३ भाषांत २२ आवृत्त्या)\nवा.वि. मिराशी यांच्याबद्दल लिहिला गेलेला गौरवग्रंथ[संपादन]\nनागपूरचे राजे फत्तेसिंह यांच्या हस्ते विशेष सन्मान\nमहामहोपाध्याय ही ब्रिटिश सरकारने दिलेली उपाधी (१९४१)\nवा.वि. मिराशी यांना १९७३ साली दिल्लीच्या साहित्य अकादमीची फेलोशिप बहाल झाली.\nइ.स. १८९३ मधील जन्म\nइ.स. १९८५ मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२२ रोजी ०३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11607", "date_download": "2023-02-04T06:22:27Z", "digest": "sha1:HSIVGXEF27RMPRKJWVCB6ETSFW64YNRY", "length": 12134, "nlines": 106, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "नागभीड मधील सेवाभावी संस्थांची मदत पोचली पूरग्रस्त भागात – Purogami Sandesh", "raw_content": "\nनागभीड मधील सेवाभावी संस्थांची मदत पोचली पूरग्रस्त भागात\nनागभीड मधील सेवाभावी संस्थांची मदत पोचली पूरग्रस्त भागात\nनागभीड(दि.20सप्टेंबर):-दिनांक 30 व 31 आगस्ट ला गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 3 ते 4 मीटर ने उघडल्याने आलेल्या पुरात ब्रम्हपुरी तालुक्यातील 28 गावांना या पुराचा फटका बसला.. या पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने अनेक गावे पूर्णता पाण्याखाली आली जवळपास 15 ते 20 फूट पाण्यात सर्व शेती,घरे पाण्याखाली आल्याने अतोनात नुकसान झाले यात अनेकांची घरे पडली,शेती पूर्णता पाण्यात बुडाली तर घरात साठवलेले अन्नधान्य पूर्णता सडून गेले,तर कपडे वाहत गेले त्यामुळे होत्याचे नव्हते झाले..प्रशासनाची वेळीच मदत पोचल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही मा��्र अनेकांच्या डोक्यावरचे छत्र हरवले अश्या या परिस्थिती मध्ये नागभीड येथील सांस्कृतिक,शैक्षणिक,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या झेप निसर्ग मित्र संस्था, आपुलकी फाऊंडेशन ,स्वामी विवेकानंद पतसंस्था,स्व.प्रसाद राऊत ट्रस्ट,स्वप्नपूर्ती बहु.संस्था यांनी पुढाकार घेऊन गावातील स्थानिक प्रतिष्ठित व्यापारी तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने मदतीचा हात देण्याचे कार्य हाती घेतले… त्यानुसार कपडे तसेच अन्नधान्य यांच्या किट तयार करण्यात आल्या..\nत्यामध्येचादर,ब्लँकेट,शर्ट,पॅन्ट,साडी,लुगडा,धोतर,तांदूळ,तेल,पीठ,डाळ,तिखट,साबण,चना,नीरमा,मीठ या सारख्या सर्व जीवनावश्यक वस्तूची किट तयार करून उदापुर,रनमोचन या ठिकाणी जि.प.सदस्य संजयजी गजपुरे,बाळूभाऊ नंदूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गरजू कुटुंबाला वितरण करण्यात आले.\nयावेळी झेप निसर्ग मित्र संस्थेचे डॉ.पवन नागरे,आपुलकी फाऊंडेशन चे अध्यक्ष विजय बंडावार,संचालिका माया सहारे, स्व.प्रसाद राऊत ट्रस्ट चे ओम मेश्राम,स्वप्नपूर्ती संस्थेचे सतीश मेश्राम,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक मनोज कोहाट यांची उपस्थिती होती..\nसदर मदत पुरग्रस्थापर्यंत पोहचवण्यासाठी अमित देशमुख, अमोल वानखेडे,पराग भानारकर,जितेंद्र श्यामकुळे,आकाश लोनबैले,क्षितिज गरमडे,गुलाब राऊत,करण मूलमुले,तुषार गजभे,आशिष कुंभरे, विरु गजभे यांनी अथक परिश्रम घेतले..\nबीडकरांचे प्रेम स्मरणात ठेवणार – पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार\nकोरोना काळात मोठा गैरसमज – कोरोना योद्धेच धोक्यात\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगा���ी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/601", "date_download": "2023-02-04T06:19:27Z", "digest": "sha1:IA6SAOHTO3TOSO2MVCVVEMQPQT76BRIY", "length": 15669, "nlines": 143, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "…आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली! आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव. – Adivasi Samrat", "raw_content": "\nकोकण ठाणे महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\n…आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव.\nआता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली\nआदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव\nशासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे धान्य हमी भावात खरेदी केले जाते, या धान्यांची भरडाई करून रेशनवर दिले जाते, यात आतापर्यंत ठाणे पालघर मध्ये केवळ भात (धान) खरेदी केला जात होता. या भागातील शेतकरी पिकवतो आणि खातो अशा नागली (रागी) या भरड धान्याचा समावेश रेशनिंग मध्ये करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री फडणवीस ��ांच्याकडे केलेली. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली. आता पारित झालेल्या भरडाई मार्गदर्शक शासन निर्णयात नागली हमी भावात खरेदी करण्याचा आदेश दिल्याने या भागातील विशेषतः जव्हार, मोखाडा तसेच नाशिक मधील आदिवासी भागातील शेतकरी पिकवत असलेल्या नागलीला हमी भाव मिळणार असून स्थानिक पदार्थ रेशनवर मिळणार आहे.\nशेतकऱ्याला हमी भाव मिळावा आणि येथील आदिवासी बांधव जे भरड धान्य आपल्या नियमित भोजनात घेतो तेच रेशनवर द्यावे अशी मागणी होती. रेशनवर मिळणाऱ्या गहू बाबत आदिवासी बांधव जास्त इच्छुक नसायचा, यामुळे रेशनवर विक्री न झालेल्या धान्याच्या काळाबाजाराला वाव मिळायचा. आता रागी म्हणजेच नाचणी किंवा नागली या स्थानिक नावाने प्रचलित असलेला भरडधान्य आता हमी भावात म्हणजे तब्बल 3150 रुपये प्रति क्विंटल या भावात खरेदी केला जाणार आहे. याची पूर्ण जबाबदारी आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळ तर बिगर आदिवासी भागात मार्केटिंग फेडरेशन ची असेल, हे धान्य खरेदी करून त्याची स्थानिक मिलर्स कडून भरडाई करून घेऊन ते धान्य रेशनवर दिले जाईल असे शासन निर्णयात नमूद आहे.\nया निर्णयामुळे याभागात आदिवासी शेतकरी पिकवत असलेल्या नागली ला आता हमी भाव मिळणार असून शेतकऱ्यांना नगदी पिकाच्या स्वरूपात नागलीचा लाभ होणार आहे, तसेच नागलीचा पौष्टीकता लक्षात घेता आदिवासींच्या आहारातही सकस धान्य रेशनवरून मिळेल असा दुहेरी लाभ याभागातील आदिवासींना मिळणार आहे.\nयापूर्वी श्रमजीवी संघटनेने केलेल्या खाद्यतेल आणि तूरडाळ रेशनवर देण्याच्या मागणीचा शुभारंभ मागील महिन्यात जव्हार मोखाड्यात झाला आता नागलीही रेशनवर येणार असल्याने आदिवासींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.\nमहानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आवाहनाला नागरिकांसह व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आवाहनाला नागरिकांसह व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल/ संजय कदम : लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने काही दिवसापासून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्��ाला बाजारपेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना […]\nउरण कोकण नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते\n1930 च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान – अनंत गिते उरण / विठ्ठल ममताबादे : महात्मा गांधीच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात ब्रिटीश सरकारने चिरनेर ग्रामस्थांवर , सत्याग्रहीवर अन्याय करत त्यांच्यावर गोळीबार केली. या गोळीबारात 8 नागरिक हुतात्मे झाले. […]\nकर्जत कोकण ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र रायगड सामाजिक\nनेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल\nनेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल ● आदिवासी संघटना झाल्या आक्रमक ● ———————— कर्जत तालुका आदिवासी कातकरी, ठाकूर संघटना आक्रमक झाली आहे. आमच्या समाजातील व्यक्तीची बदनामी करणारे आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ करणा-यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आदिवासी संघटना आंदोलन करेल. […]\nप्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल.\nगोर गरीब व आदिवासी वाड्यांवरील मुलांसाठी मोफत ” सर्कस शो “\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री ��ैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/15/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2023-02-04T06:41:56Z", "digest": "sha1:GB3OVTBI6D37YP5XREENUCXD4QD54W6V", "length": 17464, "nlines": 92, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "लक्षवेधी : महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी... - Dainik Prabhat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nलक्षवेधी : महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी… – Dainik Prabhat\nलक्षवेधी : महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी… – Dainik Prabhat\nकिमान एकविसाव्या शतकात महिलांचे दुःख हलके करण्यासाठी केंद्र व राज्य शासनांनी भक्‍कम आर्थिक धोरणे आखून, ती अमलात आणावीत, अशी अपेक्षा आहे.\nकरोना जेव्हा टिपेला पोहोचला होता, तेव्हा बिहारमधील मुझफ्फरपूरच्या फलाटावर एका अज्ञात स्त्रीचा मृतदेह बेवारस पडला होता. तिच्या अंगावरील चादरीचे टोक खेचून तिचे मूल गोलगोल फिरत होते. त्याला ठाऊकही नव्हते, की आपल्या आईचा दुर्दैवी अंत झाला आहे… भारतातील स्त्रियांची कहाणी प्रतीकात्मक स्वरूपात अधोरेखित करणाराच हा व्हिडिओ. 8 मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने देशातील स्त्रियांची आर्थिक कहाणी काय आहे, याचा शोध घेण्याची आवश्‍यकता आहे.\nमुझफ्फरपूर येथे मृत पावलेली स्त्री म्हणजे अरविना खातून नावाची महिला होती, असा नंतर शोध लागला. ती अहमदाबादमध्ये रेल्वेत चढली होती आणि खायला काहीही न मिळाल्यामुळे अगोदरच आजारी असलेली अरविना मरण पावली. अरविना ही नीती आयोगाच्या निकषानुसार निश्‍चित करण्यात आलेल्या देशातील वीस सर्वाधिक मागास जिल्ह्यातील स्त्री. ती कटिहारची. भारतातील स्थलांतरित मजुरांपैकी 80 टक्‍के मजूर हे पुरुष असले, तरी स्थलांतरित महिलांची संख्या गेल्या काही वर्षांत दुप्पट झाल्याचे आकडेवारी सांगते. मात्र तरीही स्थलांतरित महिलांच्या गरजा लक्षात घेऊन, केंद्र व राज्य सरकारे धोरणे ठरवत नसल्याच��� दिसते.\nकरोनामुळे महिला रोजगाराची स्थिती आणखीनच बिघडली. ताज्या आकडेवारीनुसार, नोकरीत असलेल्या वा नोकरीच्या शोधात असलेल्या पुरुषांची संख्या करोनोत्तर आठ महिन्यांत दोन टक्‍क्‍यांनी घटली, तर महिलांची संख्या तेरा टक्‍क्‍यांनी घटली. स्त्री रोजगाराचे प्रमाण शहरांतून अधिक प्रमाणात घटले. भारतात अर्थव्यवस्थेतील महिला सहभागाचे प्रमाण 24 टक्‍के आहे. विकसनशील देशांतील हा नीचांक आहे. बहुसंख्य भारतीय महिला अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. तेथे सामाजिक संरक्षण कमी असते आणि पगारही अल्प. जर पुरुषांइतकेच अर्थव्यवस्थेतील महिला सहभागाचे प्रमाण असेल, तर 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 60 टक्‍क्‍यांनी विस्तारेल, असा अंदाज आहे.\nदेशात मनरेगा अंतर्गत पुरुषांइतकेच स्त्रीलाही वेतन द्यावे लागते. कामाच्या ठिकाणी पाळणाघरांची व्यवस्था करणे आवश्‍यक असते. प्रत्येक स्त्री कर्मचाऱ्यास 26 आठवड्यांची सवेतन बाळंतपणाची रजा देणे बंधनकारक करणारा कायदा केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वीच केला. भारतात 80 लाख स्वयंसहायता गट आहेत. त्या माध्यमातून महिलांना सरकारच्या महिला योजना उपलब्ध करून दिल्या जातात. स्त्रियांना आधारचा उपयोग करून बॅंक खाती उघडणे शक्‍य आहे. तशी ती उघडलीही जात आहेत. तरीदेखील भारताचा महिला सहभागाचा दर 30 टक्‍क्‍यांच्या वर जायला तयार नाही.\nकरोनामुळे 2021 सालात पावणेपाच कोटी मुली व स्त्रिया गरिबीच्या खाईत ढकलल्या जात आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे. ग्लोबल गर्लहूड रिपोर्ट 2020 अनुसार, किमान पाच लाख मुली बालविवाह प्रथेच्या बळी ठरल्या आहेत. करोनामुळे केवळ शाळा बंद आहेत म्हणून नव्हे, तर कुटुंबाच्या आर्थिक दुरवस्थेमुळे लाखो मुलींना शालेय शिक्षण घेणे शक्‍य झाले नाही. पॉप्युलेशन फाउंडेशन या संस्थेने एक पाहणी हाती घेतली. त्या अंतर्गत असे लक्षात आले की, बिहार, राजस्थान व उत्तर प्रदेशमधील 51 टक्‍के स्त्रियांचे घरकाम प्रचंड वाढले. तर फक्‍त 23 टक्‍के पुरुषांचे घरकाम वाढले. या पार्श्‍वभूमीवर, शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास या क्षेत्रांत स्त्रीकेंद्री धोरणे राबवण्याची आवश्‍यकता आहे.\nजेंडर बजेटिंगच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात अलीकडे विशेष काहीही घडत नाही. आजही अनेक राज्यांत महिलांचे वेतन हे त्यांच्या पतीच्या बॅंक खात्यात जमा केले जाते, असे आ��ळून आले आहे. मात्र ग्रामीण स्त्रियांना मनरेगा पलीकडच्याही कामाच्या संधी मिळणे आवश्‍यक आहे. त्याकरिता महिलांनी स्थापन केलेले अतिसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच गृहोद्योग यांना जास्तीत जास्त आर्थिक प्रोत्साहने देण्याची आवश्‍यकता आहे. उद्योग सुरू करणे सहज सुलभ करण्याची आवश्‍कता आहे. “ईझ ऑफ डुइंग बिझिनेस’मध्ये भारताने कशी भरारी घेतली आहे, याचे ठळक मथळे छापून येतात. परंतु तळपातळीवर एमआयडीसीत प्लॉट मिळवणे, पाण्याचे व विजेचे कनेक्‍शन प्राप्त करणे, ग्रामपंचायत अथवा नगरपालिका, महानगरपालिका यांच्या विविध परवानग्या मिळवणे हे अत्यंत दुस्तर असते. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे चारावे लागतात. ग्रामीण भागात तर,गुंडांची खंडणीखोरी मोठ्या प्रमाणावर सुरू असते. याचा महिला उद्योजकांना विशेष त्रास होतो.\nमहिलांच्या सहकारी दुग्धनिर्मिती संस्था उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला तरी विशेष पॅकेज देता येईल. तसेच राज्यातील शेतकरी कुटुंबातील सर्व महिलांची नोंदणी शेतकरी म्हणून केली जावी आणि त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळावेत, अशी सूचना पुढे आली आहे. काही स्त्री अभ्यासकांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची मध्यंतरी पाहणी केली. अनेक घरांत आपल्या पतीने अथवा वडिलांनी आत्महत्या केल्यानंरही, न खचता शेती, पशुपालन, कुक्‍कुटपालन ही कामे अंगावर घेऊन, ती यशस्वीपणे पार पाडण्याची किमया घरातल्या मुलींनी वा प्रौढ स्त्रियांनी केल्याचे आढळून आले. अशा शेतकरी वीरमातांचा व कन्यांचा केवळ सत्कारच न करता, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना अर्थसाह्य करण्याची आवश्‍यकता आहे.\nस्थलांतरित मजुरांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र योजना आखणार, त्याकरिता आर्थिक तरतूद करण्याचे काम महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार करतील, अशी अपेक्षा आहे. 8 मार्च हा प्रसिद्ध कादंबरीकार ह. ना. आपटे यांचा जन्मदिन. त्यांनी आपल्या साहित्यकृतींतून स्त्रियांचे दुःख चितारले होते.\nआप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्र ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्ट��� पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nआप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी … – Pudhari\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nकोट्यवधी नागरिकांची क्रयशक्ती कशी वाढणार\nलग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसांत पुरुष दुसरी स्त्री का शो ...\nJalna : जालन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दाखविल ...\nविद्युततारेचे घर्षण झाले अन् २५ एकर ऊस जळून खाक झाला ...\nAhmednagar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी ऊ ...\nजळगावात कृषी विमा कंपन्यांची कार्यालये सुरू – Agro ...\nकृषी विभागाचे वरातीमागून घोडे, डाळिंब बागाचे नुकसान अन् ...\nCrop Insurance For Farmers: कृषी आयुक्तांनी घेतली तुपकरा ...\nजळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उत ...\nमराठा आरक्षण होईपर्यंत मेघा नोकरी भरती पुढे ढकला – ...\nKisan Andolan: केंद्र सरकारविरोधात आणखी तीव्रतेने आंदोलन ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी गोंधळलेले पंतप्रधान; राष्ट्रवादी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://binarybandya.blogspot.com/2010/08/blog-post_25.html", "date_download": "2023-02-04T05:12:10Z", "digest": "sha1:HRC7ZCRTVNQEMTOELBEBKSSK3GBKR5Z2", "length": 5160, "nlines": 129, "source_domain": "binarybandya.blogspot.com", "title": "मन माझे: पंढरी...", "raw_content": "\nमाझ्या मनातले.. मनात येते ते मी इथे उतरवतो.. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या..\nकाल विठूराया म्हणाला पंढरीला विसरला का \nत्याला म्हणालो \" नाही बाबा, आजकाल आमची पंढरी तिकडे रायगडावर भरते ..\"\n कर्तुत्वातच देव बघावा...नाही का\nएक आठवडा उलटून गेला,\nजरा कामाच्या घाई-गर्दीत हरवलो होतो ...\nश्रिया (मोनिका रेगे) said...\nमावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी ..\nअन हा मी ..\nउन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा गुलमोहर मी, अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी...\nमाझ्या हृदयावर ना आहे एक नकाशा ..\nत्यावरचे बरेचसे रस्ते अजून कधी वापरलेलेच नाहीयेत ..\nआणि हो खुप सार्‍या रानवाटा ...\nअजुनही त्यांना झाला नाही कुठलाच स्पर्श...\nज्यांच्या कडेला फुलली आहेत रंगबेरंगी फुले , लहान इवलिशी रानफुले..\nत्यांचा सुगंध हलकेच वार्‍यावर पसरलाय...\nइकडे तिकडे उडणा���ी फुलपाखरे , गोड गाणारे पक्षी ..\nसमोर निळेशार पसरलेले आकाश ,मधे मधे शुभ्र असे विहरणारे ढग ..\nआणि मधेच खळखळ वाहणारे झरे...\nअशा एक एक रानवाटांना भेट देता देता\nजे काही मला गवसले ...\nते सगळे मी इथे मांडायचा प्रयत्न करतोय...\nपावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट\nमाझे खोलपण असेच उथळ उथळ\nमातीचा सुवास मात्र अजून तसाच..\nमी एक सिग्नल पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-successful-campaign-infringement-4818599-NOR.html", "date_download": "2023-02-04T06:12:49Z", "digest": "sha1:E3C4EFCFBXJWQ3ZKKGSMXMYAZFWMFX2C", "length": 4982, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "12 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण जमीनदोस्त | Successful campaign infringement - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n12 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण जमीनदोस्त\nजळगाव- शहरातील अतिसंवेदनशील भाग असलेल्या तांबापुरात तब्बल एका तपानंतर सोमवारी अतिक्रमण मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली. कागदोपत्री 60 फुटी रस्त्यावरील दोन्ही बाजूंची सुमारे 400 लहान मोठी अतिक्रमणे जेसीबीने काढून टाकले. विशेष म्हणजे अतिक्रमण काढते वेळी कोणताही गोधंळ होता रहिवाशांनी स्वत:च पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. हरातील अतिक्रमण मोहिमेला एक इतिहास असून साधी टपरी हलवण्यावरून मोठा वाद उफाळला होता. परंतु गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटावला जनतेतूनच प्रतिसाद मिळत आहे. वशेष म्हणजे किरकोळ अपवाद वगळता कारवाई रोखण्यासाठी एकाही राजकीय पुढाऱ्याचा फोन अधिका-यांना येत नसल्याचे सांगण्यात आले. हाच अनुभव सोमवारी मनपाच्या अधिका-यांना तांबापुरात आला.\n350 मीटर रस्त्यावर मोहीम\nअतिशयदा दावाटीचा रस्ता असलेला तांबापुरातील शहीद अ.हमीद चौकापासून ते मेहरूण गावठाणपर्यंतचा सुमारे 350 मीटर अंतरावरील रस्त्यावर ही मोहीम राबवण्यात आली. महापालिकेच्या दप्तरी ६० फूट रस्त्याची नोंद असताना दोन्ही बाजूने ते फुटाचे अतिक्रमण झाले होते. त्यातही वाहनांची पार्किंग यामुळे प्रत्यक्षात रस्ता केवळ २० ते २५ फूटच वापरात होता. सोमवारी सकाळी १० वाजता पालिका पोलिस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. सांयकाळी 5.30 वाजता ही मोहिम पूर्ण झाली. आधीच कल्पना असल्याने रहिवाशांनी तोडफोडीच्या भीतीने बराच सामान हलवला होता. जेसीबीच्या साहाय्याने सोयीसाठी बंदिस्त केलेल्या गटारींवरील ढापे तोडण्यात आले. तसेच घराच्यापुढे रस्त्यावर कॉंक्रीटचे ओटेही तोडण्‍यात आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/tobacco-board-recruitment/", "date_download": "2023-02-04T06:22:51Z", "digest": "sha1:3Z5AOEHHEFDVEDF7YD72QAROYYJS47QG", "length": 11630, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Tobacco Board India. Tobacco Board Recruitment 2019", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nHome » Central Government » (Tobacco Board) भारतीय तंबाखू मंडळात विविध पदांची भरती\n(Tobacco Board) भारतीय तंबाखू मंडळात विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 फिल्ड ऑफिसर/टेक्निकल ऑफिसर 25\n2 अकाउंटंट / सुपरिटेंडेंट 16\nपद क्र.1: B.Sc (कृषी)\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) Tally\nवयाची अट: 15 जुलै 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2019\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (ARDE) आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे येथे ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदांची भरती\n(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 522 जागांसाठी भरती\n(IPRC) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(UPSC CSE) UPSC ��ार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा]\n(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 [150 जागा]\n(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई येथे 60 जागांसाठी भरती\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती\n(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत 30 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 213 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/coronaupdate29oct/", "date_download": "2023-02-04T04:53:09Z", "digest": "sha1:J2VV5KJTYN5EH2JP2D3225ZHQIHTW7NS", "length": 9874, "nlines": 102, "source_domain": "metronews.co.in", "title": "जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ इतकी झाली आहे - Metronews", "raw_content": "\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nजिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ इतकी झाली आहे\n*दिनांक: २९ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता*\n*आतापर्यंत ५३ हजार ५७९ रुग्ण बरे होऊन परतले घरी*\n*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८५ टक्के*\n*आज २८८ रुग्णांना डिस्चार्ज तर २६५ बाधितांची रुग्णसं��्येत भर*\nअहमदनगर: जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४६२ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १५२ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ११, राहाता ०२, राहुरी ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५, कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०,अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, पारनेर ०१, राहाता ०३, राहुरी ०५, संगमनेर १०, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज १५२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०५, अकोले ०७, जामखेड १७, कर्जत १२, नगर ग्रामीण १९, नेवासा ०१, पारनेर ११, पाथर्डी २१, राहाता १५, राहुरी ०५, संगमनेर २१, शेवगाव ११, श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये\nमनपा ४१, अकोले १०, जामखेड १७, कर्जत १९, कोपरगाव ०१, नगर ग्रा १६, नेवासा ११, पारनेर २०, पाथर्डी १९, राहाता २३, राहुरी १८, संगमनेर २७, शेवगाव २७, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\n*बरे झालेली रुग्ण संख्या:५३५७९*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण: १४६२*\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\n*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*\n*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*\n*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*\n*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*\n*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*\nराजाभाऊ मुळे लिखित ‘आत्मनिर्भर भारतः विश्व गुरू भारतङ्क या पुस्तकाचा उद्या प्रकाशन सोहळा\nआमदारकीसाठी उर्मिला मातोंडकर कदाचित इकडून पण.. तिकडून पण..\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nकचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का \nशिक्षक परिषदेच्या वतीने कोरोना काळात सेवा देणार्‍या डॉक्टरांचा सन्मान\nआमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जुना टिळक रोड ते नविन टिळक रोड…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष\nवै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण…\nनगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://myahmednagar.in/uncategorized/", "date_download": "2023-02-04T05:20:49Z", "digest": "sha1:MKNCR2RJVZ7TO3H5SPASJWPL6SRGHELF", "length": 9550, "nlines": 90, "source_domain": "myahmednagar.in", "title": "Uncategorized My Ahmednagar", "raw_content": "\nElectricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा\nGramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय\nonline land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा\nअहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम\nAadhaar Card : आता आधार क्रमांकावरूनच पैसे मिळणार, ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही, कसे ते जाणून घ्या\n‘वेड’ चित्रपट कसा आहे\nonline land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा\nआता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहानमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच,…\n नगरमध्ये 5 जी सेवा आली आणि सुरूही झाली\nअहमदनगर :Jio 5G launched in Ahmednagar सध्या टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरु आहे. या क्षेत्रातील सर्वच कंपन्या एकमेकांच्या पुढे राहण्यासाठी वेगवेगळ्या…\nक्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा अपघात, कार डिव्हायडरला धडकली, पायाला गंभीर दुखापत, शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा\nभारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये त्यांना खूप दुखापत झाली आहे. रुरकीला परतत असताना…\nपंतप्रधान मोदींना मातृशोक : हिराबेन ��ोदींचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर…\nLOAN FRAUD: तुमच्या पॅन कार्डवर कुणी कर्ज काढले आहे का \nLOAN FRAUD आपला क्रेडिट रिपोर्ट स्कोअर शूड दर सहा महिन्यांनी तपासला जावा. कारण यावरून त्यांना सक्रिय कर्जे आणि नावे समजली.…\nगेल्या तीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले. सुरुवातीला अहमदनगर-न्यू आष्टी अशी एकच फेरी होती. आता आणखी एक…\nAhmednagar Flyover News : नगरमधील उड्डाणपुलाचे ९८ टक्के काम पूर्ण, या दिसवाशी होणार उद्घाटन\nAhmednagar flyover news नगर शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-पुणे महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी १२ वर्षांपूर्वी खासगी ठेकेदाराला काम देण्यात आले होते. त्यावेळी या…\nReliance Jio 5G : आजपासून मिळणार इथे जिओची 5G सेवा, खास ऑफरमध्ये अनलिमिटेड डेटाही\nReliance Jio 5G जिओ युजर्ससाठी आज एक मोठी खुशखबर आहे. वास्तविक, रिलायन्स जिओच्या ट्रू 5 जी सेवेची बीटा ट्रायल दसऱ्यापासून…\nAhmednagar : 40 जणांना जनावरांचे इंजेक्शन दिले, पाथर्डीत बोगस डॉक्टरचे कृत्य\nAhmednagar गेल्या दोन दिवसांपासून लोकांना जनावरांच्या औषधाचे इंजेक्शन देणाऱ्या एका व्यक्तीने डॉक्टर असल्याचा दावा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगरच्या…\nElectricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा\nElectricity bill waived नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवत आहे. आपले महाराष्ट्र शासन…\nGramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय\nGramsevak Bharti मित्रांनो, ग्रामसेवक भरती 2023 ची वाट पाहत असलेल्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी…\nonline land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा\nआता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहानमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी…\nअहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम\nअहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम नगर मध्ये काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Anadi-Mi_Anant_Mi", "date_download": "2023-02-04T05:04:20Z", "digest": "sha1:27LLLJVZYSIYAMMS6CXOF3TBBRJCVSSK", "length": 3760, "nlines": 51, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "अनादि मी अनंत मी | Anadi Mi Anant Mi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअनादि मी अनंत मी\nअनादि मी अनंत मी, अवध्य मी भला\nमारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ॥\nअट्टहास करित जईं धर्मधारणीं\nमृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं\nअग्‍नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो\nभिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो\nमृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ॥\nलोटि हिंस्त्र सिंहाच्या पंजरीं मला\nनम्र दाससम चाटिल मम पदांगुला\nकल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी\nहटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली\nआण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें\nयंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते\nमी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो \nगीत - स्वातंत्र्यवीर सावरकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - सुधीर फडके\nगीत प्रकार - स्फूर्ती गीत\n• काव्य रचना- १९१०, समुद्रमार्ग.\nमार्सेलसला बोटीवरून निसटण्याचा प्रयत्‍न केला, त्याचा सूड म्हणून आपला अमानुष छळ होणार ह्या जाणिवेने, अशा छळास पुरून उरेल अशा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी कवचमंत्र म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही कविता रचली.\nसंपादक- वासुदेव गोविंद मायदेव\nसौजन्य- ढवळे प्रकाशन, मुंबई.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-libra-horoscope-in-marathi-07-03-2021/", "date_download": "2023-02-04T06:48:03Z", "digest": "sha1:NX7LMN47ZNOX3VMLHG465HWLYTQU6SGC", "length": 13455, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays tula (Libra) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\n5 हजाराहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारा कोण आहे हा मुंबईकर\nएकमेव असे मंदिर जिथे लाल तिखटाने करतात अभिषेक ...\nब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; पडद्यावर करणार 'आशिकी'\nमोहम्मद सिराज, उमरान मलिकने कपाळावर टिळा लावण्यास दिला नकार\nकसबा, चिंचवडसाठी 'मविआ'चे उमेदवार ठरले\n' मी राजीनामा देतो, तुम्ही वरळीतून लढून दाखवा' आदित्य ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज\nउद्धव ठाकरेंना सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या त्या वक्तव्याला दुजोरा\nपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अनोखी तयारी, Group study नं वाढवली अभ्यासाची गोडी\n'तो' होणार आई, भारतातला पहिला ट्रान्समेल प्रेग्नंट; कपलने शेअर केले फोटो\nIAS होण्यासाठी सोडली लाखोंची नोकरी, गड्यानं पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान\nभाऊ CM, वर्दी उतरवेन; Dream11मध्ये 1 कोटी जिंकले, दारु पिऊन पोलिसांना धमकी\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार, कारण...\nरेल्वे मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\nब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; पडद्यावर करणार 'आशिकी'\nसोनाली कुलकर्णीने दिली GOOD NEWS थेट टॉक शोमध्येच केलं जाहीर\nबॉक्स ऑफिसवर किंग खानचा जलवा कायम; दहाव्या दिवशीही 'पठाण'ची छप्परतोड कमाई\nपत्नीच्या आरोपांनंतर नवाजुद्दीन अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस\nमोहम्मद सिराज, उमरान मलिकने कपाळावर टिळा लावण्यास दिला नकार\nभारताच्या महिला जिम्नॅस्टपटूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी कारवाई\nकांगारूंना चिरडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, चार खेळाडूंची वाईल्ड-कार्ड एण्ट्री\nविराट कोहली गाळतोय जिममध्ये घाम; फिटनेस पाहून नेटकरी फिदा\nकच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, 'या' जिल्ह्यांमध्ये स्वस्त झालं इंधन\nदेशातील सर्व रस्ते भारताच्या उज्ज्वल आर्थिक भविष्याचा 'मार्ग'\nसरकार कलम 80C आणि 80D कधी रद्द करणार\nअदानी ग्रुप प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया\nएकमेव असे मंदिर जिथे लाल तिखटाने करतात अभिषेक ...\nChanakya Niti: या युक्तीनं तुमच्या शत्रुची हवाच निघेल पुन्हा लागणार नाही नादाला\nमुलांच्या लंचबॉक्ससाठी 2 मिनिटांत तयार करा पनीर टिक्का टोस्टी, पाहा रेसिपी\nखास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल\nनेल फंगसवर हे घरगुती उपाय आहेत प्रभावी; बोटांची अशी घ्या काळजी\nChanakya Niti: जीवनात उपयोगी पडतील या 6 गोष्टी; वाईट वेळ जाईल सहज टळून\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nबाल्कनीची जाळी तुटली अन् सहाव्या मजल्यावरुन खाली पडला तरुण, CCTV VIDEO व्हायरल\n 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम\nविद्यार्थी असावा तर असा शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...\nनाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल\nएकमेव असे मंदिर जिथे लाल तिखटाने करतात अभिषेक ...\nChanakya Niti: या युक्तीनं तुमच्या शत्रुची हवाच निघेल पुन्हा लागणार नाही नादाला\nआठवड्याच्या 7 दिवसांमध्ये या रंगांचे कपडे वापरा; रोजच्या कामांमध्ये फरक अनुभवाल\nखास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआज आपणास नोकरीत बढती मिळण्याची संभावना असल्याचे श्रीगणेश यांना वाटते. वरिष्ठांची आपल्यावर कृपादृष्टी होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. जमीन व मालमत्तेचे व्यवहार करू शकाल. व्यवसायात साफल्यपूर्ण दिवस राहील.\nतूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.\nतब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल\nराहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील\nअस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला\nआजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/category/entertainment/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2023-02-04T05:02:05Z", "digest": "sha1:6H5Z3OA6WGTDQXQ6QT3SZYL6PW2U3LMM", "length": 3597, "nlines": 98, "source_domain": "m4marathi.com", "title": "उचकी – m4marathi", "raw_content": "\nसुट्टे नाणे देता का \nएकीकडे संपूर्ण भारतात कोट्यावधीचे घोटाळे होत असतांना,बनावट चलनी नोटांचं प्रमाण वाडत असतांना …. लोकं मात्र त्रासली आहेत ती चिल्लर साठी. सुट्टी नाणी हल्ली दिशेनाशी झाली आहेत. कुठल्याही दुकानावर\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/ambassadors-of-various-countries-in-mumbai-met-governor-bhagat-singh-koshyari/", "date_download": "2023-02-04T05:11:51Z", "digest": "sha1:NWMTNALYCTSWAMRQ3DL7B2JLG4HC4Z4R", "length": 9033, "nlines": 87, "source_domain": "sthairya.com", "title": "विविध देशांच्या मुंबईतील राजदूतांन�� घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nविविध देशांच्या मुंबईतील राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट\n दि. १७ जानेवारी २०२३ मुंबई विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व डीन ऑफ काॅन्सुलर कोर अँड्रिया कून तसेच कॉन्सुलर कोर संघटनेचे उपप्रमुख विजय कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात ३५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nसध्याचे युग हे परस्पर सहकार्याचे आहे. अश्यावेळी विविध देशांच्या प्रतिनिधींमध्ये सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे. भारताकडे जी – २० देशांच्या परिषदेचे यजमानपद आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशांचे भारताशी असलेले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.\nयावेळी सर्व प्रतिनिधींनी राजभवनातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तसेच क्रांतिकारकांच्या भूमिगत दालनाची पाहणी केली.\nजी२० बैठक; परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका\nकेंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही\nकेंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापा���ून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/international/nepal-adds-third-gender-category-in-latest-census-87895/", "date_download": "2023-02-04T06:44:42Z", "digest": "sha1:UII3GJUEJR4VDNXG3227FVMPEHFCIXC7", "length": 17631, "nlines": 148, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nHome » माहिती जगाची\nतृतीय लिंग श्रेणीचा समावेश नेपाळच्या नवीन जनगणनेत होणार\nकाठमांडू : नेपाळने आपल्या जनगणनेत प्रथमच तृतीय लिंग श्रेणीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचे अधिकारी शनिवारपासून नेपाळमध्ये या निर्णयाची पडताळणी करताना दिसून येत आहेत. 30 दशलक्ष लोकांच्या देशात प्रत्येक घरांना ते भेटी देत ​​आहेत. पुरुष आणि महिलांसोबत “इतर” ही कॅटेगरी लिंग म्हणून निवडण्याचा पर्याय लोकांसमोर ठेवला जात आहे.\nनेपाळमध्ये याआधीही समलैंगिकता आणि ट्रान्सजेंडर लोकांच्या हक्कां संदर्भात बरेच प्रोग्रेसिव्ह निर्णय सरकारने घेतले आहेत. 2013 मध्ये नागरिकत्वाच्या कागदपत्रांसाठी तृतीय लिंग ही श्रेणी नेपाळमध्ये सुरू करण्यात आली होती. त्या नंतर 2015 मध्ये “इतर” ह्या श्रेणीचा पासपोर्ट मध्ये समावे��� करण्यात आला होता.\nऔरंगाबाद: किसान कलेक्टर आस्तिक कुमार पांडेय यांचा आणखी एक अभूतपूर्व निर्णय \nनेपाळ मधील समलिंगी आणि ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नेपाळमधील एलजीटीबीक्यू समुदाय-अंदाजे 900,000 इतका आहे. तरीही त्यांना भेदभावाचा सामना करवा लागतो. विशेषत: नोकऱ्या, आरोग्य आणि शिक्षण या सारख्या ठिकाणी त्यांना ह्याचा सामना करावा लागतो. एलजीबीटीक्यू कार्यकर्ते असेही म्हणतात की, सरकारच्या डेटाच्या अभावामुळे त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यात अडथळा निर्माण होतो.\nनव्याने होणाऱ्या जनगणने मूळे एलजीटीबीक्यू समुदायास इथून पूढे असे प्रॉब्लेम नाही येनार.\nSachin Vaze Case : सचिन वाझेंच्या डायरीतून उलगडणार 100 कोटींचे रहस्य, प्रत्येक व्यवहाराचा होईल भंडाफोड\nColorado Shooting : अमेरिकेत कोलोरॅडोच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह 10 जण ठार\nकोरोना लसीकरण : कोवीशील्ड व्हॅक्सीनबाबत सरकारची नवीन गाइडलाइन, आता 4 ऐवजी 8 आठवड्यानंतर मिळणार दुसरा डोस\nMaharashtra Lockdown News : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये कोरोनाचा स्फोट; राज्यात लॉकडाऊन निश्चित ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य\nसारस्वत बँकेमध्ये १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च\nमोदी भारत इफेक्ट : अरबस्तानातील अल मिनहाद शहराचे नामांतर आता हिंद शहर\nअमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओंकडून सुषमा स्वराज यांचा अपमान; जयशंकर यांनी फटकारले\n#davos2023MagneticMaharashtra : महाराष्ट्रात 88420 कोटींचे गुंतवणूक करार\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानस��ेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/lokshahi-ent/ketki-chitales-makar-sankranti-wishes-to-fans", "date_download": "2023-02-04T05:28:22Z", "digest": "sha1:YA4Y7NMSLXJCPDTIGFVPHRWWVRQHUY2J", "length": 3409, "nlines": 36, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "केतकी चितळेची मकर संक्रांतीनिमित्त चाहत्यांना कटू शुभेच्छा; म्हणाली, आज पुन्हा लिहिते...", "raw_content": "\nकेतकी चितळेची मकर संक्रांतीनिमित्त चाहत्यांना कटू शुभेच्छा; म्हणाली, आज पुन्हा लिहिते...\nमकरसंक्रांतीनिमित्त केतकी चितळेने एक खास फेसबुक पोस्ट केली आहे.\nनेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा चर्चेत आली आहे. कारण आज तिने मकर संक्रांतीनिमित्त चाहत्यांना कटू शुभेच्छा दिल्या आहेत. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर सोशल मीडियातून आपले मत मांडत असते. याच पार्श्वभूमीवर आता तिने चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nअमृता फडणवीसांनी दिल्या खास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ\nकाय दिल्या केतकीने शुभेच्छा\nमकरसंक्रांतीनिमित्त केतकी चितळेने एक खास फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने चाहत्यांना काटेरी शुभेच्छा दिल्या आहेत. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत आज देशभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. परंतु, ती पोस्ट मध्ये म्हणाले की, जे वर्षानुवर्षे मी लिहीत आले आहे तेच आज पुन्हा लिहिते आहे, तीळगूळ खा व खोटे गोड गोड न बोलता कडू सत्य बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/shubhangi-patil-was-denied-entry-to-congress-leader-balasaheb-thorat-residence", "date_download": "2023-02-04T06:42:15Z", "digest": "sha1:K42RR2P5G2IKKMFRXTRJP22OZBBUXK4N", "length": 4755, "nlines": 39, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "शुभांगी पाटलांना बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी प्रवेश नाकारला", "raw_content": "\nशुभांगी पाटलांना बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी प्रवेश नाकारला\nघरच्यांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार; शुभांगी पाटील यांचा घणाघात\nसंगमनेर : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीवरुन राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अशातच, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहिर केला आहे. परंतु, शुभांगी पाटील यांना संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.\n माजी आरोग्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात\nनाशिक पदवीधरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील सध्या प्रचारार्थ संगमनेर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान बाळासाहेब थोरात फोन करुन शुभांगी पाटील भेटीला गेल्या. परंतु, शुभांगी पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. शुभांगी पाटील या सुदर्शन निवासस्थानाच्या गेटवरूनच माघारी पाठवण्यात आले.\nभारत जोडो यात्रेपासून सत्यजीत तांबे यांना बाजूला ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे. हे मामा बाळासाहेब थोरात सर्व जवळून पाहात होते. अशातच, बाळासाहेब थोरात शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ येणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले होते. परंतु, बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.\nदरम्यान, शुभांगी पाटील यांनी प्रचारादरम्यान विजय हा माझाच होईल व जे घरच्यांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार, असा घाणाघात केला आहे. संगमनेरमध्ये त्यांनी आपल्या प्रचारार्थ शहरातील सय्यदबाबा दर्गा येथे फुलांची चादर चढवली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/objections-of-the-opposition-regarding-the-absence-of-the-chief-minister-the-speaker-of-the-legislative-assembly-reprimanded/524656/", "date_download": "2023-02-04T05:12:16Z", "digest": "sha1:B6OYCRBO6WU45MEVUNQLR2VIGLGTUCAC", "length": 16615, "nlines": 190, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Objections of the opposition regarding the absence of the Chief Minister, the Speaker of the Legislative Assembly reprimanded", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत विरोधकांचा आक्षेप, विधानसभा अध्यक्षांनी फटकारले\nमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत विरोधकांचा आक्षेप, विधानसभा अध्यक्षांनी फटकारले\nMaharashtra Winter Session 2022 | काही मंत्री वरच्या सभागृहात असतील किंवा काही लक्षवेधी उशिरा पोहोचल्याने त्याची उत्तरे मिळाली नसल्याने पुढे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. पण जास्तीत जास्त लक्षवेधी घेतली आहेत. उर्वरित लक्षवेधींना आज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जर लक्षवेधी उरल्या तर दालनात बैठक घेऊन त्यावर निर्णय आपण घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले.\nMaharashtra Winter Session 2022 | नागपूर – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन आठवड्यात चर्चा होऊ न शकलेल्या मुद्द्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात हजर नसल्याने विरोधकांनी (Opposition Leaders) संताप व्यक्त केला आहे. तसंच, मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही (Assembly Chairmen Rahul Narvekar) मंत्र्यांना फटकारले आहे.\nहेही वाचा – अजित पवारांना माहीत नसणं तांत्रिक बाब, अविश्वास प्रस्तावावरून संजय राऊतांची सारवासारव\nआज सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तरे सत्राला सुरुवात झाली. अल्पसूचना प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणे नियोजित होते. राज्यात पसरलेल्या गोवर या आजाराबाबत हा प्रश्न उपस्थित करण्यात येणार होता. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित होते. मात्र, प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात हजर न राहिल्याने हा प्रश्न राखून ठेवण्यात आला आहे. यावरून आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असतानाही मुख्यमंत्री सभागृहात हजर न राहिल्याने सभागृहात विरोधकांनी गोंधळ केला. त्यामुळे मंत्र्यांना समज देण्याची मागणी विरोधकांनी अध्यक्षांना केली.\n“का��� आम्ही साडेअकरा वाजेपर्यंत सभागृहात होतो. आज सकाळी नऊ वाजता आलो आहोत,” असं सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. “नियोजित कार्यक्रमानुसार प्रश्नोत्तरे तास, अल्पसूचना प्रश्न असा क्रम आहे. तरीही शंभूराज देसाई पांघरूण घालण्याचं काम करत आहेत,” असं अजित पवार म्हणाले. “काही मंत्री सरळ सांगतात की पुढच्या अधिवेशनात लक्षवेधी घेऊ असं सांगतात, हे बरोबर नाही. आमचं काही योग्य नसेल तर आम्हाला सांगा. पण त्यांचं काही चुकत असेल तर त्यांच्याविरोधातही आसूड हातात घ्या ना,” असा संताप अजित पवारांनी (Opposition Leader Ajit Pawar) व्यक्त केला.\nहेही वाचा – हीराबेन मोदी अनंतात विलीन, पंतप्रधान मोदींनी दिला मुखाग्नी\nविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण\n“या संपूर्ण अधिवेशनात जेवढ्या जास्त घेता येतील तेवढ्या जास्त लक्षवेधी घेतल्या. सभागृहाकडून योग्य सहकार्य प्राप्त झालं आहे. शासनाकडून जास्तीत जास्त लक्षवेधी घेतल्यामुळे जास्तीत जास्त उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. काही मंत्री वरच्या सभागृहात असतील किंवा काही लक्षवेधी उशिरा पोहोचल्याने त्याची उत्तरे मिळाली नसल्याने पुढे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. पण जास्तीत जास्त लक्षवेधी घेतली आहेत. उर्वरित लक्षवेधींना आज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जर लक्षवेधी उरल्या तर दालनात बैठक घेऊन त्यावर निर्णय आपण घेऊ,” असं राहुल नार्वेकर म्हणाले.\nहेही वाचा – मविआच्या नेत्यांकडून अविश्वास प्रस्ताव, पण अजित पवार अनभिज्ञ; नेमकं प्रकरण काय\nप्रश्नोत्तराच्या वेळेला मंत्री उपस्थित नसतील तर मंत्र्यांनी नोंद घ्यावी. मंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित नसणे हे अपेक्षित नाही आणि ते स्वीकारलंही जाणार नाही, असंही राहुल नार्वेकर पुढे म्हणाले.\nगिरीश महाजन अनुपस्थित, पवार संतापले\nआज गिरीश महाजनही लक्षवेधी सत्रांत गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या खात्यातील प्रश्न राखीव ठेवण्यात आला आहे. यावरून अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘किती दिवस प्रश्न पुढे ढकलणार. आम्हीही मंत्री होतो. मंत्र्यांचं काम असतं येथे यायचं. मंत्री नाही तर त्यांना जाब कोण विचारणार. पण गिरीश महाजन का नाही आले, सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात. अरे पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय कोण जातंय काय माहित. तुम्हीही काही बोलत नाही. सगळ्यांचे लाड चालले आहेत,’ असं अजित पवार म्हणाले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nLive Update : विदर्भात उद्योग येतील, रोजगार मिळतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nMaharashtra Winter Session 2022 : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वासाचा प्रस्ताव\nLive Update : आंदोलनस्थळी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बच्चू कडूंची भेट\nMaharashtra Winter Session : उरले शेवटचे दोन दिवस, आज काय होणार\nहिवाळी अधिवेशनाचे सूप शुक्रवारी वाजणार\nअलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याची विनंती फेटाळल्यास कर्नाटकविरोधात कोर्टात जाणार, फडणवीसांचा इशारा\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.kisanwani.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2023-02-04T06:20:05Z", "digest": "sha1:B4XI2DXJKFA3SZ7W4AIII5WD5XT5B4LR", "length": 1797, "nlines": 54, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "आमदार सुनिल तटकरे Archives - Kisanwani", "raw_content": "\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nTag: आमदार सुनिल तटकरे\nशेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर या कालावधीत पुन्हा वाढणार | Cotton Price Update\nबीज बोते समय ही करें बीज बनाने की तैयारी |\nभारत का सबसे बड़ा कृषि मेला “किसान” पुणे में शुरू, जानें प्रदर्शनी की खासियत | Kisan Exhibition\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/18/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9C/", "date_download": "2023-02-04T05:08:57Z", "digest": "sha1:54G4JHAHFDEOTQPIXYANTJFMYYYUDSFB", "length": 13515, "nlines": 94, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "प्लास्टिकचे दुष्परिणाम जाणू या... - Lokmat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nप्लास्टिकचे दु���्परिणाम जाणू या… – Lokmat\nप्लास्टिकचे दुष्परिणाम जाणू या… – Lokmat\nसोमवार १९ डिसेंबर २०२२\nदिवसेंदिवस वाढत जाणाºया प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे या पिशव्यांचं विघटन होण्यासाठी ४०० ते ५०० वर्षांचा कालावधी लागतो, म्हणजे आज आपण प्लास्टिकची पिशवी वापरून टाकून दिली तर आपल्या पुढच्या चार ते पाच पिढ्यांना या प्लास्टिकचा त्रास होऊ शकतो, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे.\nदेशातील सर्व शहरे प्लास्टिकच्या कचºयापासून मुक्त करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाने प्लास्टिक-कचरामुक्त अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असूनदेखील त्याचा वापर लहान-मोठे व्यापारी, भाजी विक्रेते आणि दुकानदार करत राहिले. ग्राहकांकडून याची मागणी वाढतच गेली. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे काही तासांची सोय होत असली तरी त्याचे दूरगामी गंभीर दुष्परिणाम आपल्या सर्वांसाठी, वन्यजीवांसाठी, जलस्रोतांसाठी खूपच गैरसोयीची आहे.\nआपल्या देशामध्ये जवळपास ५० टक्क्क्यांहून अधिक प्लास्टिक हे फक्त एकदा वापरुन फेकून दिले जाते. तयार होणाºया प्लास्टिकच्या एकूण कचºयापैकी पुनर्वापर होणाºया प्लास्टिकचे प्रमाण अत्यल्प आहे. खरेतर प्लास्टिकचा वाढता वापर लक्षात घेता त्याच्या पुनर्निर्मितीसाठी सरकारचे धोरण आणि त्यासाठी आवश्यक असणारी सक्षम यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. प्लास्टिक पुनर्निर्माण-लघुउद्योगाच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवता येणे शक्य आहे. कुठेही टाकल्या जाणाºया पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, कॅरीबॅग्स… या गोष्टी म्हणजे आजच्या सर्वात मोठ्या समस्या बनल्या आहेत.\nपाणी संपले की मोटारगाड्यांच्या खिडकीतून बाहेर टाकल्या जाणाºया असंख्य रिकाम्या बाटल्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी पडलेल्या दिसतात. गड-किल्ल्यांवर आणि इतर पर्यटनस्थळांवर ज्या-ज्या ठिकाणी माणूस पोहोचला, त्या ठिकाणी कचºयाचा ढीग रचला गेला. गड-किल्ल्यांसारखा अनमोल ठेवा आज प्लास्टिकच्या कचºयाने आच्छादले जात आहेत. आपण सारेजण वेळीच जागे होणे आवश्यक आहे. मानवनिर्मित प्लास्टिकचा कचरा, वन्यजीव आणि जलस्रोतांसाठी खूपच धोकादायक ठरतोय. गायींच्या आणि म्हशींच्या पोटातून शस्त्रक्रिया करून प्लास्टिक काढल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. नद्यांवाटे समुद्रात पोहोचलेल्या या प्लास्टिकच्या कचºयांमुळे समुद्रजीवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. गोड्या पाण्याच्या जिवंत जलस्रोतांमध्ये प्लास्टिक अडकल्याने ही स्त्रोते बंद होत आहेत. पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गावर प्लास्टिकमुळे अडथळा येऊन मोठ्या शहरांमध्ये सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रकारे प्लास्टिकच्या वापरामुळे आणि त्यातून निर्माण होणाºया कचºयामुळे सध्या आणि भविष्यामधेही आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.\nएक सर्वसामान्य पण जबाबदार नागरीक म्हणून आपण प्लास्टिकचे दुष्परिणाम वेळीच जाणायला हवे. वास्तविक पाहता प्लास्टिक आपला शत्रू नाही, परंतु ज्या प्रकारे गरज नसताना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय, काम संपल्यानंतर ज्याप्रकारे बेफिकीरपणे ते इतरत्र टाकले जाते, ते थांबवणे आवश्यक आहे. बºयाचवेळेस आपण स्थानिक प्रशासन, अधिकारी यांना दोष देतो. परंतु समाजातला एक जबाबदार घटक म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना जोपासणे आणि या भावनेतून आपली विधायक अशी कृतिशील वाटचाल सातत्याने सुरु ठेवणे, ही आजची गरज बनली आहे.\nपर्यावरणाचं संवर्धन, वन्यजीवांची सुरक्षा या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीची एकप्रकारे काळजीच घेतोय, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आपण आपल्या मुला-मुलींना त्यांच्या भविष्यासाठी सक्षम बनवतानाच, त्यांना पुढे जाऊन आवश्यक असणारे आॅक्सिजन, सुंदर निसर्ग, सुंदर पर्यटनस्थळे आणि विविध वन्यजीव…. यासाठी आज, आता आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.\n(लेखक पर्यावरणपूरक चळवळीत सक्रिय आहेत)\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे का�� ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\n ‘या’ गावात गाई-म्हशी नाही तर स ...\nUddhav Thackeray | मराठवाड्यात 2 नेत्यांना शिवबंधन, लक्ष ...\nदादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या नावावरून रोहित पवारांच ...\nCrop Damage : अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात; शेतकरी कोलमडला ...\nआज जिल्हा बंदची हाक: पाचव्या दिवशीही उपोषण सुरू, दखल न घ ...\nमोकाट जनावरांसाठी काऊ हॉस्टेल – Sakal ...\nअकोली कंपोस्ट डेपोत कचऱ्यापासून सेंद्रिय खत: तीन महिन्या ...\nOsmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्याद ...\nविजयोत्सव साजरा करणार नाही; सत्यजित तांबे यांनी केले जाह ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2023-02-04T06:30:08Z", "digest": "sha1:YDSL5VLMTA3C5VGIOT4LQ2PE7EJDNQO3", "length": 20558, "nlines": 261, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "मारक परीक्षापद्धतीचे बळी - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » मारक परीक्षापद्धतीचे बळी\nवारंवार प्���यत्न करुनही विद्यमान सत्ताधारी सरकारला जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाची प्रतिष्ठा कमी करण्यामध्ये अद्यापी यश आलेलं नाही. “‘राष्ट्रद्रोही विद्यार्थी’ आणि ‘नैतिकदृष्ट्या बेजबाबदार’ असे डाव्या विचारसारणीचे शिक्षक यांची गर्दी असलेला ‘अस्वस्थ’ कॅम्पस” अशा रीतीने सध्या ‘जेएनयू’चे चित्र रंगविले जात आहे. असे असले तरीही, हे विद्यापीठ ही एक अशी जागा आहे जिथे विचार वृद्धिंगत होतात, पुस्तकांवर आवडीने चर्चा केली जाते, सातत्याने वादविवाद होतात आणि नियमित वर्गही भरवले जातात. इथे मार्क्सचीही चिकित्सा केली जाते, त्याच्या सिद्धान्ताना प्रश्न विचारले जातात आणि आंबेडकरांकडेही बिनचूक म्हणून बघितले जात नाही. यामुळेच अध्ययन आणि संशोधन एकमेकांना पूरक ठरतात.\nयामुळे स्वतःला देशभक्त म्हणवणाऱ्या टीव्ही चॅनेल्सच्या नकारात्मक प्रचारानंतरही देशभरातले तरुण विद्यार्थी ‘जेएनयू’मध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. एक संशोधक म्हणून, तज्ञ म्हणून आपली जडणघडण व्हावी आणि जबाबदार नागरिक म्हणून आपला विकास व्हावा, यासाठी त्यांना आजही जेएनय़ू हाच योग्य पर्याय वाटतो.\nयावर्षीही हे विद्यार्थी मे महिन्यात ‘जेएनयू’ विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतील व त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मनापासून पूर्वतयारीही करतील. मात्र त्यांच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा देत असतानाच मला त्यांच्याबद्दल वाईटही वाटत आहे. माझे असे बोलणे विचित्र वाटू शकते याची मला जाणीव आहे, म्हणूनच मी असे का म्हणत आहे, यामागचे कारण मी स्पष्ट करत आहे.\nकल्पनाशक्ती मारणे : एमसीक्यू (MCQ) पद्धतीची विवेकशून्यता\nजेएनयू ही चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देणारी, विविध कल्पनांशी झुंजायला लावणारी आणि जगाची संकल्पानात्मक मांडणी करण्यासाठी आवश्यक असलेली योग्य भाषा विकसित करणारी, त्या भाषेवर प्रभुत्व मिळवून देणारे ज्ञानगृह आहे, याची मला एक शिक्षक म्हणून खात्री आहे. दुसर्‍या शब्दांत, जेएनयू आणि अर्थात त्याची उमदारमतवादी परंपरा म्हणजेच अर्थान्वयवादी आकलन, चिकित्सात्मक दृष्टी आणि सर्जनशील मांडणी होय. म्हणूनच इथे जेव्हा एखादा विद्यार्थी कार्ल मार्क्ससारख्या विचारवंताचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला/तिला मार्क्सचे मूळ लिखाण वाचावे लागते, त्यावर चर्चा करावी लागते, वादविवादात उ��रावे लागते आणि ‘वस्तूलोभस्तोम’ (कमोडिटी फेटीशिझम) यासारख्या विषयावर वादविवाद आणि चर्चा करून एक प्रबंध लिहावा लागतो.\nयामुळेच आजपर्यंत जेएनयूची प्रवेश परीक्षा ही गुणात्मकरित्या वेगळ्या प्रकारची चाचणी परीक्षा म्हणून प्रसिद्ध होती. खास करून समाज विज्ञान शाखांच्या बाबतीत, विचार करण्यास प्रवृत्त करणारे, चिंतनशील आणि निबंधाच्या स्वरुपात विचारांची सुसंगत मांडणी करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले जायचे.\nसमाजशास्त्र विषयाच्या (बहुधा २०१६च्या) एम.ए.च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला एक प्रश्न मला आठवतो. रविंद्रनाथ टागोरांच्या राष्ट्रवाद या संकल्पनेचे विवेचन करणाऱ्या निबंधातील उतार्‍याने त्याची सुरुवात झाली; आणि त्यांनंतर विद्यार्थ्यांना टागोरांच्या समकाळात राष्ट्रवाद या संकल्पनेभोवती जे राजकारण सुरु होतं त्याचा संदर्भ देत टागोरांचे विचार स्पष्ट करण्यास संगितले गेले. हा काही सर्वसाधारण पुस्तकी प्रश्न नव्हता. तर विद्यार्थ्याची सर्जनशीलता आणि त्यांची चिकित्सक क्षमता जाणून घेण्यासाठी खास तयार केलेला असा हा प्रश्न होता.\nत्यामुळेच ‘जेएनयू’च्या प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी करणे हा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असायचा. साचेबद्ध एनईटी (NET) परीक्षा, किंवा यांत्रिक युपीएससी (UPSC) परीक्षा (ज्याने प्रत्येक बातमी ‘खेळ’,‘परराष्ट्र व्यवहार’ आणि ‘राजकारण’ यासारख्या विविध संभाव्य प्रश्नांमध्ये विभागून विद्यार्थ्यांचा वर्तमानपत्र\nमुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता – एक घोडचूक\nकोंकण • खान्देश • देश-विदेश • पश्चिम महाराष्ट्र • मराठवाडा • महाराष्ट्र • मुंबई • विदर्भ • संपादकीय\nरोहा पोलिसांना मा. न्यायालयाचा दणका \nपाच वर्षांच्या बालकांना स्तनपान दे...\nतुमची मुलं जास्त गोड खात असतील तर जरा हे वाचा\nयुद्धखोर आणि प्रतिमा विहीन वृत्तवाहिन्या\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/rayat-shikshan-sanstha-recruitment/", "date_download": "2023-02-04T06:32:27Z", "digest": "sha1:TDTOHRE2VBIJRX2J2UHYE6WQU42W47ZC", "length": 24392, "nlines": 368, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022-www.rayatshikshan.edu", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\n(Rayat Shikshan Sanstha) रयत शिक्षण संस्थेत 1871 जागांसाठी भरती\n613 जागांसाठी भरती (Click Here)\n997 जागांसाठी भरती (Click Here)\n261 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 शिक्षण संचालक 01\n2 सहाय्यक प्राध्यापक 612\nशैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)\nसूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2022\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 सहाय्यक प्राध्यापक 995\nशैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2022\nपदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक\nशैक्���णिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)\nसूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022\n616 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 शिक्षण संचालक 01\n2 सहाय्यक प्राध्यापक 615\nशैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)\nसूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022\n1189 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 सहाय्यक प्राध्यापक 1184\nशैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)\nसूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.\nनोकरी ठिकाण: सोलापूर & कोल्हापूर\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2021\n204 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n4 शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी 72+10\n5 शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी 20+6\n6 शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी 04\n7 क्रीडा शिक्षक 08\n8 कला व संगीत शिक्षक 13\n9 संगणक शिक्षक 03\nपद क्र.3: के.जी. शिक्षक / माँटेसरी (प्रशिक्षित)\nपद क्र.8: A.T.D./ क्राफ्ट / संगीत विशारद\nपद क्र.9: पदवी + संगणक कोर्स\nपद क्र.10: ग्रंथालय व माहिती विज्ञान पदवी\nसूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2020\n22 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n4 शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी 05\n5 शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी 03\n6 शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी 04\n7 क्रीडा शिक्षक 01\n8 कला व संगीत शिक्षक 01\n9 संगणक शिक्षक 01\nपद क्र.3: के.जी. शिक्षक / माँटेसरी (प्रशिक्षित)\nपद क्र.8: A.T.D./ क्राफ्ट / संगीत विशारद\nपद क्र.9: पदवी + संगणक कोर्स\nसूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2020\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अ���डेट्स \n(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 13404 जागांसाठी भरती\n(APS Ahmednagar) आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे शिक्षक पदांची भरती\n(CB Ahmednagar) अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\n(NCERT) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 292 जागांसाठी भरती\n(AWES-OST) आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी OST-नोव्हेंबर 2022\n(MBMC) मिरा भाईंदर महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 44 जागांसाठी भरती\n(BAMU) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 264 जागांसाठी भरती\n(RTMNU) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 126 जागांसाठी भरती\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/mumbai-worlds-second-rank-in-most-honest-cities/", "date_download": "2023-02-04T05:18:16Z", "digest": "sha1:P3BH5G7ZZZR2WMTRH3OI55IMUEKCXUQP", "length": 7659, "nlines": 103, "source_domain": "m4marathi.com", "title": "आपली मुंबई ठरली जगातील दुसरे प्रामाणिक शहर…… – m4marathi", "raw_content": "\nआपली मुंबई ठरली जगातील दुसरे प्रामाणिक शहर……\nआपल्या मुंबईने प्रामाणिकपणात जगात दुसरा क्रमांक मिळविला न्यूयॉर्क, मॉस्को, लंडन सारख्या ‘पुढारलेल्या’ शहरांना मागे टाकून मिळविलेला दुसरा क्रमांक निश्चीतच मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरतो\nहि पाहणी कोणा भारतीय किंवा आशियाई संस्थेने केलेली नाही, तर न्यूयॉर्कमधील ‘रिडर्स डायजेस्ट’ ह्या मासिकातर्फे जगातील महत्वाच्या १६ शहरांमध्ये प्रामाणिकपणा तपासणारी एक चाचणी घेण��यात आली. प्रत्येक शहरातील १२ मोक्याच्या ठिकाणी तिथल्या चलनी नोटा, छायाचित्रे आणि संपर्क क्रमांक भरलेली बारा पाकिटे टाकण्यात आली. पाकिटातील उपलब्ध माहितीच्या आधारे त्यातील जितकी जास्त पाकिटे निश्चित पत्त्यावर मिळतील त्यानुसार प्रामाणिकपणाची क्रमवारी ठरविण्यात येणार होती. यात फिनलंड मधील हेलसिंकी शहर अव्वल ठरले असून मुंबईचा क्रमांक दुसरा आला आहे. सोळा शहरात टाकण्यात आलेल्या एकूण १९२ पाकिटांपैकी केवळ निम्मीच पाकिटे परत आल्याची नोंदही ‘रिडर्स डायजेस्ट’ तर्फे घेण्यात आलेल्या ह्या चाचणी दरम्यान करण्यात आली आहे. अव्वल आलेल्या हेलसिंकी शहरात टाकलेल्या एकूण १२ पाकिटांपैकी ११ पाकिटे निश्चित पत्त्यावर पोहीचाविली असून मुंबईतील ९ पाकिटे निश्चित पत्त्यावर पोहोचली. केवळ एक पाकीट निश्चित पत्त्यावर पोहोचवून पोर्तुगालची राजधानी लिस्बनने तालाचा नंबर मिळविला आहे.\nभारतातील सत्ताधारी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून कितीही अप्रामाणिकतेचे दर्शन घडवीत असली तरीही इथले सर्वसामान्य नागरिक मात्र तसे नाहीत हेच ह्या पाहणीतून एकप्रकारे सिद्ध होत आहे ते काहीही असले तरीही मुंबईला हा मान मिळवून देणारे प्रामाणिक मुंबईकर नक्कीच कौतुकास पत्र आहेत ते काहीही असले तरीही मुंबईला हा मान मिळवून देणारे प्रामाणिक मुंबईकर नक्कीच कौतुकास पत्र आहेत\n‘ब्राम्होस’ ची यशस्वी चाचणी…\nपाकशी चर्चेची गुऱ्हाळं थांबवून ‘जशास तसे’ उत्तर द्यायलाच हवे….\nजिथे शिक्षकच अनुत्तीर्ण, तेथे विद्यार्थ्यांचे काय होणार\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2023-02-04T05:59:28Z", "digest": "sha1:LJOJYFHN4X4KFC4VXDZ7TEJ7RSWQHPES", "length": 3698, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १��� - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\nइ.स. १९९८ मधील निर्मिती‎ (१ प)\nइ.स. १९९८ मधील खेळ‎ (२ क, २७ प)\nइ.स. १९९८ मधील चित्रपट‎ (३ क)\nइ.स. १९९८ मधील जन्म‎ (१ क, १२३ प)\nइ.स. १९९८ मधील मृत्यू‎ (५७ प)\n\"इ.स. १९९८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nशेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ तारखेला १०:०५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B6_%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2023-02-04T05:59:44Z", "digest": "sha1:4ORMFUDA7CQUO3I5HAQGPYYDIRWYPVOB", "length": 6465, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिलोश झेमान - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n२२ जुलै १९९८ – १५ जुलै २००२\n२८ सप्टेंबर, १९४४ (1944-09-28) (वय: ७८)\nकोलिन, बोहेमिया व मोराव्हिया (आजचा चेक प्रजासत्ताक)\nमिलोश झेमान (चेक: Miloš Zeman, २८ सप्टेंबर १९४४) हा चेक प्रजासत्ताक देशाचा तिसरा व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ह्यापूर्वी १९९८ ते २००२ दरम्यान तो देशाच्या पंतप्रधानपदावर होता.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९४४ मधील जन्म\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२२ रोजी ०३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2023-02-04T06:28:41Z", "digest": "sha1:WOBIGYIOOCYJSKGDIIVIMAZVZE5XI4OR", "length": 4481, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार राज्यकर्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\nअफगाणिस्तानचे राजे‎ (१ प)\nइंग्लंडचे राज्यकर्ते‎ (२ क, ६ प)\nऑस्ट्रियाचे राज्यकर्ते‎ (३ क)\nजपानी सम्राट‎ (५७ प)\nजॉर्डनचे राजे‎ (३ प)\nनेपाळचे राजे‎ (१ प)\nमेक्सिकोचे राज्यकर्ते‎ (१ क, १ प)\nमोरोक्कोचे राज्यकर्ते‎ (१ क)\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २००७ रोजी ११:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/chhatrapati-shivaji-maharaj-will-follow-up-to-organize-the-mallakhamba-cup-tournament-dr-suresh-khade/", "date_download": "2023-02-04T06:34:19Z", "digest": "sha1:LF7PPF57LWUV4BFV7PGDRMMGTXCZH4BL", "length": 13071, "nlines": 88, "source_domain": "sthairya.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. सुरेश खाडे - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nछत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. सुरेश खाडे\n दि. १६ जानेवारी २०२३ सांगली महाराष्ट्रात जसे छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी व व्हॉलीबॉल चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्या पद्धतीने पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब चषक या स्पर्धेचे आयोजन करण्याचा पाठपुरावा करण्यात येईल व ही स्पर्धा सर्वप्रथम सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात येईल, असे आश्वासन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शालेय राज्यस्तरीय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी दिले.\nजिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्‍हा क्रीडा परिषद सांगली यांच्या विद्यमाने व सांगली जिल्हा अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन सांगली आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश स्कूल मिरज यांच्या सहकार्याने मातोश्री तानुबाई दगडू ख��डे इंग्लिश स्कूल मिरज येथे आयोजीत शालेय राज्यस्तर मल्लखांब क्रीडा स्‍पर्धेचे पारितोषिक वितरण काल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी\nसांगली जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष सम्राट महाडिक, सुशांत खाडे, स्वाती खाडे, बाबासाहेब समलेवाले, शिवछत्रपती पुरस्कार्थी विश्वतेज मोहिते, सुजित शेडगे, अनील नागपूरे, मोहन पाटील, मुख्याध्यापीका संगीता पाटील, पंच सुनिल गांगावणे, बाळासाहेब शिंदे, नरेंद्र भोई, विनोद वाघमारे, संदीप शिंदे, स्वप्नील खोत, तसेच सांगली जिल्हा मल्लखांब असोसिएशन चे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nक्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्‍हा क्रीडा परिषद, सांगली यांच्या विद्यमाने व सांगली जिल्हा अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन, सांगली आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश स्कूल, मिरज यांच्या सहकार्याने शालेय राज्यस्तर मल्लखांब क्रीडा स्‍पर्धा (14, 17, 19 वर्षे मुले/मुली) चे आयोजन दिनांक 11 ते 13 जानेवारी, 2023 रोजी मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज येथे करण्यात आले होते. या स्‍पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्ह्यातून 200 ते 250 खेळाडू मुले/ मुली व पंच, व्‍यवस्‍थापक सहभागी झालेले होते. मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज मध्‍ये विद्यूत झोकातील सुसज्ज अशा पेंडॉल मध्ये या स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये मुलांसाठी पुरलेला मल्लखांब व मुलींसाठी दोरीचा मल्लखांब या प्रकारात स्पर्धा संपन्न झाल्या. या स्‍पर्धेमधून 14, 17, 19 वर्षे मुले व मुली या वयोगटामध्ये वैयक्तीक व सांघिक प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.\nवडिलांची मुलाखत घेऊन ’रयतधारा’ हे चरित्र लिहिले – संशोधक प्रा.डॉ.अरुण घोडके\nप्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – डॉ. सुरेश खाडे\nप्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – डॉ. सुरेश खाडे\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रश��क्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/received-the-letter-late-and-did-not-attend-the-hearing-collectors-statement-on-commissions-arrest-warrant/534841/", "date_download": "2023-02-04T06:42:55Z", "digest": "sha1:LTHG6QECIHD27XVBKZMCZOOM774CSCDQ", "length": 10113, "nlines": 166, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "'Received the letter late and did not attend the hearing'; Collector's statement on Commission's arrest warrant", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक ‘पत्र उशिरा मिळाल्याने सुनावणीला हजर नाही राहिलो’; आयोगाच्या अटक वॉरेंटवर जिल्हाधिकार्‍यांचा खुलासा\n‘पत्र उशिरा मिळाल्याने सुनावणीला हजर नाही राहिलो’; आयोगाच्या अटक वॉरेंटवर जिल्हाधिकार्‍यांचा खुलासा\nनाशिक : वेठबिगारी प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान हजर न राहिल्याने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना अटक वॉरंट बजावले आहे. याबाबत जिल्हाधिकारी गंगारथरन डी. यांनी आपल्याला आयोगाचे पत्र उशिरा प्राप्त झाल्याने सुनावणीस हजर राहू शकलो नसल्याचे सांगितले. १ फेब्रुवारी रोजी आपण सुनावणीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nकाही महिन्यांपूर्वी मेंढीपालनाच्या वेठबिगारीचे प्रकरण समोर आले होते. त्यावरून संपूर्ण राज्यासह देशात खळबळ उडाली होती. आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलांची काही हजार रुपयांना विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत इगतपुरीतील प्रकरणावरून गुन्हाही दाखल झाला होता. नगरच्या पारनेरमध्येही गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने याबाबत दखल घेऊन चौकशी सुरू केली होती. त्यासाठी समिती गठित करून चौकशी करण्यात आली होती. त्यावरून राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगासमोर सुनावणी होणार होती. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना वेठबिगारी प्रकरणात साक्षीदार म्हणून राहण्याचे आदेश दिले होते.\nमात्र, नगर आणि नाशिकचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हजर राहिले नाही. त्यावरून राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने या चारही अधिकार्‍यांना अटक वॉरंट जारी केले आहे. नाशिक व नगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या नावाने राज्याचे पोलीस संचालक रजनीश सेठ यांना आयोगाने आदेश दिले आहे. संविधान अनुच्छेद 338 क नुसार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालक यांना आदेश दिले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी, पोलीस अधिक्षक शहाजी उमाप तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि राकेश ओला यांच्या नावाने थेट अटक वॉरंट काढले गेले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी ��ोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2327", "date_download": "2023-02-04T05:10:27Z", "digest": "sha1:DCJBJOCPNZJFXQTTRL5XZ6RL4EYFFEQU", "length": 14497, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी राजकीय रायगड रायगड\nमहाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर\nमहाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर\nदिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सामान्य प्रशासन विभागाने सावर्जनिक सुट्टी जाहीर केली आहे.\nमतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे. राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्‍या आणि सांगली-मिरज-कुपवाड या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीक��िता ही सावर्जनिक सुट्टी असेल.\nकर्जत ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक\nवीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत\nवीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत कडाळी कुटुंबाना आर्थिक मदत करण्यासाठी आदिवासी क्रिडा असोसिएशने केले आवाहन बदलापूर/ प्रतिनिधी : कोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी […]\nताज्या नवी मुंबई पनवेल\nअज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू\nअज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू पनवेल/ प्रतिनिधी : एका अज्ञात वाहनाची धडक मोटार सायकलला बसल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील मुंबई-पुणे जुना हायवे रोडवर वेलवेट हॉटेलच्या समोर कोळखे गावाच्या परिसरात घडली आहे. मोटार सायकलस्वार अशोककुमार रामलोटन गुप्ता (51) हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल क्र.एमएच-43-बीएल-6574 हे मुंबई-पुणे जुना हायवे रोडने जात असताना […]\nताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक\nवाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.\nवाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. मुंबई/ प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे […]\nकोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित\nमानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3515", "date_download": "2023-02-04T06:25:44Z", "digest": "sha1:DARVQVS7XPTWM2OVKRE6VT2PDSRDRXJO", "length": 13215, "nlines": 138, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा – Adivasi Samrat", "raw_content": "\nखारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा\n‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा\nरामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या.\nएकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये राजश्री सुर्वे यांनी प्रथम क्रमांक, शिवांशू काळे द्वितीयतर प्रगती मिश्रा हिने तृतीय क्रमांक पटकाविले तसेच भीती पत्रक स्पर्धेमध्ये शिवानी कुमारी प्रथम क्रमांक, चेतन तामखाने याने द्वितीय क्रमांक तर साक्षी पाटील व कुमारी मेहेर हमीद खान यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. याचबरोबर ब्लॉग लेखन स्पर्धेमध्ये सुमारे २६ स्पर्धकांनी भाग घेतला होता.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर यांनी या स्पर्धामध्ये स्पर्धकांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विजेत्यांना दिनांक २२ जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन २०२३ स्पर्धेच्या दिवशी पारितोषिके तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.\nठाणे ताज्या नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्र पुणे मराठवाडा महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\nशेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा..\nशेतक-यांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून शेतक-यांना आथिर्क मद्दत करा आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुणे जिल्हा कमिटीने दिले जिल्हा अधिका-यांना निवेदन पुणे/ प्रतिनिधी : परतीच्या पावसामुळे पुणे जिल्हाच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून शेतक-यांना लवकरात लवकर आथिर्क मद्दत करा. अशी मागणी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या पुणे […]\nठाणे ताज्या मुरबाड सामाजिक\nसमाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\nसमाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान हनुमान पोकळा यांच्या हस्ते बिरवाडी रस्त्याचे झाले भूमिपूजन मुरबाड/ प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथील बिरवाडी आदिवासी गावात रस्ता मंजूर करण्यात आला. सदरचा रस्ता हा आमदार निधीतून मंजूर झाले असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे गावाकडे कोणतेही विकास कामे मंजूर झाली की गावातील पुढारी कोणत्या तरी […]\nगरजेची शिक्षण पद्धती व खऱ्या शिक्षण पद्धतीचा वापर\nगरजेची शिक्षण पद्धती व खऱ्या शिक्षण पद्धतीचा वापर विशेष प्रतिनिधी : वैभववाडी गावाठी बाजारात भाजी विक्रीकरताना काही कॉलेजच्या मुली दिसल्या. चौकशी अंती समजले फोंडाघाट येथील मराठे कृषि कॉलेजच्या विध्यार्थीनी आहेत. कृषी कॉलेजात शिक्षण घेत असताना प्रात्यक्षिकावेळी पिकवलेल्या भाजीची विक्री करायला त्या बसल्या होत्या. त्यांच्या भाजीविक्रीच्या वेळी कुठेच शो बाज दिसला नाही, केवळ फोटो साठी किंवा […]\nप्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न\nकोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/21/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B3/", "date_download": "2023-02-04T06:33:46Z", "digest": "sha1:D256KJITGEZ6RQVHFAZGTF5VCF2CECQC", "length": 4486, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "‘पीएनजी’च्या अजित गाडगीळ यांचे ‘झपूर्झा’: एक इनोव्हेटिव्ह ‘आर्ट डेस्टिनेशन’ - MahaMTB - amchi mati amchi mansa", "raw_content": "\n‘पीएनजी’च्या अजित गाडगीळ यांचे ‘झपूर्झा’: एक इनोव्हेटिव्ह ‘आर्ट डेस्टिनेशन’ – MahaMTB\n‘पीएनजी’च्या अजित गाडगीळ यांचे ‘झपूर्झा’: एक इनोव्हेटिव्ह ‘आर्ट डेस्टिनेशन’ – MahaMTB\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nMaharashtra: महाराष्ट्रात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण ...\nराज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्र ...\nLip Care in Winter: फाटलेल्या ओठांची समस्या सोडवतील हे घ ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nडॉ. मधुमती शिंदे यांचा सत्कार – Sakal ...\nमोदी सरकारला 'मोठं' यश, वेळेआधीच गाठलं उद्दीष् ...\nकला-साहित्यातून स्त्री शक्तीचा जागर, पु. ल. देशपांडे कला ...\nपारंपरिक पिकांना फाटा देत शतावरी, अश्वगंधाची लागवड; तरूण ...\nUnion Budget 2023 : देशात पहिल्यांदा अर्थसंकल्प कोणी साद ...\nNandurbar : वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा, तर द ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/category/dams/", "date_download": "2023-02-04T05:30:38Z", "digest": "sha1:JH4DIBAHY6SAFTFMTX6RAC6HEVWKU2YS", "length": 3114, "nlines": 46, "source_domain": "www.marathimol.com", "title": "धरणे - Marathi Mol", "raw_content": "\nविहार धरणाची संपूर्ण माहिती Vihar Dam Information In Hindi\nVihar Dam Information In Hindi विहार धरण हे विहार नदीवर बांधले गेले आहे. मुंबईपासून 31 किमी अंतरावर विहार धरण हे …\nजायकवाडी धरणाची संपूर्ण माहिती Jayakwadi Dam Information In Marathi\nJayakwadi Dam Information In Marathi जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर असलेले मातीचे …\nधामापूर धरणाची संपूर्ण माहिती Dhamapur Dam Information In Marathi\nDhamapur Dam Information In Marathi धामापूर धरण हे 1530 मध्ये गावकऱ्यांनी आणि विजयनगर राजघराण्याचे मांडलिक असलेले नागेश देसाई यांनी बांधलेले …\nअमलनाला धरणाची संपूर्ण माहिती Amalnala Dam Information In Marathi\nAmalnala Dam Information In Marathi मित्रांनो या लेखात आपण पाहणार आहोत अमलनाला या धरणाची संपूर्ण माहिती. अंमलनाला हे धरण महाराष्ट्रातील …\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nबीएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BMS Course Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/lifestyle/hindu-shastra-these-3-things-in-the-temple-are-considered-ominous/453964/", "date_download": "2023-02-04T05:46:36Z", "digest": "sha1:YCF4BD3RQDRA7Z7FBC7L4H3A7OOY4Q62", "length": 10846, "nlines": 183, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Hindu Shastra: These 3 things in the temple are considered ominous", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर भक्ती Hindu Shastra : देवघरातील ‘या’ ३ गोष्टी मानल्या जातात अशुभ\nHindu Shastra : देवघरातील ‘या’ ३ गोष्टी मानल्या जातात अशुभ\nहिंदू धर्मात प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानले जाते. देवाची पूजा-आराधना, सेवा करण्यासाठी या जागेला खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे आपल्या घरा इतकीच आपल्या घरातील देव घराची काळजी घेणं देखील गरजेचं आहे\nभारतीय परंपरेनुसार जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा घरातील मंदिरासाठी वेगळी जागा निश्चित केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानले जाते. देवाची पूजा-आराधना, सेवा करण्यासाठी या जागेला खूप महत्वाचे मानले जाते. त्यामुळे आपल्या घरा इतकीच आपल्या घरातील देव घराची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. कारण हे ठिकाण आपल्या घरातील सर्वात जास्त पवित्र स्थान असते. त्यामुळे घराच्या मंदिरात चुकूनही काही अपवित्र किंवा वास्तूदोष निर्माण होतील अशा गोष्टी ठेऊ नये.\nतुमच्या देवघरातून ‘या’ 3 गोष्टी आजच काढा\nहिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, देवघरात कधीही तुटलेली खंडित मूर्ती ठेऊ नये. कारण यामुळे घरामध्ये वास्तूदोष निर्माण होतो. तसेच हा देवाचा अपमान समजला जातो, त्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील अशी मूर्ती असेल तर आजच काढून नदी किंवा तलावात विर्सजीत करा.\nतसेत घरातील देवघरात कधीही देवांच्या रागीट रूपातील किंवा रूद्र रूपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नका. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, अश्या प्रकाऱ्या फोटोंमुळे त्या घरातील वातावरण खराब होऊ शकतं. त्यामुळे घरातील देवी-देवतांचे फोटो नेहमी शांत आणि प्रसन्न भाव व्यक्त करणारे असावे. यामुळे तुमच्या घरात देवतांचा आर्शिवाद राहतो.\nहिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, देवघरात एकापेक्षा जास्त देवी-देवतांचे फोटो नसावे. एकाच देवाचे एकापेक्षा जास्त फोटो ठेवल्याने घरात वास्तूदोष उत्पन्न होतो. त्यामुळे घरात देवांचे कमीत कमी फोटो आणि मूर्ती ठेवावे.\nहेही वाचा :Vastu Tips : यंदा श्रावण महिन्यात लावा ‘हे’ झाड; संपूर्ण आयुष्यभर व्हाल मालामाल\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nVastu Tips : घरातील मंदिर��मध्ये काढा ‘ही’ 3 शुभचिन्हं; नकारात्मकता होईल दूर\nवैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झालाय मग करा ‘हे’ वास्तू उपाय\nतुळशीच्या कुंडीवर काढा ‘ही’ शुभ चिन्हं; होतील सकारात्मक बदल\nVastu Tips : पूजेमध्ये का गरजेचा आहे शंख जाणून घ्या प्रकार आणि फायदे\n2023 मध्ये ‘या’ राशींवर असणार राहूची कृपा\nVastu Tips : आर्थिक चणचण भासतेय मग तुमच्या पाकिटात ठेवा ‘ही’ एक वस्तू\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/380", "date_download": "2023-02-04T04:58:44Z", "digest": "sha1:GV5WHFKG2MHJBUTHLAZLE6OUFMGAKPTA", "length": 13521, "nlines": 141, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "गड- किल्ले विकू देणार नाही… – Adivasi Samrat", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्र क्रीडा ठाणे नवी मुंबई मराठवाडा महाराष्ट्र रायगड विदर्भ संगमनेर सामाजिक\nगड- किल्ले विकू देणार नाही…\nगड- किल्ले विकू देणार नाही\nसंगमनेर तालुक्यातील पेमगिरी – शहागड येथे शिवप्रेमी भक्तांचा गडावर राबवली स्वच्छता मोहीम.\nमहाराष्ट्र शासनाने गड – किल्ले लीज वर देण्याचा म्हणजे एक अर्थाने विकण्याचाच निर्णय घेतला आहे. ज्या गडकिल्यांवर स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्याच गडकिल्ल्यांवर सरकारच्या नवीन धोरणानुसार लग्नसमारंभ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार. ज्या गडकिल्ल्यांवर कुणी जोडपी काही चाळे करत असतील किंवा कुणी बाटल्या घेऊन जात असतील तरी आम्हाला सहन होत नाही तेथेच हॉटेल्स आणि लॉजिंग सुरू करून सरकार अधिकृत रित्या या सर्व गोष्टीनाच एकप्रकारे प्रोत्साहन देत आहेत. मुख्यमंत्री खोटे बोलून स्वतःची कातडी वाचविण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींचा त्यांचा तीव्र निषेध करत आहेत.\nगड – किल्ले हे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचे , त्यांच्या शौर्याचे, त्यागाचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील माणसाला प्रेरणा देणारी स्थळ म्हणजे आपले गडकोट आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा आणि अभिमानाची प्रतीक आहेत. पुढच्या पिढ्यांसमोर गडकोट किल्ले मनोरंजन केंद्र म्हणून नेण्याचा घाट सरकार घालत आहे तो महाराष्ट्रातील जनता कधीही खपवून घेणार नाही. या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) येथे शेकडोंच्या संख्येने रॅलीने जाऊन सर्व शिवप्रेमी नागरिकांनी किल्ल्यावर स्वच्छता करत केला. त्यानंतर निवडक मावळ्यांनी सरकारचा निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याच्या कडेलोट केला.\nशेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन\nशेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन कर्जत/ मोतीराम पादिर : शेतकरी – मजुरांना PM किसान योजना व जॉब कार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना यांच्या माध्यमातून शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास तालुक्यातील वाड्या – पाड्यातील ठराविक कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवून तालुक्यातून PM किसानचे २६० […]\nपार्थ पवार यांनी दिले; दर्शन ठाकूर यांना राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष पदाची नियुक्तीपञ\nपार्थ पवार यांनी दिले; दर्शन ठाकूर यांना राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष पदाची नियुक्तीपञ पनवेल/ प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या पनवेल तालुका विधानसभा अध्यक्ष पदी दर्शन ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्थ पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रशांत पाटील (निरीक्षक नवी मुंबई), सूरदास […]\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nशिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी सुविधांच्या कामाला सुरूवात\nशिवसेनेच्या दणक्यानंतर सिडकोने केली नागरी सुविधांच्या कामाला सुरूवात पनवेल/ संजय कदम : कळंबोली वसाहतीमध्ये अनेक नागरी सुविधा देण्यास सिडको असमर्थ ठरत होती. या संदर्भात शिवसेनेने दणका दिल्यानंतर तेथील रस्ते, पथदिवे व इतर कामांना सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख […]\nमहामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…\nशेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्‍या\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23013/", "date_download": "2023-02-04T06:17:44Z", "digest": "sha1:2T4BRKJYV7RZ5GAB4ZEEQJFYHRTG6AXY", "length": 25601, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कुरुयुद्ध – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्व��्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकुरुयुद्ध : कुरुक्षेत्रावर झालेले कौरव-पांडवांमधील महाभारतकालीन प्रसिद्ध युद्ध. हस्तिनापूर येथे झालेल्या द्यूतात कौरवांची सरशी होऊन पांडवांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. त्यानंतर पांडवांनी आपले अर्धे राज्य मिळविण्याकरिता कौरवांकडे प्रथम विराट राजाच्या पुरोहितास आणि नंतर कृष्णास शिष्टाई करण्यास पाठविले, पण दुर्योधनाने सुईच्या अग्रावर राहील इतकीही भूमी देण्याचे नाकारल्यामुळे कृष्णाने कार्तिक अमावस्येला (अमान्त) युद्ध सुरू होईल, अशी घोषणा केली.\nत्यापूर्वीच दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजूच्या राजांना सैन्यासह युद्धाकरिता येण्याचे आवाहन केले होते. शेवटी कौरवांच्या बाजूने अकरा अक्षौहिणी आणि पांडवांच्या बाजूने सात अक्षौहिणी सैन्य युद्धाकरिता कुरुक्षेत्राजवळ जमा झाले. एका अक्षौहिणीत २१,८७० रथ, तितकेच हत्ती, ६५,६१० अश्व आणि १,०९,३५० पायदळ यांचा समावेश होत असे. पांडवांच्या पक्षाला पांचाल, मत्स्य, चेदी, कुरुष, पश्चिम मगध, काशी या देशांचे अधिपती आणि सौराष्ट्रातील काही यादव मिळाले होते, तर कौरवांच्या बाजूने भारताच्या पूर्वेकडील बहुतेक देश, वायव्य दिशेचे प्रदेश, मध्य प्रदेशातील कोसल, वत्स आणि शूरसेन, तसेच दक्षिणेतील माहिष्मती, अवंती, शाल्व आणि विदर्भ ह्या देशांचे अधिपती लढण्यास आले होते. कृष्णाने स्वत: युद्धात भाग घेण्याचे नाकारून अर्जुनाचे सारथ्य पत्करले होते आणि आपली सेना कौरवांच्या साहाय्यास पाठविली होती. बलराम तीर्थयात्रेस निघून गेला होता (पुष्य नक्षत्र, कार्तिक कृ. ७). कौरवांची सेना हस्तिनापुराजवळ जमली होती. पांडवांच्या सेनेचा तळ मत्स्य देशाच्या उपप्लव्य राजधानीजवळ पडला होता. शेवटी कुरुक्षेत्री दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले.\nहे युद्ध अठरा दिवस चालले. त्याच्या नक्षत्रादिकांचे उल्लेख महाभारतात आले आहेत, पण त्या सर्वांची एकवाक्यता करणे कठीण आहे. त्यातल्या त्यात प्रा. ग. वा. कवीश्वर यांनी लावलेली उपपत्ती बहुतांशी समाधानकारक असल्यामुळे तिला अनुसरून खालील वृत्तान्त दिला आहे. त्यांच्या मते हे युद्ध एक दिवसाआड होत असे.\nकार्तिक अमावस्येला चित्रा नक्षत्री युद्धाला आरंभ झाला. आरंभी कौरव सैन्याचे आधिपत्य भीष्मांकडे आणि पांडव सैन्याचे धृष्टद्युम्नाकडे होते. युद्धारंभी धर्मयुद्धाचे नियम— आव्हानाशिवाय युद्ध न करणे, शरण आलेल्यांना, पलायन करणाऱ्यांना व सैनिकेतरांना जीवदान देणे इ. ठरविण्यात आले. पहिल्या दिवशी आरंभीच अर्जुनाने गुरुजनांशी व नातेवाइकांशी युद्ध करण्याचे नाकारले, पण त्याचा सारथी कृष्ण याने त्याला भगवद्‌गीतेतील निष्काम कर्मयोगाचा उपदेश करून युद्धास प्रवृत्त केले.\nभीष्मांनी पहिले दहा दिवस कौरव सेनेचे आधिपत्य केले. दहाव्या दिवशी सायंकाळी प्रथम स्त्री असून नंतर पुरुष झालेल्या शिखंडीच्या आडून अर्जुनाने मारलेल्या बाणांनी घायाळ होऊन भीष्म मार्गशीर्ष कृष्ण तृतीयेस शरपंजरी पडले. नंतर द्रोणास कौरवांचा सेनापती म्हणून अभिषेक झाला. युद्धाच्या तेराव्या दिवशी अभिमन्यूचा वध झाला. चौदाव्या दिवशी (मार्गशीर्ष) कृ. १२) अर्जुनाने जयद्रथाचा वध करून त्याचा सूड घेतला. सामान्यत: रात्री युद्ध होत नसे, पण त्या रात्री ते चालू राहिले. तेव्हा घटोत्कचाने शत्रुसैन्यात धुमाकूळ मांडल्यावर कर्णाने आपल्या इंद्रदत्त शक्तीने त्याचा वध केला. त्या रात्री युद्ध करून थकलेल्या उभय बाजूच्या सैन्यांनी रणांगणावरच झोप घेतली. उत्तर रात्री चंद्रोदय झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे युद्ध एक दिवस बंद न होता चालूच राहिले. पंधराव्य��� दिवशी (मार्गशीर्ष कृ. १३) आपला पुत्र अश्वत्थामा याच्या वधाच्या चुकीच्या वार्तेने शोकमग्न झालेल्या द्रोणाचार्याचा धृष्टद्युम्नाने वध केला. सोळाव्या दिवशी कर्णाला सेनाधिपत्याचा अभिषेक झाला. सतराव्या दिवशी (पौष शु. २) जमिनीत घुसेलेले आपल्या रथाचे चाक वर काढीत असता, अर्जुनाने त्याला ठार केले. नंतर शल्याला सेनाधिपत्याचा अभिषेक झाला. युद्धाच्या अठराव्या दिवशी मध्यान्ही (पौष शु. ४) युधिष्ठिराने त्याचा वध केल्यावर कौरव सैन्याने पळ काढला तथापि शकुनी आणि दुर्योधन लढत राहिले. सहदेवाने शकुनीला ठार केल्यावर दुर्योधनाने एका तळ्यात जलस्तंभन विद्येने आश्रय घेतला. त्या दिवशी पांडवांनी त्याचा शोध लावल्यावर लागलीच दुसऱ्या दिवशी (पौष शु. ५ श्रवण नक्षत्री) भीमाने त्याला गदायुद्धात मांड्या फोडून घायाळ केले. त्या वेळी बेचाळीस दिवसांची तीर्थयात्रा संपवून बलराम युद्धस्थानी आला होता. त्याने धर्मयुद्धाच्या नियमाविरुद्ध आक्रमण केल्याबद्दल भीमाची निर्भर्त्सना करून रागाने तेथून प्रयाण केले.\nपांडवांनी ती रात्र द्रौपदीसह रणभूमीपासून दूर नदीच्या काठी घालविली. कौरवांपैकी अश्वत्थामा, कृप आणि कृतवर्मा यांनी त्या रात्री पांडवशिबिरावर हल्ला केला. अश्वत्थाम्याने निद्रिस्त धृष्टद्युम्न, शिखंडी, द्रौपदीचे पाचही पुत्र आणि इतर अवशिष्ट यौद्धे यांना निर्घृणपणे कंठस्नान घातले. पांडव मात्र तेथे नसल्याने वाचले. नंतर लागलीच अश्वत्थामादिकांनी शत्रूच्या कत्तलीची वार्ता दुर्योधनाला कळविल्यावर त्याने सुखाने प्राण सोडला.\nपांडवांनी दुसऱ्या दिवशी अश्वत्थाम्याचा पाठलाग करून त्याच्या कपाळावरचा जन्मजात मणी काढून घेऊन त्याला हतप्रभ केले आणि नंतर त्याला जीवदान दिले.\nभारतीय युद्ध सामान्यत: एक दिवसाआड होत असे, असे मानल्यास सर्व संदर्भाची उपपत्ती लागते, असे प्रा. ग. वा. कवीश्वरांनी दाखविले आहे. युद्ध खरोखरी अठरा दिवस झाले असले, तरी त्याचा काळ पस्तीस दिवसांचा होता.\nया युद्धाने जवळजवळ अखिल भारतातील एक पिढी नष्ट झाली. कौरवांकडे कोणीच उरले नाही. तर पांडवांकडील फक्त पाच पांडव आणि सात्यकी जिवंत राहिले. अशा रीतीने युधिष्ठिराला संपूर्ण वंशक्षयानंतर राज्य मिळाले. या कुरू किंवा भारतीय युद्धाच्या कालाविषयी विविध मते आहेत. त्या युद्धानंतर लागलीच कलियुग ��ुरू झाले अशी परंपरागत समजूत आहे. त्या युगाचा किंवा युधिष्ठिर शकाचा आरंभकाल ख्रि. पू. ३१०१ हा आहे. पण या शकाचे उल्लेख कोरीव लेखांत ख्रिस्तोत्तर सातव्या शतकापर्यंत आढळत नाहीत.म्हणूनहाशकज्योतिषांनी आपल्या कालगणनेच्या सोयीकरिता कल्पिलेला दिसतो. पुराणात म्हटले आहे, की परीक्षिताच्या जन्मापासून नंद राजाच्या अभिषेकापर्यंत १,०५० वर्षांचा काळ लोटला होता. नंदाच्या कारकीर्दीचा आरंभ ख्रि.पू. सु. ३६० व्या वर्षी झाला. तेव्हा भारतीय युद्ध ख्रि. पू. १४०० च्या सुमारास झाले असावे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-may-2021/", "date_download": "2023-02-04T06:37:22Z", "digest": "sha1:WYDKTAR4HRK2QDQWIRLAXT5UIFDUMUDG", "length": 13778, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 03 May 2021 - Chalu Ghadamodi 03 May 2021", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर��व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nअमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीने नुकताच स्पेशल रिपोर्ट 301 जाहीर केला. अहवालानुसार इतर आठ देशांसह भारताला “प्राधान्य वॉच लिस्ट” वर ठेवले गेले आहे.\nउत्तर किव्यू व इटुरी या पूर्व प्रांतांमध्ये वाढत्या हिंसाचारामुळे कॉंगोचे अध्यक्ष फेलिक्स त्सेसेकेदी यांनी “वेढा घालून घेणारे राज्य” घोषित केले.\nजागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मॉडर्नाची एमआरएनए लस नुकतीच सूचीबद्ध केली आहे.\nभारताच्या रुग्णालयाच्या इमारतींमध्ये भीषण आग लागल्या आहेत. यामध्ये कोविड -19 वर उपचार करणार्‍या रुग्णालये देखील समाविष्ट आहेत.\nनुकतेच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार 1969 मध्ये भारत सरकारने सुरू केले होते.\nभारतीय नौदलाने नुकतेच ऑपरेशन समुद्र सेतू II सुरू केले. या ऑपरेशनमुळे देशातील ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण होण्यास मदत होईल\nइथिओपियाच्या सरकारने अलीकडेच टिग्रॅ पिपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) आणि OLF-शेनी यांना त्याच्या दहशतवादी यादीमध्ये समाविष्ट केले आहे.\nविदेश व्यापार महासंचालनालयाने अलीकडेच सूचित केले की ऑक्सिजन कॉन्सेन्टर आयातीस वैयक्तिक वापरासाठी परवानगी दिली जाईल. आयातीस परवानगी देण्यासाठी भारत ��रकारने परदेशी व्यापार धोरण, 2015-2020 मध्ये सुधारित केलेली आहे.\nअमेरिकेच्या विभागाने अलीकडेच भारताला पी -8l पेट्रोल विमानांच्या विक्रीस मान्यता दिली. P-8I बद्दल हे एक लांब पल्ल्याचे गस्त विमान आहे.\nनासाच्या मंगळ 2020 प्रकल्पातील कल्पकता हेलिकॉप्टरने नुकतीच आपल्या पाच नियोजित उड्डाणांपैकी चौथे यशस्वीरित्या पार पाडले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (DSSC) डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेज मध्ये 83 जागांसाठी भरती\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/05/04/2021/controversial-notice-withdrawn-within-24-hours-after-jan-vikas-crash/", "date_download": "2023-02-04T05:13:34Z", "digest": "sha1:767BHYATZQHQJFXNUUKA5PR3VHOZGHON", "length": 18919, "nlines": 224, "source_domain": "newsposts.in", "title": "‘जन विकास’च्या दणक्यानंतर ‘तो’ वादग्रस्त नोटीस २४ तासात मागे | Newsposts.", "raw_content": "\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधी���भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे –…\nWeather Alert : येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\nHome Covid- 19 ‘जन विकास’च्या दणक्यानंतर ‘तो’ वादग्रस्त नोटीस २४ तासात मागे\n‘जन विकास’च्या दणक्यानंतर ‘तो’ वादग्रस्त नोटीस २४ तासात मागे\nडॉ सोनारकर यांनी अधीक्षकांच्या खुर्चीचा अवैध ताबा सोडावा\nपप्पू देशमुख यांनी रुग्णालयात लावला नोटीस\nचंद्रपूर : शासकीय रुग्णालयातील अधिक्षक डाॅ. निवृत्ती जिवने यांची सही असलेला व आंदोलन करणाऱ्या कामगारांना 24 तासात रुजू होण्याचे आदेश देणारा नोटीस रुग्णालय प्रशासनाने २४ तासाच्या आत मागे घेतला. या नोटीस नंतर जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी डाॅ.भास्कर सोनारकर यांना शहरात फिरकू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यामुळे आज दवाखान्याच्या आवारात दिवसभर दंगा पथकासह पोलिसांचा मोठा ताफा लावण्यात आला होता. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी जन विकास चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना आज दुपारी १ वाजता चर्चेसाठी बोलावले. शासकीय रुग्णालयाच्या नोटीसमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे रूग्णालय प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलीस विभागाने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असुन रुग्णालय प्रशासनाला ‘तो’ वादग्रस्त नोटीस काढून टाकण्याचे आदेश दिल्याची माहिती सुद्धा पोलीस निरीक्षक आंभोरे यांनी देशमुख यांना दिली. मात्र जन विकास सेनेच्या दंडा लेकर हल्लाबोल आंदोलनाचा धसका घेतलेल्या प्रशासनाने आज दिवसभर मोठा बंदोबस्त याठिकाणी ठेवला होता.\nदरम्यान एक खळबळजनक माहिती याबाबत समोर आलेली आहे. शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा अधिभार सद्यस्थितीत डॉ निवृत्ती जीवने यांच्याकडे आहे.परंतु डाॅ. सोनारकर बळजबरीने अधीक्षक कार्यालयामध्ये अधीक्षकांच्या खुर्चीवर बसतात. डॉ जीवने यांना अधीक्षकांच्या खुर्चीवर बसू देत नाहीत. तसेच याची पूर्ण कल्पना असतानाही वैद्यकीय महाविद्यालया��े अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करीत नाही. २४ तासाच्या आत कामगारांना रुजू होण्याचे आदेश देणारा नोटीस सुद्धा डाॅ.सोनारकर यांनी तयार करून दबाव टाकून डाॅ.जिवने यांची स्वाक्षरी घेतली अशी बाब आता समोर आलेली आहे. त्यामुळे पुढील २४ तासात डाॅ. सोनारकर यांना अधीक्षक पदाच्या खुर्चीवरील अवैध ताबा सोडण्याचे आदेश देण्याचे करावे .अन्यथा अधीक्षकांच्या खुर्चीवरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देणारा नोटीस जन विकासचे पप्पू देशमुख यांनी रुग्णालयातील मेट ऑफिस जवळ लावलेला आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. हुमने काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.\nPrevious articleदिलीप वळसे पाटील होणार महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री\nNext articleप्रत्येक घरावर भाजपचा झेंडा लावून स्थापना दिवस साधेपणाने साजरा करावा: आ. सुधीर मुनगंटीवार\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\n• कोरोना रूग्ण वाढल्याने रूग्णालयात बेड मिळेना • आरोग्य सेवेचा बोजवारा • वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून मन कासावीस झाला चंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्गाने हाहाकार माजला...\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे –...\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ; आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना\nअनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले\nचिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर\nपैनगंगा प्रकल्पात दोन आमदारांची धडक\nChanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू\nमहाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सोन्यासह रोख रक्कम लंपास\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री\nमजदूरों व आदिवासियों को आर्थिक मदद, गरीबों को एक महीने का…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nराज्य में कोरोना की रफ्तार को रोकने के लिए Lockdown ही…\n‘लॉकडाउन’ लगने से जाती हैं लोगों की नौकरियां : देवेंद्र फडणवीस\nवडिलांच्या उपचारासाठी २४ तास महाराष्ट्र आणि तेलंगणातील हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या\nएकाच दिवशी कोरोनाने 20 मृत्यू\nघुग्घूस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन\nकोरोना रुग्णांच्या सेवार्थ वेकोलिचे चारही क्षेत्रीय हॉस्पिटल त्वरित अधिग्रहित करावे –…\nWeather Alert : येत्या 48 तासात विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nOnline Classes : फ़ोन सिग्नल के लिए सरस्वती पापा के साथ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://packersmoversinmumbai.com/love-quotes-in-marathi-status-shayari/", "date_download": "2023-02-04T06:10:07Z", "digest": "sha1:UCIJI6LWEGYTYENCQCWOSFOZJ633HKOX", "length": 52904, "nlines": 663, "source_domain": "packersmoversinmumbai.com", "title": "500 Love Quotes In Marathi | प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार", "raw_content": "\nगर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा\nआई वडील स्टेटस मराठी\n500 Love Quotes in Marathi | प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Love status Marathi, Love quotes Marathi, Love Shayari in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत. इथे तुम्हाला जो मराठी लव स्टेटस आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता\nHeart touching love quotes in marathi | हृदयाला स्पर्श करणारे मराठी स्टेटस\nLove msg Marathi | लव प्रेम मेसेजेस मराठी\nवाट पाहशील तर आठवण बनून येईन,\nतुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,\nएकदा मनापासून आठवून तर बघ,\nतुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.\nआयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा\nखुप वेळ असेल तुमचाकडे.\nआयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा\nकविता नुसत्याच नाही सुचणार\nत्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..\nक्षण जगू शकत नाही.\nआपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा\nज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.विसरून जा तिला जी तुला विसरेल,\nबघु नकोस तिला जी तुला रडवेल,\nपण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,\nजी स्वतः रडून तुला हसवेल.कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,\nकुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,\nआणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,\nत्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.\nशब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,\nसुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,\nकाढशील आठवण माझी जेव्हा,\nअश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.\nखरं प्रेम करणारे सर्वच नसतात,\nअर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,\nखोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,\nमन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,\nअशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.\nसवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,\nशेवटी ठरवले विसरून जायचं तुला,\nपण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.\nकोणीतरी सुखात असल्याचा आनंद\nकोणासाठी तरी रडणारे मन\nआणि कोणाशिवाय तरी मरणे\nमग मीही अबोलाच राहतो\nतसं राहणं मला भाग आहे.\nपण प्रेम करून फसवू नकोस,\nविचार करून प्रेम कर,\nपण प्रेम करून विचार करू नकोस,\nहृदय तोडून प्रेम कर,\nपण प्रेम करून हृदय तोडू नकोस.\nनाहीतर एकदिवस असा येईल की\nवाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.\nप्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.\nपण प्रेम विसरता येत नाही.\nआयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर\nहात माझा धरशील ना\nसगळे खोटे ठरवतील मला तेव्हा\nविश्वास माझ्यावर ठेवशील ना \nन सांगितलेली प्रेम कहाणी असते.\nज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,\nती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,\nआणि जी आपल्याला अगदी नकोशी असते\nतीच आपल्यावर जीव टाकत असते.\nनजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला\nत्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.\nप्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं\nपण त्याचा सुगंध अनुभवायला\nप्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.\nतुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,\nमी कधीही तोडणार नाही,\nतु ये अथवा नको येऊ,\nमी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.\nज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,\nएखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे\nतेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..\n“हे नातं एवढा काळ का जपलं..\nजे कठीण आहे ते सोपे करावे,\nje जे सोपे आहे ते सहज करावे,\nje जे सहज आहे ते सुंदर करावे आणि\nजे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.\nप्रेम तुझं खरं असेल तर\nजीव तुझ्यावर ओवाळेल ती\nशेवटी ती मारेल तरी कीती..\nकुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,\nवाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,\nवाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,\nगेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.\nअगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,\nसमजून न घेता काय ते प्रेम करणे,\nखूप सोपे असते कुणीतरी आवडणे,\nपण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.\nएखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,\nसमोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,\nमान अपमान प्रेमात काहीच नसतं,\nआपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.\nजेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,\nआणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,\nदेवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,\nपण ती तुम्हाला भेटत नाही,\nतेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी\nतुमच्यावर जास्त प्रेम करतंय,\nआणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.\nजगावे असे की मरणे अवघड होईल,\nहसावे असे की रडणे अवघड होईल,\nकुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,\nपण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.\nज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,\nएखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे\nतेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..\n“हे नातं एवढा काळ का जपलं..\nप्रेमाला गोडी येणार नाही..\nआणि रागावून दूर गेल्याशिवाय,\nत्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.\nकातर वेळचा गार वारा,\nतुझी स्मृती घेऊन भेटतो,\nमिट्ट काळोख येता गारवा,\nपाऊस अलगद मनात दाटतो.\nआयुष्य हे एकदाच असते,\nत्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,\nत्यालाच प्रेम समजायचे असते.\nखुबी माझ्यात एवढी नाही की,\nएखाद्याच्या मनात घर करून जाईन,\nपण विसरणे सुद्धा अशक्य होईल,\nइतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.\nतू रोज माझ्या समोरुन जातेस,\nपण हिम्मत होत नाह�� बोलण्याची,\nमनात तू आहेस खरी पण\nभिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.\nआज डोळ्यांना रडावेसे वाटते,\nआठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,\nइतके प्रेम केलेस तु माझ्यावर,\nकी आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.\nशिंपल्याचा शो पीस नको\nजगावे असे की मरणे अवघड होईल,\nहसावे असे की रडणे अवघड होईल,\nकुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,\nपण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.\nह्या हृदयालाच माहिती आहे\nकि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,\nतुझ्या विश्वासाची जरुरत आहे.\nकधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,\nकधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,\nपहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,\nपण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.\nHeart touching love quotes in marathi | हृदयाला स्पर्श करणारे मराठी स्टेटस\nप्रेम हा असा शब्द आहे की,\nजो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,\nआणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,\nआणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.\nप्रेम कसं असतं ते मला बघायचंय,\nभरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,\nश्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,\nपण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.\nप्रेम कसं असतं ते मला बघायचंय,\nभरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,\nश्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,\nपण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.\nआपण उगाच आयुष्य घालवतो.\nअगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,\nसमजून न घेता काय ते प्रेम करणे,\nखूप सोपे असते कुणीतरी आवडणे,\nपण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.\nसगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर\nतुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.\nजेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,\nआणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,\nदेवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,\nपण ती तुम्हाला भेटत नाही,\nतेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी\nतुमच्यावर जास्त प्रेम करतंय,\nआणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.\nएका चुकीमुळे संपतं ते प्रेम\nआणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.\nप्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,\nराग नसावा अनुराग असावा,\nजीव देणे नसावे जीव लावणे असावे,\nतुमच्यासाठी काय पण नसावे,\nतू तिथे मी असावे.\nप्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,\nराग नसावा अनुराग असावा,\nजीव देणे नसावे जीव लावणे असावे,\nतुमच्यासाठी काय पण नसावे,\nतू तिथे मी असावे.\nजगावे असे की मरणे अवघड होईल,\nहसावे असे की रडणे अवघड होईल,\nकुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,\nपण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.\nशब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,\nसुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,\nकाढशील आठवण माझी जेव्हा,\nअश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.\nमलाही वाटते की प्रेमात पडावे.\nकोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.\nपण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.\nदेवाला जे मागितलं ते सर्व मिळाले\nपण जेव्हा तुला मागितल\nते देवालाही नाही देता आल.\nप्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,\nमातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.\nपण प्रेम करून फसवू नकोस,\nविचार करून प्रेम कर,\nपण प्रेम करून विचार करू नकोस,\nहृदय तोडून प्रेम कर,\nपण प्रेम करून हृदय तोडू नकोस.\nतू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला\nसुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.\nजिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,\nतुम्ही प्रेम कोणावरही करा पण,\nज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,\nकारण प्रेम हे मौल्यवान असते.\nशब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना\nअस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना\nतू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,\nथोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.\nगोड आठवणी आहेत तेथे,\nहळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,\nआणि जेथे अतूट प्रेम आहे,\nतेथे नक्कीच तू आहेस.\nप्रेमात कधीतरी टाईमपास करावा,\nपण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.\nकुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,\nकुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,\nआणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,\nत्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.\nतू निखळ हसायचीस तेव्हा,\nमनात रिमझिम बरसात व्हायची\nतुझी निरागस बडबड कधी,\nचेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.\nप्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं\nहृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं \nतू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी\nमाझ्यासारखे असे काही झूरतात,\nमाझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.\nकधीच वेडा नसतो कारण ते\nवेड समजुन घेण्यासाठी कधीतरी\nमनापासून प्रेम करावं लागतं.\nरुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.\nतुझ्याच साठी जगता जगता,\nमाझे जगणे मात्र विसरून गेलो.\nज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,\nती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,\nआणि जी आपल्याला अगदी नकोशी असते\nतीच आपल्यावर जीव टाकत असते.\nएक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,\nएक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,\nपण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.\nतुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.\nसांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.\nतुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,\nत्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,\nतुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,\nतु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.\nतू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे\nअग वेडे कस सांगू ..\nतेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.\nतुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,\nमला माझ्यासाठी काही नको\nफक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे\nतुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,\nकळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु\nवाटत कधी कुणी आपलही असाव..\nउभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,\nदोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,\nप्रेम हा असा शब्द आहे की,\nजो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,\nआणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,\nआणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.\nमन गुंतायला वेळ लागत नाही\nमन तुटायलाही वेळ लागत नाही\nवेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला\nआणी तुटलेल्या मनाला सावरायला.\nलाल फुल माझ्या हातातच राहिले\nकारण दुसऱ्या कुणी दिलेलं\nगुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.\nLove msg Marathi | लव प्रेम मेसेजेस मराठी\nतुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,\nतुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.\nतुझं हसणं आणि माझं फ़सणं\nनकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.\nमला तुझं हसणं हवं आहे,\nमला तुझं रुसणं हवं आहे,\nमला तुझं असणं हवं आहे.\nजगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,\nजी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.\nतुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.\nआठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.\nदिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,\nतुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.\nएखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,\nसमोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,\nमान अपमान प्रेमात काहीच नसतं,\nआपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.\nतु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,\nनिरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,\nअसे का बरे होते हेच का ते नाते,\nज्याला आपण प्रेम म्हणतो.\nहळुव���र जपून ठेवलेले क्षण,\nतेच माझ्या जगण्याची आस आहे,\nएकेक साठवून ठेवलेली आठवण,\nतिच माझ्यासाठी खास आहे.\nतुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,\nमला कधी जमलंच नाही, कारण,\nदुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.\nतीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,\nतीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.\nतुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय\nकी मलाच मी सापडत नाही,\nपण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.\nया जगात प्रेम तर सर्वच करतात,\nप्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.\nहळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,\nहळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,\nहृदय तुझ्या स्वाधीन करायला तर\nपण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.\nप्रेम म्हणजे सुंदर पहाट\nकधीही न हरवणारी जीवनाची वाट.\nआयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं\nसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.\nशब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,\nअश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत\nसांगता आले असते तर,\nभावनाची किंमतचं उरली नसती.\nसार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी\nमाझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी\nजीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी\nवाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.\nप्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही\nत्याला प्रेम कधीच उमजत नाही.\nविसरून जा तिला जी तुला विसरेल,\nबघु नकोस तिला जी तुला रडवेल,\nपण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,\nजी स्वतः रडून तुला हसवेल.\nतुझ्या प्रेमाचा रंग तो,\nमी फक्त तुझीच आहे.\nजिवंतपणी मरण अनुभवायचं असेल\nतर माणसाने प्रेम करावं\nकारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.\nवाट पाहशील तर आठवण बनून येईन,\nतुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,\nएकदा मनापासून आठवून तर बघ,\nतुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.\nतुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी\nजिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन.\nती आपली मुलगी असेल.\nअसे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,\nअसे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,\nअसा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,\nअशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.\nआयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा\nखुप वेळ असेल तुमचाकडे.\nआयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा\nकविता नुसत्याच नाही सुचणार\nत्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..\nआठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही\nआणि समोर���्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.\nचुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना\nहरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना\nतुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ\nम्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास\nआयुष्य जगायला पुरेसा आहे मला\nकाही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.\nआपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला\nसोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …\nपण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.\nखरं प्रेम करणारे सर्वच नसतात,\nअर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,\nखोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,\nमन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,\nअशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.\nआठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,\nफुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,\nकाढशील जेव्हा आठवण आपल्यांची,\nत्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.\nसाथ तुझी हवी आहे,\nहात तुझा हवा आहे,\nविश्वास फक्त तुझा हवा आहे.\nसमजली तर भावना आहे,\nकेली तर मस्करी आहे,\nमांडला तर खेळ आहे,\nठेवला तर विश्वास आहे,\nघेतला तर श्वास आहे,\nरचला तर संसार आहे,\nनिभावले तर जीवन आहे.\nथोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला\nआज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.\nतर दु:खातही साथ देणारे.\nजीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,\nजगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,\nजी तुमचं जग सुंदर करून टाकेल.\nमग मीही अबोलाच राहतो\nतसं राहणं मला भाग आहे.\nकधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,\nकधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,\nपहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,\nपण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.\nजीव तयार आहे तुझ्यासाठी\nगरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना\nमला तुझी गरज आहे,\nहे न सांगता ओळखशील ना\nतुला राग आला की\nपण एक टक पाहत राहिले की,\nएक दिवस असा येणार आहे..\nतुझी आई माझी सासू व\nमाझी आई तुझी सासू होणार आहे.\nजी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,\nतीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.\nप्रेमाला गोडी येणार नाही..\nआणि रागावून दूर गेल्याशिवाय,\nत्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.\nतरी आपलं करून घेणारं.\nआज डोळ्यांना रडावेसे वाटते,\nआठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,\nइतके प्रेम केलेस तु माझ्यावर,\nकी आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.\nआठवण येते तुझी मला,\nकुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,\nवाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,\nवाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नस���ं,\nगेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.\nआपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते\nमी लोकांनच्या नादी नाही लागत\nआपण आपल्या मजेत जिन्दगी\nझालेल्या चुका माफ करता येतात\nपण केलेल्या चुका नाही\nकिती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार\nमी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू\nप्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून\nआपल्याला कदाचित संपूर्ण जगावर प्रेम करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे, जो तुमच्यावर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतो\nनवरा बायकोच नात म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो, डोळ्यातून प्रेम पाझरत अन दोन जीव एक होतात\nतुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं, मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं, कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा\nबायको असावी भांडण करणारी, असावी हक्का ने मारणारी, पण नेहमी माझ्या सोबत उभी राहणारी असावी.\nहजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको\nएक promise माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल\nमराठीतील Love status Marathi, Love Shayari in Marathi इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता heart touching love quotes in marathi text, मराठी लव स्टेटस मधील सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.\nBirthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (22)\nGood Night images Marathi | भ रात्री शुभेच्छा व सुविचार मराठीतून (1)\nBest Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/12/Lavani%20Program.html", "date_download": "2023-02-04T05:22:18Z", "digest": "sha1:LMHOJA26PZ7XDGHNDG22JNZMZ7L4AUN3", "length": 5406, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "“मी कार्यक्रम बंद करणार नाही कारण…”, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका", "raw_content": "\n“मी कार्यक्रम बंद करणार नाही कारण…”, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका\nमुंबई: लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी प्रसिद्ध नर्तिका गौतमी पा���ील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. अशाच एका कार्यक्रमात गौतमीचा डान्स बघायला आलेल्या प्रेक्षकाचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणी गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा असी मागणी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती.\nगौतमीच्या एका लावणी कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावर गौतमीने भाष्य केलं आहे. ‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने स्पष्टीकरण दिलं आहे. “ग्रामीण भागातील प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. लोकांच्या प्रेमामुळं मी आज इथे आहे. मी एक कलाकार आहे. गावोगावी जाते आणि कार्यक्रम सादर करते. सुरुवातीला काही चुका झाल्या असतील. पण, आता सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे”, असं ती म्हणाली.\nगौतमी पाटीलची महत्त्वाकांक्षा काय आहे पुढे ती काय करताना दिसणार आहे पुढे ती काय करताना दिसणार आहे असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सध्या मला गाण्यांसाठी विचारणा होत आहे. माझा चित्रपटही येत आहे. आणखी चित्रपट व गाणी आली तर मी नक्कीच करेन. माझे कार्यक्रमही होतच राहतील. ते मी बंद करणार नाही”.लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचे लावणी कार्यक्रमातील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विभत्स हावभाव व भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/bjp-took-huge-donations-from-company-with-links-with-terror-accused/", "date_download": "2023-02-04T05:31:14Z", "digest": "sha1:RT7PWOKF5GOIMGXD67NXMFVIYGWEQ2PP", "length": 27076, "nlines": 145, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "खळबळ! भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी कनेक्शन: द-वायर वृत्त | खळबळ! भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी कनेक्शन: द-वायर वृत्त | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nLotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट\n भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी कनेक्शन: द-वायर वृत्त\n भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी कनेक्शन: द-वायर वृत्त\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By आदित्य शिंदे\nमुंबई: आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सकडून भारतीय जनता पक्षाला मोठी रक्कम दान म्हणजे पार्टी फंड म्हणून मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे इक्बाल मिर्ची या अंडरवल्ड’मधील कुप्रसिद्ध व्यक्तीबरोबर व्यावसायिक संबंध असल्याच्या संशयावरून हीच कंपनी ईडी’च्या चौकशी फेऱ्यात असल्याचं वृत्त ‘द-वायर’ने प्रसिद्ध केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबध असणारा इक्बाल मिर्ची उर्फ ​​इक्बाल मेमन हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आ���े.\n‘द वायर’च्या वृत्तानुसार, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडने २०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला १० कोटी रुपयांचा पार्टी फंड अर्थात पक्षनिधी दिल्याचं देखील म्हटलं आहे. विशेष म्हणजे स्वतः भारतीय जनता पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये ही बाब समोर आली आहे. तसेच त्याच कार्यकाळात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आर्थिक मदत (पार्टी फंड) याच विवादित RKW बिल्डर्स’ने दिली आहे. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरीची कारवाई सुरु केलेल्या DHFL या कंपनीसोबत देखील RKW बिल्डर्स’चे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.\nईडीने RKW बिल्डर्स’चे माजी संचालक रणजीत बिंद्रा यांना इक्बाल मिर्ची आणि इतर कंपन्यांदरम्यान व्यवहारांदरम्यान मध्यस्ती केल्याच्या आरोपावरून अटक देखील केलं आहे. त्यानंतर ‘सनब्लिंक रिअल इस्टेट’ नावाच्या कंपनीने देखील भारतीय जनता पक्षाला २ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे ‘द-वायर’ने म्हटले आहे. विशेष म्हणजे या कंपनीवर देखील इक्बाल मिर्ची’कडून प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आहे.\nत्यानंतर स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी ज्याचे संचालक मेहुल अनिल बाविशी यांचे सनब्लिंकशीही घनिष्ट संबंध असल्याचं समोर आलं आहे. याच स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड भाजपाला २ कोटी पार्टी फंड दिल्याचं निवडणूक आयोगाला दिल्या गेलेल्या माहितीत म्हटलं आहे. त्यानंतर दर्शन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने भाजपाला २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ७ कोटी ५० लक्ष पार्टी फंड दिल्याचं म्हटलं आहे आणि याच कंपनीचे संचालक प्लॅसिड जेकब नॉरोन्हा यांचे RKW बिल्डर्स’सोबत घनिष्ट संबंध असल्याचं म्हटलं आहे.\nमहाराष्ट्र निवडणुकीपूर्वी ईडीने इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी सर्व आरोप फेटाळले होते आणि आपण कोणताही गैरव्यवहार केलं नसल्याचं म्हटलं होतं. तसेच याच प्रकरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उल्लेख देखील केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यामागे ससेमिरा लागल्याचं म्हटलं जाऊ लागलं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शह�� यांनी अंडरवर्ल्ड’मधील लोकांसोबत व्यवसाय करणे हे देशद्रोहापेक्षा कमी नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजवाला यांनी ट्विटरवर भाजपाला चांगलेच कात्रीत पकडल्याचे दिसत आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nएनआयए'ची दिल्ली आणि यूपीत छापेमारी, नियोजित दहशदवादी कारवाया उघड\nराष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरक्षे संदर्भातील मोठी माहिती सार्वजनिक केली आहे. युपी आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. एनआयए’च्या ताब्यात असलेले दहशदवाद्यांच्या चौकशीदरम्यान त्यांच्या योजना उघड झाल्या होत्या. देशात विविध ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची दहशदवाद्यांची योजना होती. देशातील विविध पक्षातील नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या केंद्रस्थानी होत्या अशी माहिती देण्यात आली.\n२६५४ कोटींचा घोटाळा, २०१४ मध्ये 'तो' नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होता\nनीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यानंतर अजून एक वडोदरा स्थित डायमंड पावर इंफ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीने २६५४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करण्याचे एक महाकाय बँक घोटाळा प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे अमित भटनागरच्या फेसबुक वरील पोस्ट पाहिल्यास त्या सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधितच आहे.\nअजून एक नीरव मोदी, १४ बँकांना ८२४ करोडचा चुना लावून विदेशात फरार\nदेशात बँकेतील घोटाळे न थांबण्याचं सत्र अजूनही चालूच आहे आणि इतकी भली मोठी घोटाळ्याची प्रकरणं समोर असताना सुद्धा हे देशाबाहेर कसे पळून जात आहेत एका मागे एक असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.\n बवंआ'च्या सभांना भाजप'प्रमाणे महागडे मंच, एलईडी, मैदानं व संसाधनं\nभाजपच्या प्रत्येक सभा आणि सभेदरम्यान सहज नजरेस पडणारी महागड्या सभेची संसाधनं म्हणजे भव्य मंच, त्यामागील भव्य एलईडी डिस्प्ले, भव्य मैदान आणि अगदी आदेशाप्रमाणे करण्यात येणारे सभेचे थेट प्रक्षेपण हे डोळे दिपवून टाकणारं आहे. परंतु, त्यासाठी खर्ची करावा लागणारा प्रचंड पैसा विरोधकांच्या मनात वेगळीच शंका व्यक्त करत आहे. कारण, कोणत्याही केंद्रीय, राज्य, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये सत्तेत नसलेल्या दोन पक्षांकडे नेमका पैसा कुठून येतो आहे, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.\nतेलंगणात तब्बल १२० कोटी जप्त; मतदानाच्या आधी आला बेहिश���बी पैसा\nतेलंगणात मतदानाला काही तास उरले असताना काल सकाळी तेलंगणात पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३ कोटी रुपये जप्त केले. सदर प्रकरणी एकूण ८ जणांना पोलिसांनी विभागाने ताब्यात घेतलं आहे. असं असलं तरी प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम कर्नाटकातून आली असल्याचे पोलिसांनी मत व्यक्त केले आहे. पण पकडण्यात आलेली रक्कम कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का यावर काही माहिती समजू शकलेली नाही.\nपैशाच्या जोरावर मोदी सरकार फेक सर्व्हे करत आहे: रणदीप सुरजेवाला\nसध्या देशात मोठ्याप्रमाणावर महागाई वाढली आहे, त्यात पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी आणि रुपयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेली किंमत यामुळे मोदी सरकार अडचणीत आले असताना देशात वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणूक पूर्व सर्व्हे येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सर्वच थरातून सामान्य मतदार नाराज असताना देशात सर्वांना मोदीच हवे आहेत असे एकावर एक सर्वे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील को��ी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/07/01/mganeshgule/", "date_download": "2023-02-04T04:50:02Z", "digest": "sha1:JMGBOXOYBXJYQNUHOFDUDQCXDGBREOWY", "length": 10312, "nlines": 126, "source_domain": "daryafirasti.com", "title": "सागरस्वप्न गणेशगुळे | Darya Firasti", "raw_content": "\nसमुद्र म्हणजे जणू निसर्गाचं स्थितप्रज्ञ, प्रशांत रूप. कधी हे रूप रौद्र तांडव अवतारही धारण करतं पण बहुतेक वेळेला ध्यानमग्न आणि स्तब्धच असतं. पण या रूपाचे वर्णन शब्दांच्या आवाक्यातले नाही. कोकणातील शेकडो किलोमीटर लांब किनारपट्टीवर कोसाकोसाला सागर सौंदर्याचे नवीन दर्शन होत राहते. रत्नागिरीजवळ असलेल्या गणेशगुळे किनाऱ��याची सोबत मनातल्या कवीला जागृत करणारी.. स्वच्छ सुंदर रेशमी वाळूवर चालता चालता फेसाळणाऱ्या लाटांना समांतर चालत या चंद्रकोरीच्या आकाराच्या किनाऱ्याला गवसणी घालायचा प्रयत्न करायचा. सड्यावरून उतरून किनाऱ्याला आलेल्या या वाटेवर मिळणारी उसंत अनुभवत मुग्ध व्हायचं.\nरत्नागिरीहून सागरी महामार्गावरून दक्षिणेला पावसकडे निघाल्यानंतर रानपार जेटीच्या पलीकडे पोहोचले की उजव्या बाजूला एक फाटा येतो तो आपल्याला गणेशगुळेला घेऊन जातो. वाटेत स्वयंभू गजानन मंदिर आणि एक दगडी विहीर लागते. त्याची गोष्ट आपण स्वतंत्र ब्लॉगमध्ये पाहूच. किनारा सहसा पर्यटकांनी गजबजलेला नसतो. एखाद दुसरं कोणी येऊन लाटांवर खेळत मौज करत असतं. सकाळच्या वेळेला स्वच्छ शुभ्र वाळू चमकत असते आणि हा स्पर्श सुखद ऊब देणारा असतो.\nकिनाऱ्याजवळ असलेल्या गावात नारळ सुपारी आंब्याच्या बागा आहेत. त्यातून चालत असताना झाडांतून झिरपणारी सूर्यकिरणे अंगावर झेलत ऊन सावली अनुभवत मन तृप्त होते. कितीही वेळ इथं थांबलं तरीही कंटाळा येणार नाही हे नक्की. बॅगेत पुस्तके भरून चार-पाच दिवस निवांत राहायला इथं यायचे. सागर सावलीत मोक्ष अनुभवायचा.. असे हे कोकणातील एक सागरस्वप्न.\n← पावसात गवसलेला रायगड\nसमुद्राकाठचा स्वल्पविराम, दांडेवाडी →\n Select Category मराठी (140) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (41) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (45) इतर देवालये (1) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (7) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/create-a-three-year-action-plan-for-the-language-department/", "date_download": "2023-02-04T05:23:58Z", "digest": "sha1:4DSAJQDVOQL4DUDC3BTM4O6NYZQIED4E", "length": 19228, "nlines": 263, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश\nभाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nमुंबई, दि. १९ राज्य शासनाच्या भाषा विभागाने मागील दोन वर्षांत उल्लेखनिय काम करत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. यापुढे मराठी भाषा विभागाला दिशा देणारा पुढील तीन वर्षांचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई य़ांनी आज येथे दिले.\nदिनांक १४/०१/२०२२ ते २८/०१/२०२२ कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मराठी भाषा विभागांतर्गत येत असलेल्या चार संस्थांच्या कामाचा आढावा व आगामी काळात राब���िण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.\nयावेळी विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्य़क्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, प्रा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, मीनाक्षी पाटील, संजय पाटील, शमाकांत देवरे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nमराठी भाषा धोरणाच्या अमंलबजावणीसाठी सुधारित मसूदा तयार करणे, अभिजात मराठी भाषा जन अभियान मोहिमेची प्रभावी अमंलबजावणी, मराठी बोलीभाषा संबंधी नवे उपक्रम आयोजित, मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. मराठी भाषा धोरण तयार असून ते लवकरच जाहीर करण्याची सूचना श्री. सदानंद मोरे यांनी मांडली. दरम्यान, काही सूचनांसह १५ फ्रेब्रुवारीपर्यंत हा अहवाल सादर करण्यात येईल, असे लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, २७ फेब्रुवारीपूर्वी मंत्रिमंडळाची प्रस्ताव मंजुरी घेण्यात यावी, असे नियोजन करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी केल्या.\nमराठीच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था काम करतात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच तयार करण्यात आला आहे. भाषा विभागाने देश-विदेशातील मराठी संस्थांशी समन्वय ठेवण्यासाठी प्रणाली विकसित करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.\nमराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध योजना पूर्ण केल्या आहेत. अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आहेत. मराठी भाषा विभागासाठी मरिन ड्राइव्ह परिसरात मोक्याचा भूखंड मिळाला. उपक्रेंद्राचा प्रश्न मार्गी लागला.\nअभिजात मराठीसाठी जनजागृती मोहिम राबविली जात आहे. पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार, मराठी पाट्यांची सक्ती, सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे सक्तीचे आदी महत्वाचे निर्णय़ मागील दोन वर्षांत घेतल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.\nभाषा विभागांतर्गत असलेल्या चारही संस्थांनी आपल्या विभागाच्या बैठका घेऊन पुढील तीन वर्षांचा कार्यक्रम निश्चित करून भाषा विभागाला अधिक गतीमान करावे, असे श्री. देसाई यांनी सांगितले.\nहे तिसरी नापास पण पद्मश्री, पाच विद्यापिठीय़ प्रबंधाचे (पीएचडी) मानकरी\n‘या’ चित्रपटाने मिळवली होती डॉ. बासाहेब आंबेडकरांची प्रशंसा\nप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला; भर...\nशाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सुरु\nगधेगळ आणि महिलांविषयी तत्कालीन समाज व्यवस्थेची मानसिकता\nचित्राच्या दुनियेतील कोकणी माणूस “नामानंद...\nसलील अन् संदीपचे अस्से जुळलेत सूर\nअखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला खालापुरमध्ये...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-yet-to-get-cabinet-problem-of-plenty/articleshow/93148208.cms", "date_download": "2023-02-04T06:16:42Z", "digest": "sha1:4TMFYGFKE3CRZKUU6JES377XAPSPXDWU", "length": 18183, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nराज्यात शैक्षणिक पेच; मंत्र्यांअभावी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर\nराष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार होती, मात्र खात्याला मंत्रीच नसल्याने अधिकारी दिशाहीन झाले आहेत.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार होती, मात्र खात्याला मंत्रीच नसल्याने अधिकारी दिशाहीन झाले आहेत. परिणामी अंमलबजावणी कशी करावी यासाठी नेमलेल्या समित्यांनी पुढचे काम सुरू ठेवायचे की नाही यासाठी नेमलेल्या समित्यांनी पुढचे काम सुरू ठेवायचे की नाही असे विविध प्रश्न उभे ठाकल्याने राज्यात मोठा शैक्षणिक पेच निर्माण झाला आहे.\nदेशभरात विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणा���ी अंमलबजावणी सुरू आहे. कर्नाटक सरकारने नवीन शिक्षण धोरणानुसार मंगळवारी विद्यापीठ कायद्याचा नवा मसुदा स्वीकारला. यामध्ये नवीन शिक्षण धोरणानुसार कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटकमध्ये काही प्रमाणात या धोरणाची अंमलबजावणी होऊ शकणार आहे. राज्यातही मुंबई विद्यापीठासह काही विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३पासून नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम बदलासह अनेक बाबींमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र ही प्रक्रिया सध्या मंदावली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत अधिक स्पष्टता यावी या उद्देशाने आधीच्या राज्य सरकारने डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आधीच्या सरकारने आणखी काही उपसमित्या नेमल्या होता. आता सत्तांतरानंतर या समित्यांचे अस्तित्व आहे की नाही याबाबत साशंकता असल्याने समित्यांनीही काम थांबवल्याचे सूत्रांकडून समजते. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून कोणते बदल करावेत याबाबत स्पष्टता येणे अवघड असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याचबरोबर काही स्वायत्त कॉलेजांनीही अभ्यासक्रमात बदल करून शिक्षण धोरणातील शिफारशींनुसार मिश्र अभ्यासपद्धत लागू करण्याचे नियोजन सुरू केले आहे. पण या कॉलेजांनी तयार केलेली पद्धती धोरणाला सुसंगत आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी सध्या कोणतेच ठोकताळे नसल्याने हा बदल लागू करावा की नाही, या संभ्रमात असल्याचे एका कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले.\nराज्यात कुलगुरू नियुक्तीबाबत आधीच्या राज्य सरकारने कायद्यात केलेली सुधारणा अद्याप मान्य झालेली नाही. यावरून आधीचे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. यातच आता सत्तांतर झाल्यानंतर ही प्रक्रिया जुन्याच कायद्याने होईल, असे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये संपत आहे. याचबरोबर अन्य तीन विद्यापीठांच्या कुलगुरुंचा कार्यकाल यापूर्वीच संपला आहे. या सर्व कुलगुरुंची नियुक्ती वेळेत होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजभवनातून याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असली तरी राज्य सरकारचा प्रतिनिधी उपलब्ध होत नसल्याने ही प्रक्र��या रखडल्याचे सूत्रांकडून समजते.\nनवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी कार्यगटाची स्थापना केली होती. ही स्थापना करण्यासाठीच उशीर झाल्याने या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागासाठी नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी शक्य नव्हतीच. असे असले तरी पुढील शैक्षणिक वर्षात अंमलबजावणीची अपेक्षा असेल तर त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करणे आवश्यक आहे. कारण हे बदल राज्यातील नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचा पाया असेल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे मंत्रीमंडळ विस्तार करून मंत्री दिल्यानंतरच या बदलांची वेळेत अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. तसे झाले नाही तर घाई होऊन शिक्षण पद्धतीचे मोठे नुकसान होण्याची भीतीही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.\nराज्यात सत्तांतर झाल्यापासून शिक्षणासह अनेक महत्त्वाच्या खात्यांना मंत्री देणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने मोठे नुकसान होत आहे. नवीन शिक्षण धोरणात आधीच अनेक त्रुटी आहेत. त्यातील काही चांगल्या बाबींची अंमलबजावणी करायची असल्यास तीही शक्य होणार नाही. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके मिळालेली नाहीत. अशा परिस्थितीत राज्याला मंत्री मिळाले नाहीत तर हे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रासाठी हानीकारक असेल.\n- डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ\nमहत्वाचे लेखMPSC Recruitment:आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तु���च्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये समजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nपुणे नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/lok-sabha-recruitment/", "date_download": "2023-02-04T05:37:50Z", "digest": "sha1:WJRDBLOQ6NXBQMMQDKLV5LOD6HOKXMGL", "length": 17641, "nlines": 182, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Lok Sabha Recruitment 2021 - Lok Sabha Bharti 2021", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\n(Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2021\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 हेड कन्सल्टंट 01\n2 सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) 01\n3 सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट) 01\n4 ग्राफिक डिझायनर 01\n5 सिनियर कंटेंट रायटर (हिंदी) 01\n6 ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) 01\n7 सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट) 03\nपद क्र.1: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 03-07 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02-04 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) राज्यशास्त्र / पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवी. (ii) 03-05 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) राज्यशास्त्र / पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवी. (ii) 02-03 वर्षे अनुभव\nपद क्र.7: (i) व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया & कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 04 फेब्रुवारी 2021 रोजी 22 ते 58 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: नवी दिल्ली\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2021\nअर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.\n47 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव: अनुवादक (ट्रांसलेटर)\nशैक्षणिक पात्रता: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव\nवयाची अट: 27 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: नवी दिल्ली\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitment-lss@sansad.nic.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2020\nअर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(BSF) सीमा सुरक्षा दलात 26 जागांसाठी भरती\n(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 522 जागांसाठी भरती\n(IPRC) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा]\n(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 [150 जागा]\n(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई येथे 60 जागांसाठी भरती\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती\n(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत 30 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29974/", "date_download": "2023-02-04T05:07:08Z", "digest": "sha1:3D4RWHRJ2NIJOFGH2OC2EUOIGBG3OTTV", "length": 20745, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "भट्टाचार्य, कमलाकांत – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विका��� महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nभारतीय भाषा व साहित्य>\nभट्टाचार्य, कमलाकांत : (१८५३-१९३६), असमिया कवी व निबंधकार. जन्म तेजपूरजवळील गऱ्हेहगा (जि.दरोंग) नावाच्या खेडयात. वडिल वनेश्वर हे ब्रिटिश राजवटीत एक पोलीस अधिकारी होते. हरविलास आगरवाला यांचा हत्ती पकडून ते विकण्याचा व्यापार होता. सुरवातीस कमलाकांतांनी आगरवालांकडे काम केले तसेच इतरही अनेक व्यवसाय केले. नंतर ते गौहाती येथे स्थायिक झाले. अरुणोदय मासिकाच्या कालापासून सु. ६० वर्षे म्हणजे आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी असमियात सातत्याने लेखन केले. ‘महर्षि कमलाकांत’ म्हणून ते ओळखले जात. गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले. १९२२ मध्ये असमिया साहित्य सभेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. ब्राम्हो समाजाचे ते अनुयायी होते. आसाम हितेशी ह्या अर्धसाप्ताहिकाचे कमलाकांत आणि कुमार मुखोपाध्याय हे १९२५ ते १९२९ पर्यंत संपादक होते. अरुणोदय, आसाम न्यूज, आसाम बंधू, जोनाकी, वांही, उपा, आवाहन इ. लोकप्रिय व दर्जेदार नि���तकालिकांतून त्यांनी सातत्याने लेखन केले.\nअसमिया साहित्यावर कमलाकांतांनी आपल्या साहित्यिक कर्तृत्वाचा कायम ठसा उमटविला. राजकारण, समाजशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य इ. विषयावर त्यांनी महत्वपूर्ण लेख लिहिले. गुटिदियेक चिंतार घेऊ या मालेत त्यांनी केलेले वैचारिक निबंधलेखन प्रसिद्ध असून ते त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारकाच्या भूमिकेतून केले आहे. त्यांच्या सखोल विश्लेषणशक्तिचा तसेच तर्कशुद्ध विचारांचा व निष्कर्षांचा त्यांच्या कःपंथा (१९३४) मधील लेखांत प्रत्यय येतो. त्यांनी काही बोध-उपदेशपर निबंधही लिहिले. त्यांत त्यांच्या सामाजिक न्याय बुद्धीचा आणि पुरोहितशाहीविरुद्धच्या प्रतिक्रियेचा आढळ होतो. दुष्ट रुढी, जातीयता, जाचक सामाजिक निर्बंध, अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्यावर त्यांनी कठोर प्रहार करुन पाश्चात्य शिक्षण, उदार धार्मिक दृष्टिकोन, विधवाविवाह इत्यादिंचा हिरिरीने पुरस्कार केला. त्याचे हे सर्व लेखन मौलिक, तर्कशुद्ध व राकट-जोमदार आहे.\nअसमिया साहित्यात देशभक्तीपर कवितेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून त्यांचे नाव चिरंतन स्मरणात राहील. स्वछंदतावादी व देशभक्तिपर कवितेचा प्रवाह असमियात आणणाऱ्या कवींत कमलाकांतांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. त्यांच्या काव्यात देशभक्ती, तत्वज्ञान व सामाजिक सुधारणा असे तीन पदर कलात्मकरीत्या एकत्र आलेले दिसतात. असमियात सर्वप्रथम त्यांनी उदात्त देशभक्तीची गीते उच्चरवाने गायिली. गॅरिबाल्डी व मॅझिनी यांच्या आदर्शांतून त्यांनी प्रेरणा घेऊन आपली राष्ट्रीय स्वरुपाची कविता लिहिली. भारताचा उज्ज्वल व गौरवशाली भूतकाळ व अंधःकारमय वर्तमानकाळ यांतील विरोध व व्यथा त्यांच्या अनेक कवितांतून व्यक्त होताना दिसतात. भूतकाळातील स्मृती व भविष्याचा वेध त्यांच्या ह्या कवितेत आहे. दुर्दम्य आशावादही त्यांतून ओसंडून वाहतो. चिंतानल (२ भाग-१८९०,१९२२) आणि चितातरंग (१९३३) हे त्यांचे दोन प्रख्यात काव्यसंग्रह होत. देशभक्तीचा एक नवा-विज्ञान-निष्ठ-आदर्श, नविन जीवनमूल्ये आणि उपनिषदकालीन संस्कृतीचा यथोचित गौरव यांचा सुगंध त्यांच्या काव्यातून दरवळतो. भारतीय म्हणवून घेण्यात त्यांना सार्थ अभिमान वाटतो. आसामची गौरव गीते गाताना त्यांची संवेदनशीलता कमालीची तरल बनते. त्यांच्या राष्ट्रीय कवितेने नंतर��्या सुशिक्षित व सुसंस्कृत तरुण पिढीला स्फूर्तिप्रदान केले. ज्वलंत भावना त्यांच्या काव्यात ओसंडून वाहत असली, तरी लयीच्या दृष्टीने त्यांची कवीता फारशी संपन्न नाही. असमिया काव्यातील बदलत्या युगाचे कमलाकांत हे अध्वर्यू होत. तरल संवेदनशीलता, ज्वलंत भावना व समतोलाची उत्कृष्ट जाण हे त्यांच्या काव्याचे विशेष होत. त्यांनी भूत व भविष्य ह्या दोन्ही काळांचे भान ठेवून आपली काव्यरचना करुन असमिया काव्यात नवे युग आणले.\nविविध नियतकालीकांतून क्रमशः प्रसिद्ध झालेले त्यांचे गद्यलेखन अद्याप ग्रंथरुपाने प्रसिद्ध व्हावयाचे आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : तुपिर दोकान, अष्टावकार आत्मजीवनी, कसारी जातीर चुरंजी, मॉर मनःतापार कथा इत्यादी.\nगोस्वामी, इंदिरा(इं.) मिरजकर, ललिता (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/2670/", "date_download": "2023-02-04T05:23:40Z", "digest": "sha1:VBHCVI6V7K6NXG722CCJPHOWCOS4OXTS", "length": 9057, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "तस्कराच्या विरोधात लढण्यासाठी मिळाले ९९ शस्त्र", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome विदर्भ तस्कराच्या विरोधात लढण्यासाठी मिळाले ९९ शस्त्र\nतस्कराच्या विरोधात लढण्यासाठी मिळाले ९९ शस्त्र\nगडचिरोली : राज्यातील जंगलांमध्ये होणारी वनतस्करी थांबविण्यासाठी वन विभागाने कंबर कसली असून वनकर्मचार्‍यांना शस्त्रास्त्र चालविण्याचे अद्यावत प्रशिक्षण देण्याबरोबरच वनविभागाने सुमारे १ हजार २२४ शस्त्रांचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड सीमेवर वनतस्करी वाढल्यामुळे गडचिरोली वनवृत्ताला ९९ शस्त्र पुरविण्यात आले आहेत.\nवनतस्करी थांबविण्यासाठी वनविभागाने संपूर्ण राज्यात हजारो कर्मचारी व अधिकारी नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर गावातील नागरिकांकडून होणारी जंगलतोड थांबविण्यासाठीही कुर्‍हाडबंदी, गॅस शेगडी वितरण आदी अनेक योजना सुरूकेल्या आहेत. नागरिकांकडून सरपणासाठी होणारी जंगलतोड थांबविण्यात वनविभागाला अपेक्षित यश प्राप्त झाले असले तरी वनतस्करी मात्र तसुभरही कमी झाली नाही. उलट वनतस्कर शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून वनतस्करी करीत असल्याने वनविभागालाही शस्त्रखरेदी केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. वनविभागाने मागील चार वर्षात सुमारे ७१५ पिस्तूल व ५0९ रायफल खरेदी केल्या आहेत. सदर शस्त्रे चालविण्यासाठी ३ हजार ४७३ कर्मचार्‍यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. २0११ मध्ये १ हजार ७५७, २0१२ मध्ये १ हजार २९९ व २0१३-१४ मध्ये ४१६ कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nगडचिरोली वनवृत्तात ९९, चंद्रपूर वनवृत्तात ६५, नागपूर ११८, अमरावती ११0, यवतमाळ १0१, औरंगाबाद ७८, नाशिक ��१0, धुळे १५३, ठाणे १३५, पुणे २२, कोल्हापूर ७६, वन्यजीव विभाग नागपूरला १२१ असे एकूण १ हजार २२४ शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. पोलिसांप्रमाणेच वनविभागसुद्धा शस्त्रसज्ज झाल्याने वनतस्करांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शस्त्रांच्या धाकामुळे वनतस्करीचे प्रमाण कमी होईल, अशी आशा वनविभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.\nPrevious articleसार्वजनिक दिवाबत्ती मंजुरीचे प्रस्ताव अडले\nNext articleमुंद्रा इथे कोळी बांधवांसोबत स्वच्छता मोहिम\nकुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला हद्दपार करू या\nरानडुकराचा शाळेत सात तास धुडगूस\nमहात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-changes-in-parking-under-yerawada-traffic-department/", "date_download": "2023-02-04T05:42:20Z", "digest": "sha1:LQG2G6B5ZEEQ4LXW7HCGMAA3VOVOM2LY", "length": 7591, "nlines": 101, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये बदल – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये बदल\nपुणे: येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये बदल\nपुणे, दि.१३ सप्टेंबर २०२२ : येरवडा वाहतुक (Yerwada Traffic) विभागाअंतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल( Kalyani Veg Hotel) ते लेक्सीकन शाळा (Lexicon School) आणि एमएसईबी ऑफीस ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी गेट ते कुमार कृती सोसायटीपर्यंत चारचाकी व दुचाकी करीता संपूर्ण समांतर पार्किंग करण्यात येत आहे.\nयाबाबत नागरिकांनी आपल्या सुचना असल्यास पोलीस उपआयुक्त,वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २० सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरुपात कळवावे. नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी) वाहनांना हे आदेश लागू नसतील असे वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.\nPrevious पुणे: कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई\nNext पुणे: रस्त्यावरील मांडव तातडीनं काढा अन्यथा कारवाई\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://360marathi.in/worldfree4u-marathi/", "date_download": "2023-02-04T04:51:43Z", "digest": "sha1:NJPKB6OAIFOWMP7ZDP6YXWW7IVYLS32Q", "length": 12705, "nlines": 144, "source_domain": "360marathi.in", "title": "Worldfree4u Marathi Movies Download 2022 - February 2023", "raw_content": "\nWorldfree4u वरून कोणत्या quality मध्ये मूवी डाउनलोड करू शकतात \nमराठी मूवी कशी डाउनलोड करावी \nWorldfree4u Marathi Movies – चित्रपट पाहणे कोणाला आवडत नाही. लहान मूल असो की वृद्ध, प्रत्येकाला मूवी पाहायला नक्कीच आवडेल. आणि आजच्या इंटरनेट युगात आपल्याला आता सीडी, डीव्हीडी किंवा फिल्म हॉलवर अवलंबून राहावे लागत नाही, आता कोणीही सर्व मराठी मूवी कुठेही डाउनलोड करू शकतात.\nयासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट कनेक्शन आणि एक संगणक किंवा स्मार्टफोन आवश्यक आहे. आणि इंटरनेटवर तुम्हाला अशा अनेक वेबसाइट्स मिळतील जिथून तुम्ही मोफत मूवी सहज डाउनलोड करू शकता. फक्त मूवी च नव्हे तर तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ, गाणी, मालिका मोफत डाउनलोड करू शकता.\nम्हणूनच आज आम्ही अश्याच एक वेबसाईट बद्दल सांगणार आहोत ती म्हणजे WorldFree4u Marathi movie.\nतर चला मग सुरु करूया आणि पाहूया Worldfree4u वरून Marathi Movies Free download कशी करायची..\nWorldfree4u Marathi इतर मूवी डाउनलोडींग वेबसाइट प्रमाणेच कोणत्याही प्रकारच्या मूव्ही डाउनलोड मध्ये लोकप्रिय आहे. येथे तुम्हाला मराठी सोबतच बॉलिवूड, हॉलीवूड, मल्याळम, टेलिगु, अॅनिमेशन, हॉरर मूव्हीज, थ्रिलर चित्रपट इत्यादी सर्व प्रकार पाहायला आणि डाउनलोड करायला मिळतील.\nत्याच वेळी, हे सर्व चित्रपट पूर्णपणे आयोजित केले गेले आहेत जेणेकरून वापरकर्त्यांना सर्व चित्रपट पाहणे आणि त्यांच्या श्रेणींमधून नवीन चित्रपट शोधणे सोपे होईल. WorldFree4u या वेबसाईट वर तुम्ही मराठी मूवी पाहू शकतात तसेच डाउनलोड देखील करू शकतात.\nयेथे तुम्हाला चित्रपट डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट सारखे साइन अप प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. म्हणूनच वापरकर्त्यांना चित्रपट डाउनलोड करणे खूप सोपे आहे.\nइतर सर्व मूव्ही डाऊनलोडिंग साइट्सवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. आता प्रश्न उद्भवतो की विनामूल्य चित्रपट डाउनलोड कसा करावा. म्हणूनच तुम्हाला ही पोस्ट पूर्णपणे वाचावी लागेल.\nतरीही, चित्रपट डाउनलोड करण्यासाठी या साइट्स कधीही वापरू नका. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, यासाठी तुम्हाला शिक्षाही होऊ शकते.\nWorldfree4u सारख्या वेबसाईटवर मराठी मूवी तसेच नवीन बॉलिवूड, टॉलीवुड आणि हॉलीवूड चित्रपट कसे डाऊनलोड करायचे ते येथे आपल्याला कळेल.\nजर तुम्ही आधीच worldfree4u वेबसाईट वर आला असाल तर नक्कीच तुम्हाला ऑनलाईन चित्रपट डाउनलोड करण्याची तीव्र इच्छा असेल. परंतु असे करणे प्रत्यक्षात बेकायदेशीर आहे कारण यामुळे चित्रपट निर्मात्यांचे खूप नुकसान होते. म्हणूनच सरकारने अशा चित्रपट ऑनलाईन पाहणे आणि डाऊनलोड करणे बंद केले आहे.\nम्हणूनच तुम्ही त्यांची वेबसाइट इंटरनेटवर पाहू शकत नाही. पण तरीही, ते कुठे थांबणार आहेत, त्यांनी त्यांचे चित्रपट डाउनलोड करण्यासाठी ���ेलिग्राम मेसेंजरची मदत घेतली आहे. जिथे त्यांचे स्वतःचे चित्रपट मालिका चॅनेल चालते.\nWorldfree4u वरून कोणत्या quality मध्ये मूवी डाउनलोड करू शकतात \nमराठी मूवी कशी डाउनलोड करावी \nस्टेप १ – सर्व प्रथम ब्राउझरमध्ये Worldfree4u वेबसाईट उघडा.\nस्टेप 2 – आता तुम्हाला जो चित्रपट डाउनलोड करायचा आहे ते नाव सर्च करा आणि ते निवडा.\nस्टेप 3 चित्रपटाच्या बॅनरवर क्लिक करा आणि आता तुम्ही दुसऱ्या पेजवर जाल.\nस्टेप 4 येथे तुम्हाला अनेक प्रकारच्या लिंक्स दिसतील, त्यावर क्लिक केल्यास तुमचा चित्रपट डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.\nस्टेप 5 लिंकवर क्लिक करताच काही जाहिराती तुमच्या समोर येतील आणि चित्रपट ऑटो मोडमध्ये डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.\nआज आम्ही तुम्हाला Worldfree4u marathi या वेबसाईट बद्दल माहिती दिली.\nपण लक्ष्यात घ्या कोणत्याही मूळ सामग्रीचे पायरसी करणे हा भारतीय कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. ३६०मराठी वर आम्ही कोणत्याही बेकायदेशीर कृतीला समर्थन देत नाही. येथे दर्शविलेली सामग्री केवळ आपल्याला बेकायदेशीर क्रियाकलापांविषयी आवश्यक माहिती प्रदान करण्यासाठी नाही. कृपया अशा वेबसाइट्सपासून दूर रहा आणि चित्रपट पाहण्याचा योग्य मार्ग निवडा.\nमासिक पाळी येण्यासाठी कोणत्या गोळ्या खाव्या मासिक पाळी येण्याच्या गोळ्या कोणत्या\nवास्तुशास्त्रानुसार जिना: दिशा, पायऱ्यांची संख्या, माहिती, उपाय, फायदे, तोटे | Vastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava\nवास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava\nडिमॅट अकाउंट म्हणजे काय, कसे खोलावे, प्रकार, फायदे, | Demat Account all Information in Marathi\nजाणून घ्या, डिलिव्हरी नंतर पाळी कधी येते | बाळंतपणानंतर नंतर पाळी कधी येते\n10+ लघवी पिवळी होण्याची कारणे आणि लघवी चा कलर चार्ट| Causes Of Yellow Urine In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/21/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2023-02-04T06:44:26Z", "digest": "sha1:VIXFP7QL5OEB3RTBUYRJTRMC723CXXSQ", "length": 4537, "nlines": 77, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "श्रीलंकेचा धडा सर्वांसाठीच... । Sri Lanka Organic Farming - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nआप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्र ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nआप युवा आघाडीने मांडल्या पत्रकारांच्या समस्या मुख्यमंत्री दरबारी … – Pudhari\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nCrop Insurance : पीकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन &# ...\nमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि जमा होणार 80% अन ...\nरविकांत तुपकर : लढवय्या शेतकरी नेता – Loksatta ...\nRaju Shetti : 2013 ऊस आंदोलन, गुन्हा दाखल झालेल्या कार्य ...\nPuntamba Farmers : पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच् ...\nAgneepath Scheme : “अग्निपथ योजना मागे घ्या, लॉलीपॉप दाख ...\nपीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल\nहार्ट अटॅकनंतरही ओमप्रकाशनी दशावताराचे खेळ का थांबवले ना ...\nशेती, शेतकरी आणि शेतमजूर – Agrowon ...\nमहावितरण बसवेना विद्यूत रोहित्र; शेतकऱ्याने अंगावर ओतून ...\n साखर आयुक्त व प्रादेशिक संचालकांची उ ...\nशह-काटशह: आरोपाच्या निषेधार्थ पालकमंत्री कडू यांचे श्रमद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/father-tries-to-kill-his-daughter-in-madhya-pradesh-aj-616541.html", "date_download": "2023-02-04T05:43:52Z", "digest": "sha1:LLA25ZSFX4SKLP5VPCNMQYZFXLXBLWMN", "length": 9225, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चिमुकलीच्या गळ्यात बापाने अडकवली साडी, त्रिशुळाने करत होता वार आणि तेवढ्यात.... – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nचिमुकलीच्या गळ्यात बापाने अडकवली साडी, त्रिशुळाने करत होता वार आणि तेवढ्यात....\nचिमुकलीच्या गळ्यात बापाने अडकवली साडी, त्रिशुळाने करत होता वार आणि तेवढ्यात....\nआपल्या मुलीला गच्चीवर नेऊन तिच्या गळ्याभोवती (Father tries to kill his daughter) साडी गुंडाळणाऱ्या आणि त्रिशुळाने तिला जखमी करू पाहणाऱ्या बापाची सध्या सगळीकडं चर्चा रंगली आहे.\nआपल्या मुलीला गच्चीवर नेऊन तिच्या गळ्याभोवती (Father tries to kill his daughter) साडी गुंडाळणाऱ्या आणि त्रिशुळाने तिला जखमी करू पाहणाऱ्या बापाची सध्या सगळीकडं चर्चा रंगली आहे.\nएकाच इमारतीमधील 20 फ्लॅटमध्ये चोरी; पेण हादरले\nपुण्यात आलिशान हॉटेलमध्ये न्यूड डा���्स, 9 महिलांसह 44 जण नको त्या अवस्थेत सापडले\nतरुणीने आखला स्वत:च्याच हत्येचा कट, कारण समोर येताच पोलिसांनाही बसला धक्का\n4 किलो सोन्याचा शर्ट घालायचा, नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या घोटाळ्यात अटक\nभोपाळ, 11 ऑक्टोबर : आपल्या मुलीला गच्चीवर नेऊन तिच्या गळ्याभोवती (Father tries to kill his daughter) साडी गुंडाळणाऱ्या आणि त्रिशुळाने तिला जखमी करू पाहणाऱ्या बापाची सध्या सगळीकडं चर्चा रंगली आहे. दीड वर्षांच्या मुलीला तिच्या बापाने गच्चीवर नेलं, तिच्या (Father was about to injure daughter) गळ्याभोवती साडी गुंडाळली आणि हातात त्रिशूळ घेऊन तिला जखमी करण्याच्या बेतात होता. मात्र तेवढ्यात उपस्थितांनी घटनेची कल्पना (Citizens called police) पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.\nमध्यप्रदेशातील रायसेनमध्ये राहणारा 35 वर्षीय जगदीश कुशवाहने आपल्या पत्नीजवळ झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीला उचललं आणि तिला छतावर घेऊन गेला. छतावर नेल्यावर त्यानं मुलीच्या गळ्याभोवती साडी गुंडाळली आणि त्याचं दुसरं टोक आपल्या हातात पकडलं. त्याच्या एका हातात त्रिशुळासारखं एक शस्त्र होतं, ज्याने तो मुलीला इजा करण्याच्या बेतात होता. मात्र तेवढ्यात शेजाऱ्यांनी त्याला हाक मारली आणि इमारतीखाली मोठी गर्दी जमली.\nआपल्याला जे करायचंय ते करू दिलं नाही, तर आपण मुलीला खाली फेकून देऊ, अशी धमकी द्यायला जगदीशनं सुरुवात केली. त्यासाठी त्याने मुलीला काहीवेळा गच्चीवरून खाली लटकवलं. यावेळी काहीजणांनी 100 नंबर डायल करून पोलिसांना घटनेची कल्पना दिली. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी जगदीशची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.\nहे वाचा - बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू\nपोलिसांनी प्रसंगावधान राखत जगदीशला समजावण्याचा प्रयत्न केला. हळूहळू त्याच्याजवळ जात मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर जगदीशनं छतावरून खाली उडी मारली. मात्र त्यात त्याला कुठलीही विशेष इजा झाली नाही. खाली उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं आणि अटक केली. जगदीशवर 307 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2023-02-04T05:00:52Z", "digest": "sha1:46X2RYQ5Q2VDWWCGAFC3HAI3VDWNTFUP", "length": 4526, "nlines": 91, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लिसा रेमंड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलिसा रेमंड (इंग्लिश: Lisa Raymond; १० ऑगस्ट १९७३) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. १९९३ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या रेमंडने आजवर ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या दुहेरीमध्ये ६ तसेच मिश्र दुहेरीमध्ये ५ अजिंक्यपदे मिळवली आहेत. ह्यांपैकी २ स्पर्धा तिने भारताच्या लिअँडर पेससोबत जिंकल्या.\n२०१२ सिडनी स्पर्धेदरम्यान रेमंड\n१० ऑगस्ट, १९७३ (1973-08-10) (वय: ४९)\n१.६५ मी (५ फूट ५ इंच)\nविजयी (२००१, २००५, २०११)\nग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी\nउपांत्य फेरी (१९९६, २०१०)\nशेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.\nअमेरिका या देशासाठी खेळतांंना\nकांस्य २०१२ लंडन मिश्र दुहेरी\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर लिसा रेमंड (इंग्रजी)\nशेवटचा बदल ६ मार्च २०२२ तारखेला ०२:२० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२२ रोजी ०२:२० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/08/07/2021/a-lightning-strike-killed-41-animals-including-two-farmers-and-injured-three-women-in-chandrapuryavatmal-district/", "date_download": "2023-02-04T05:23:41Z", "digest": "sha1:7UTSECOIXAA4OQWJLZSZGD7FF3NYFJIF", "length": 16784, "nlines": 218, "source_domain": "newsposts.in", "title": "वीज पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी | Newsposts.", "raw_content": "\nडेल्‍टा प्‍लस वेरिएंट देश में ला सकता है तीसरी लहर\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nवीज पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी\nबोलेरोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू\nचंद्रपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन\nओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\nHome Marathi वीज पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी\nवीज पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी\nविजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने आश्रय घेतलेल्या झाडावर वीज कोसळल्याने दोन शेतकऱ्यांसह 41 जनावरे ठार झाल���त तर तीन महिला जखमी झाल्यात.चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट,यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी आणि राळेगाव तालुक्यातील शेतशिवारात बुधवारी दुपारी ह्या घटना घडल्यात.\nचंद्रपूर : बुधवारी दुपारच्या सुमारास आलेल्या पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वारलू जंगलूजी रामटेके ( वय ४५ , रा . लक्कडकोट ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वारलू रामटेके आपल्या शेतात कामे करीत होते. दुपारी अचानकपणे विजाच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात असतानाच वारलू रामटेके यांच्यावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nवणी : विज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान वरझडी (गोपालपूर) येथे घडली. शंकर गणपत लोणबळे( वय ४०) असे मृतकाचे नाव आहे तर पिंगला पुंडलिक लोणबळे (वय ४५) सुचिता मारोती काळे (वय ४५) असे जखमी महिलाचे नाव आहे. शंकर लोणबळे यांच्या शेतात मशागतीचे काम सुरू होते. दुपारी ३ वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे पावसापासून संरक्षण करण्यासाठी हे तिघेही झाडाखाली थांबले तेवढ्यात त्यांच्या अंगावर विज पडली. त्यात शेतमालकाचा मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nझरी : खातेरा गावातील तीन शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. शेळ्या चारत असताना दुपारी ४ वाजेच्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले. पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. तिघांनी शेळ्याचा कळप आश्रयासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली एकत्र गोळा केला. नेमक्या त्याच झाडावर विज पडल्याने ५० पैकी २६ शेळ्या जागीच ठार झाल्यात. सुदैवाने हे तिघेही शेळीपालक दुर उभे असल्याने बचावले.\nराळेगांव : तालुक्यातील आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड जंगलात मंगळवारी (ता.६) दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान वीज पडून १५ मेंढी ठार तर एक महिला जखमी झाली. वरुड गावालगत जंगल असून या जंगलात धनगर समाज आपल्या मेंढ्या चराईसाठी वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारी वीज पडल्याने १५ मेंढ्या ठार झाल्यात तर अनिता कुबडे ही शेतात काम करीत असताना जखमी झाली आहे.\nPrevious articleबोलेरोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू\nबोलेरोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू\nचंद्रपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन\nओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन\nवीज पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी\nविजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने आश्रय घेतलेल्या झाडावर वीज कोसळल्याने दोन शेतकऱ्यांसह 41 जनावरे ठार झालीत तर तीन महिला जखमी झाल्यात.चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट,यवतमाळ जिल्ह्यातील...\nबोलेरोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू\nचंद्रपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन\nओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nवीज पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी\nबोलेरोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू\nचंद्रपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन\nओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\nडेल्‍टा प्‍लस वेरिएंट देश में ला सकता है तीसरी लहर\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nवी��� पडून दोन शेतकऱ्यांसह ४१ जनावरे ठार तर तीन महिला जखमी\nबोलेरोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू\nचंद्रपूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन\nओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://yesmarathi.in/mahilansathi-hi-tarunhi-banvli-devdoot/", "date_download": "2023-02-04T06:44:32Z", "digest": "sha1:4I4BTX2UOIXWJNBEV4XWOTI5XWGVWAJI", "length": 11874, "nlines": 79, "source_domain": "yesmarathi.in", "title": "लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी 'ही' तरुणी ठरली देवदूत ! अशा प्रकारे करतेय मदत... - Yes Marathi", "raw_content": "\nलॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी ‘ही’ तरुणी ठरली देवदूत अशा प्रकारे करतेय मदत…\nलॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी ‘ही’ तरुणी ठरली देवदूत अशा प्रकारे करतेय मदत…\nअनेकांचा रोजगार को’रो’ना म्हणजेच लॉ’कडा’ऊनमुळे ठप्प झाला. त्यातच पुण्याच्या बुधवार पेठे मधील म’हिलांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉ’कडा’ऊनमुळे ह्या महिला अगदी अ’डच’णीत सा’पडल्या आहेत. ह्या अ’डच’णीमध्ये आलेल्या बुधवार पेठेतील म’हिलां’साठी एक तरुणी जणू काही देवदूत बनून आली आहे. ‘आकांक्षा सडेकर ‘ हे त्या तरुणीचे नाव आहे.\nराज्यभरात को’रो’नामुळे निर्माण झालेल्या गं’भीर प’रिस्थि’तीनंतर नि’र्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सहाजिकच मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील सर्व व्यवहारात ठप्प आहेत. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असून जे उघडे आहेत ते केवळ होम डिलिव्हरी करत आहेत. अनेकांचा रोजगार देखील हिरावला गेला आहे.\nह्या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यामधील बुधवार पेठ मध्ये असणाऱ्या महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या प’रिस्थितीमध्ये समाजामधील बरेच दानशूर व्यक्ती व काही सामाजिक संघटना ह्या महिलांना मदत करण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. ह्याचप्रकारे एका ब्रिटीश तरुणीने देखील वे’श्या व्यवसाय करणाऱ्या ह्या म’हिलांसाठी आपला मदतीचा हात पुढे केला.\nमुंबईत ज’न्म झाल्यानंतर आकांक्षा सडेकर ही तरुणी लहानाची मोठी स्कॉटलंडमध्ये झाली. सहा वर्षांपूर्वी ती पुन्हा भारतात परतली. को’रो’नाची दुसरी लाट ज्यावेळी सुरु झाली त्यावेळी ती देखील पुण्यात होती. यावेळी ट्विटरवरुन एका वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेघेत असणाऱ्या विद्यार्थ्याने लॉ’कडा’ऊनमुळे आपले जेवणाचे कसे हाल होत आहेत ह्याची व्यथा मांडली होती.\nहे ट्वीट आकांक्षाने पाहिले व अशाप्रकारे अ’डचणीत अडकलेल्यांसाठी तिने हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सहा हजार गरजूंपर्यंत जेवणाचे डब्बे पोहोचवल्याचे तिने सांगितले. सुरुवातीला आकांक्षाने एकटीनेच ह्या उपक्रमाला सुरुवात केली होती.\nत्यानंतर सो’शल मी’डियावर तिने त्याची माहिती शेअर केल्यानंतर पुण्यातील अजून काही तरुण तिची मदत करण्याकरिता पुढे आले. तेव्हापासून तिचा हा उपक्रम अद्यापही सुरुच आहे. तिच्यासोबत काम करणाऱ्या किशोर नावाच्या तरुणाने या अन्नाची वाहतूक करण्याची जबाबदारी उचलली आहे.\n“सुरुवातीच्या काळात आम्ही जेव्हा गरजू व्यक्तींपर्यंत अन्न कोणत्या प्रकारे पोहचावे याच्या विचारात होतो. त्यावेळी आम्हाला काही पोलीस भेटले आणि त्यांनी सांगितले बुधवार पेठेतील वे’श्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना देखील अन्नाची गरज सर्वात जास्त आहे. कारण सहाजिकच लॉ’कडा’ऊन असल्यामुळे घराबाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी होती.\nत्यामुळे बुधवार पेठेतील रस्ते देखील ओस पडले होते. परिणामी या म’हिलांची उपासमार सुरु होती. तेव्हापासून आम्ही येथील महिलांना जेवणाचे डब्बे देण्यास सुरुवात केली. ट्विटरच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती दिल्यानंतर अनेक व्यक्ती आमच्या सोबत घेऊन काम करत आहेत,” असं आकांक्षाने आपल्या या उपक्रमाविषयी सांगितले.\n भंगारवाल्याने एवढ्या किमतीत खरीदी केले ६ हेलिकॉप्टर, वाचून चकित व्हाल..\nको’रोनामुळे मृ’त्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी ९ वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र वाचून अश्रू होतील अनावर…\n मातृत्वाची नवीन पराकाष्ठा, को’रो’ना काळात न’वजात शि’शुंना ‘हि’ अभिनेत्री करणार स्त’नपान..\nलाईम लाईट पासून दूर असते मुकेश अंबानीची “मेहुणी”, ‘हे’ काम करून चालवावे लागते घर…\nचित्रपट मिळत नसल्याने गेल्या 8 वर्षांपासून शेती करतेय बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली ; शेतीमध्येच फक्त….\nएक रुपयाचं ‘हे’ नाणं असेल तर दहा को’टी कमावण्याची सुवर्णसंधी\nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून क��ते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nयेऊ कशी तशी… मालिकेला या अभिनेत्रीने ठोकला रामराम; आता ही अभिनेत्री घेणार जागा\nIPL 2022 : कॅप्टन होणार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर ही टीम देणार साथ..\n विकी कौशल कॅटरिनानंतर राजकुमार राव ‘या’ तरुणीशी करणार लग्न, ‘या’ तारखेला अडकणार लग्नबेडीत..\nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/category/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T06:43:43Z", "digest": "sha1:GLKGXIGERK7J4NC3QEZGHVTEETKCMKZ3", "length": 6405, "nlines": 118, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "मोखाडा – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या पालघर महाराष्ट्र मोखाडा सामाजिक\nमोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nमोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मोखाडा/ सौरभ कामडी : आदिवासी युवा समाज संघाच्या माध्यमातून इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनचा सत्कार समारंभ रविवार (दि.10 जुलै) रोजी कारेगाव आश्रमशाळा सभागृहात करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. शिवाय, पुढे शैक्षणिक क्षेत्रात काय केले पाहिजे […]\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/indiscriminate-firing-on-young-man-in-nagpur-mhss-440115.html", "date_download": "2023-02-04T05:42:41Z", "digest": "sha1:HOKJYVIZBQAEUCV53DUM25UU4MDFHHKK", "length": 9864, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूरमध्ये भररस्त्यावर तरुणावर अंदाधुंद गोळीबार – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nनागपूरमध्ये भररस्त्यावर तरुणावर अंदाधुंद गोळीबार\nनागपूरमध्ये भररस्त्यावर तरुणावर अंदाधुंद गोळीबार\nइम्रान सिद्दिकी त्याच्या काही मित्रांसोबत उभा असताना ऍक्टिव्हा गाडीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.\nइम्रान सिद्दिकी त्याच्या काही मित्रांसोबत उभा असताना ऍक्टिव्हा गाडीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.\n 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम\nरक्ताच्या नात्याने दगा दिला; तरूणाने व्हॉटस्अप स्टेटस ठेवत उचललं टोकाचं पाऊल\n नागपूरची हवा बनली घातक, ‘ही’ आहेत कारणं Video\nपुण्यातल्या कोयता गॅंगनंतर आता नागपुरात तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात तोडफोड\nनागपूर, 07 मार्च : नागपूर उमरेड मार्गावरील दिघोरी पुलाजवळ गजबजलेल्या चौकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इम्रान सिद्दिकी नावाच्या तरुणावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार केला. ज्यामध्ये इम्रानला दोन गोळ्या लागल्या असून त्याला गंभीररित्या जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nपोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान सिद्दिकी त्याच्या काही मित्रांसोबत उभा असताना ऍक्टिव्हा गाडीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. इम्रानला दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून पोलिसांनी घटनास्थळावरून बुले��चे शेल जप्त केले आहे. प्राथमिक दृष्टया ही घटना जुन्या वैमानस्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि 8 राऊंड गोळ्यांसह अटक केली आहे.\nमहिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार\nदरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारातून सिद्धावा जायभाये थोडक्यात बचावल्या आहे.\nगुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये या मुंबई अहमदाबाद महामार्गावरून आपल्या घरी जात असताना विरार जवळील नोव्हेल्टी हॉटेलजवळ पोहोचल्या होत्या. तिथूनच पुढे असलेल्या बर्गर किंगमध्ये काही तरी घेण्यासाठी त्या गाडी थांबवून उतरल्या होत्या.\nबर्गर किंगकडे जात असताना त्याचवेळी\nएका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून येऊन जायभाये यांच्यावर 1 राउंड फायर केला आणि दुसरा राऊंड फायर करणार इतक्यात त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यावर दगड फेकून मारला असता तो पळून गेला आहे.\nया हल्लेखोराने मास्क लावलेला होता. अंगात फुल्ल रेड ब्लॅक जॅकेट घातलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.\nहे हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांनी सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार का केला, याचा तपास पोलीस करीत असून पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-hotels-playing-loud-sound-system-on-radar-action-taken-against-zapa-bar-and-grill-hotel-and-highland-hotel-in-yerwada/", "date_download": "2023-02-04T05:01:13Z", "digest": "sha1:ZX3GQURG2HRGXY37VS5DAT5MZXKEUH5F", "length": 9110, "nlines": 101, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवणारे हॉटेल रडारवर, येरवड्यात झापा बार ॲण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेलवर कारवाई – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवणारे हॉटेल रडारवर, येरवड्यात झापा बार ॲण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेलवर कारवाई\nपुणे: मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवणारे हॉटेल रडारवर, येरवड्यात झापा बार ॲण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेलवर कारवाई\nपुणे, दि. २९/१२/२०२२ – मोठया आवाजात संगीत लावुन वाजवणाऱ्या येरवडा परिसरातील झापा बार ॲण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेल कल्याणी नगर यांच्यावर सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई केली. त्यांचे पावणे तीन लाख रुपयांचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त करण्यात आले.\nकल्याणीनगर येरवडा परीसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने झापा बार अॅण्ड ग्रील हॉटेल व हायलॅन्ड हॉटेल मध्ये पाहणी केली. त्यावेळेस मोठ्या आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने संबंधित हॉटेलवर कारवाई करून २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले . पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चा नियम ५ चा भंग केलेबद्दल कारवाई करण्यात आली असुन जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.\nही कारवाई उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, आण्णा माने, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर,इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे.\nPrevious पुणे: जिल्ह्यातील १०६ बालकांना मिळाले हक्काचे कायदेशीर पालक\nNext पुणे: थर्टी फस्टला २७०० कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात, धांगडधिंगा- हुल्लडबाज रडारवर\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र प��िणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11534", "date_download": "2023-02-04T05:35:17Z", "digest": "sha1:CUGVSHIRVCBTR33KPBPUAU45G75HKAJP", "length": 9181, "nlines": 104, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री.हेमंतभाऊ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश – Purogami Sandesh", "raw_content": "\nहिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री.हेमंतभाऊ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश\nहिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री.हेमंतभाऊ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश\nहिंगोली(दि.19सप्टेंबर):- जिल्ह्यांमध्ये covid-19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. या रुग्णांचा throat स्कॅब तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात येत होता. यामध्ये मोठा कालापव्यय होत होता. परिणामी विलगीकरण कक्षातील संख्या वाढत होती.\nया बाबींचा विचार करून हिंगोली येथेच RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्यासंदर्भात हिंगोली लोकसभेचे कार्यतत्पर खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार केला होता. सदर प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून हिंगोली येथे RT-PCR प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.\nशाळा – महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खाजगी क्लासेस सुरू करा – अँड. प्रकाश आंबेडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने इंदूमिल मध्ये उभे राहणारे स्मारक आणि बाळास���हेब आंबेडकरांची भूमिका\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://360marathi.in/uwatchfree-marathi-movies-download/", "date_download": "2023-02-04T06:59:07Z", "digest": "sha1:SDXIX3CGUSZLB7LITOS3ODHQPNWYDU6V", "length": 26750, "nlines": 196, "source_domain": "360marathi.in", "title": "Uwatchfree Marathi Movies Download 2022 | Uwatchfree Free Marathi Movies Download Website - February 2023", "raw_content": "\nUwatchfree वेबसाइट वापरणे कायदेशी�� की बेकायदेशीर\nUwatchfree सुरक्षित आहे की नाही\nUwatchfree सुरक्षित आहे की नाही\nUwatchfree वेबसाइट वापरणे कायदेशीर की बेकायदेशीर\nUwatchfree वेबसाइट 2022 वर कोणते चित्रपट उपलब्ध आहेत\nUwatchfree 2022 वर चित्रपटांची गुणवत्ता \nUwatchfree Marathi Movies – ही पायरेटेड मूव्ही डाउनलोड वेबसाइट आहे, जिथे तुम्ही बॉलीवूड चित्रपट, वेब सिरीज, हिंदी डब केलेले हॉलीवूड चित्रपट, हिंदीत /मराठीत डब केलेले तेलुगू चित्रपट, हिंदीत, मराठीत डब केलेले तमिळ चित्रपट, तमिळमध्ये डब केलेले हॉलीवूड चित्रपट पाहू शकतात आणि डाउनलोड करू शकतात आणि इतर बरेच काही तुम्ही पाहू किंवा डाउनलोड करू शकतात. uwatchmovies वेबसाइट आणि uwatchfree वेबसाइट या मूव्ही डाउनलोड करणाऱ्या वेबसाइट्स आहेत जिथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट आणि वेब सिरीज मिळतात.\nतुम्हालाही आजच्या काळात चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुम्ही Uwatchfree या वेबसाइटला एकदा नक्की भेट द्या. हे विनामूल्य चित्रपट डाउनलोड आणि विनामूल्य चित्रपट पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे चित्रपट सहज मिळतील आणि तुम्ही दिलेल्या व्हिडिओ क्वालिटीसह तुमच्या मनाप्रमाणे डाउनलोडही करू शकता.\nUwatchfree यामध्ये तुमच्याकडे बॉलीवूड, हॉलीवूड, हॉलीवूडमध्ये हिंदी डब केलेले, हॉलीवूडमध्ये तामिळ डब केलेले, हिंदीमध्ये डब केलेले तमिळ चित्रपट, हिंदीत किंवा मराठीत डब केलेले मल्याळम चित्रपट आणि पंजाबी चित्रपट आहेत आणि यासह तुम्हाला जगभरातील अनेक विनामूल्य चित्रपट मिळतील. ही वेबसाइट, जी तुम्ही सहजपणे पाहू आणि सहजपणे डाउनलोड करू शकता.\nUwatchfree Marathi Movies यामध्ये बॉलीवूड, हॉलीवूड आणि अनेक दक्षिण भारतीय चित्रपट मोफत उपलब्ध करून दिले आहेत. या वेबसाईटची टीम नेहमीच अॅक्टिव्ह असते, यावरून हे कळते की कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित झाला तरी तो या वेबसाईटवर पहिल्यांदा पाहायला मिळतो आणि तोही पायरेटेड.\nUwatchfree Movies वेबसाइटची टीम कोठून इतके नवीनतम चित्रपट घेते आणि दररोज त्यात काही नवीन चित्रपट अपलोड करते हे माहित नाही, ज्यामुळे लोक या वेबसाइटकडे अधिकाधिक जातात.\nआजच्या काळातही, बरेच लोक Uwatchfree वेबसाइटवरून चित्रपट डाउनलोड करतात आणि या वेबसाइटवरून चित्रपट ऑनलाइन देखील पाहतात, कारण या वेबसाइटवरून हे खूप सोपे आहे की तुम्ही देखील चित्रपट शोधत आहात, ते चित्रपट सहज सापडतात आणि तेही विनामूल्य. जो कोणी Uwatchfree वेबसाइट बर्याच काळापासून वापरत आहे तो चित्रपट डाउनलोड करण्यासाठी किंवा ऑनलाइन पाहण्यासाठी इतर कोणत्याही वेबसाइटवर जात नाही.\nUwatchfree ही एक अशी वेबसाइट आहे जिथे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात आणि ही वेबसाइट अनेक देशांमध्ये बेकायदेशीर आहे आणि या वेबसाइटवर सरकारने बंदी घातली आहे.\nUwatchfree ही वेबसाइट भारतातही बेकायदेशीर मानली जाते. ही वेबसाईट बेकायदेशीर असण्यामागील कारण म्हणजे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज त्यांच्या वेबसाईटवर फुकट अपलोड केल्या जातात आणि त्याही चित्रपट निर्मात्यांची कोणतीही परवानगी न घेता, त्यातून असे घडते की जे काही चित्रपट निर्माते करोडो रुपये खर्चून चित्रपट बनवतात. आणि तो चित्रपट पूर्णपणे प्रदर्शित होण्यापूर्वी, अशा अनेक वेबसाइट्स आपल्या बेकायदेशीर वेबसाइटवर अपलोड करतात आणि या कामामुळे चित्रपट निर्मात्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते.\nभारतात, सरकारने अशा वेबसाइट्स बेकायदेशीर घोषित केल्या आहेत आणि प्रत्येकाने अशा वेबसाइट्सपासून दूर राहिले पाहिजे, परंतु आजच्या युगात, चित्रपट दाखवण्याऐवजी, सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर, कोठूनही विनामूल्य चित्रपट पाहणे अशक्य आहे. काही लोक पैसे घेतात आणि प्रत्येकाला चित्रपट पाहण्यात रस नसतो आणि म्हणूनच अधिकाधिक लोक या प्रकारच्या वेबसाइटवर येतात आणि त्यांच्या आवडीचे चित्रपट डाउनलोड करतात.\nयामध्ये तुम्हाला बॉलिवूडचे नवे सिनेमे अगदी सहज मिळू शकतात. अनेक ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पैसे घेऊन त्यांचे चित्रपट दाखवतात, परंतु या वेबसाइटवर तेच चित्रपट बेकायदेशीरपणे विनामूल्य अपलोड केले जातात आणि लोक ते डाउनलोड करून मोठ्या इच्छेने पाहतात.\nअशा अनेक वेबसाइट्स देशात भरल्या आहेत, परंतु नवीनतम चित्रपट पहा चित्रपट वेबसाइटवर प्रथम अपलोड केला जातो.\nइतर सर्व मूव्ही डाऊनलोडिंग वेबसाईट्सप्रमाणेच या Uwatchfree वेबसाईटवरही बेकायदेशीरपणे चित्रपट अपलोड केले जातात, त्यामुळे ही वेबसाइट अनेकदा बंद करण्यात आली होती, परंतु ही वेबसाइट पुन्हा नव्या डोमेनने पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि त्यामुळे या वेबसाइटला अनेक डोमेन नावे आहेत.\nUwatchfree या वेबसाइटवर अनेक नवीन आणि नवीन हॉलिवूड चित्रपट देखील अपलोड केले जातात. आजच्या काळात, बहुतेक चित्रपट ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातात आणि ज्याने त्या प्लॅटफॉर्मवर पैसे भरून सदस्यता घेतली आहे, तेच ते चित्रपट पाहू शकतात परंतु या वेबसाइटवर, तेच हॉलीवूडचे नवीनतम चित्रपट विनामूल्य अपलोड केले जातात.\nयामध्ये, तुम्हाला हिंदीत डब केलेले अनेक नवीन हॉलीवूड चित्रपट सापडतील, जे तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता किंवा विनामूल्य ऑनलाइन पाहू शकता.\nUwatchfree Marathi Movies या वेबसाइटप्रमाणेच इतरही अनेक वेबसाइट्स आहेत ज्यात बेकायदेशीरपणे मूव्ही डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि तीही मोफत. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या सरकारने बंद केल्या आहेत, परंतु ही वेबसाइट चालवणारे लोक पुन्हा नवीन डोमेनसह सुरू करतात.\nयेथे अशाच काही वेबसाइट्स आहेत ज्यावरून तुम्ही अनेक नवीन चित्रपट विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nUwatchfree वेबसाइट वापरणे कायदेशीर की बेकायदेशीर\nइंटरनेटवर तमिलरॉकर्स, तमिलयोगी, मूवीरुल्झ, Moviesda, Cinemavilla, इत्यादी अशा अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत जिथून तुम्ही सहजपणे चित्रपट डाउनलोड करू शकता आणि Filmyzilla ही यापैकी एक वेबसाइट आहे. परंतु अशा पायरेटेड वेबसाइट्स वापरणे बेकायदेशीर आहे आणि पकडल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तामिळ, मल्याळम, बॉलीवूड, हॉलीवूड चित्रपट या वेबसाइटवर ऑनलाइन लीक होतात, असे केल्याने चित्रपट उद्योगाचे बरेच नुकसान होते.\nम्हणूनच आम्ही तुम्हाला पायरेटेड वेबसाइटवरून चित्रपट डाउनलोड न करण्याचा सल्ला देतो. एका अहवालानुसार, पायरेटेड वेबसाइट्समुळे फिल्म इंडस्ट्रीला दरवर्षी सुमारे 2000 कोटींचे नुकसान होते. त्यामुळे नेटफ्लिक्स, यूट्यूब, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इत्यादी कायदेशीर माध्यमांद्वारेच चित्रपट डाउनलोड करा.\nUwatchfree सुरक्षित आहे की नाही\nआपण अशा साइटवरून एखादा चित्रपट डाउनलोड करावा का याचे उत्तर नाही असे आहे, कारण जेव्हा आपण कोणताही चित्रपट डाउनलोड करता, मग तो Uwatchfree मूव्ही पायरसी साइट सारख्या कोणत्याही मूव्ही डाउनलोडिंग साइटवरून असो, आपण तो अनेक वेळा डाउनलोड केला असेल, आपण विविध प्रकार पाहिल्या असतील. जाहिराती, त्यापैकी बहुतेक पॉप-अप जाहिराती आहेत, ज्या आपोआप पॉप अप होतात आणि तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात आणि काहीही डाउनलोड करतात.\nजर आपण बोललो तर अशा जाहिराती खूप धोकादायक अस���ात आणि त्या वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये कोणतीही गोष्ट त्यांच्या परवानगीशिवाय स्थापित करतात, असे घडते की अनेक वेळा असे अज्ञात बॉट्स, स्पायवेअर, मालवेअर खूप धोकादायक असतात जे कोणत्याही परवानगीशिवाय केले जाऊ शकतात. तुमचा डेटा नष्ट करू शकतो आणि डेटा चोरीमागील सर्वात मोठा धोका हा आहे की कोणतीही अज्ञात व्यक्ती तुमच्या डिव्हाइसवर कोणताही हानिकारक किंवा स्पॅमी कोड देखील टाकू शकते जी तुम्हाला या चित्रपटातील फाईल सारखी दिसेल पण प्रत्यक्षात हा एक हानिकारक व्हायरस असेल.\nतर मित्रांनो, आज 360marathi च्या वतीने, आम्ही सुचवितो की तुम्ही या मोफत चित्रपट डाउनलोडिंग साइट्सपासून दूर राहा कारण ते व्हायरससारखे धोकादायक आहे, आणि या पायरसी वेबसाइट्सचा वापर कोणताही चित्रपट डाउनलोड करण्यासाठी अजिबात करू नका. चित्रपट डाउनलोड करण्यासाठी योग्य आणि कायदेशीर पद्धती वापरा आणि या साइट्स अजिबात सुरक्षित नाहीत, अन्यथा, तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल आणि त्याचा फटका देखील सहन करावा लागेल.\nUwatchfree सुरक्षित आहे की नाही\nउत्तर नाही आहे, तुम्ही चित्रपट अशा साइटवरून डाऊनलोड करता की नाही, कारण जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट डाउनलोड करता, मग तो फिल्मझिला मूव्ही पायरसी साइटसारख्या कोणत्याही मूव्ही डाउनलोडिंग साइटवरून असो, तुम्ही तो अनेक वेळा डाउनलोड केला असेल, तुम्ही वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. . जाहिराती, त्यापैकी बहुतेक पॉप-अप जाहिराती असतात, ज्या आपोआप पॉप अप होतात आणि तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात आणि काहीही डाउनलोड करतात.\nUwatchfree वेबसाइट वापरणे कायदेशीर की बेकायदेशीर\nअशा पायरेटेड वेबसाइट्स वापरणे बेकायदेशीर आहे आणि पकडल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते.\nUwatchfree वेबसाइट 2022 वर कोणते चित्रपट उपलब्ध आहेत\nUwatchfree 2022 वर चित्रपटांची गुणवत्ता \nभारतीय कायद्यानुसार कोणत्याही मूळ प्रकारच्या सामग्रीची पायरसी हा दंडनीय गुन्हा आहे. 360Marathi.in याचा तीव्र विरोध आहे. येथे दर्शविलेले साहित्य केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. आमची वेबसाइट कधीही चाचेगिरी आणि अनैतिकतेला प्रोत्साहन देत नाही. कृपया अशा वेबसाइट्सपासून दूर रहा आणि चित्रपट डाउनलोड करण्याचा योग्य आणि सुरक्षित मार्ग निवडा.\nमासिक पाळी येण्यासाठी कोणत्या गोळ्या खाव्या मासिक पाळ�� येण्याच्या गोळ्या कोणत्या\nवास्तुशास्त्रानुसार जिना: दिशा, पायऱ्यांची संख्या, माहिती, उपाय, फायदे, तोटे | Vastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava\nवास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava\nडिमॅट अकाउंट म्हणजे काय, कसे खोलावे, प्रकार, फायदे, | Demat Account all Information in Marathi\nजाणून घ्या, डिलिव्हरी नंतर पाळी कधी येते | बाळंतपणानंतर नंतर पाळी कधी येते\n10+ लघवी पिवळी होण्याची कारणे आणि लघवी चा कलर चार्ट| Causes Of Yellow Urine In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/vmgmc-solapur-recruitment/", "date_download": "2023-02-04T06:13:13Z", "digest": "sha1:MDK2BBNJ7UXMIC7OJOBRUZB4XSBCFAUK", "length": 19929, "nlines": 285, "source_domain": "majhinaukri.in", "title": "VMGMC Solapur Recruitment 2020 - VMGMC Solapur Bharti 2020", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nHome » Government Jobs » (VMGMC) डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती\n(VMGMC) डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 स्टाफ नर्स 70\n2 वर्ग-4 कामगार (कक्ष सेवक,सफाईगार) 50\nपद क्र.1: B.Sc (नर्सिंग)/GNM\nपद क्र.2: 10वी उत्तीर्ण\nथेट मुलाखत: 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2020 (प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी दुपारी 03 ते 05:00)\nमुलाखतीचे ठिकाण: डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्य���ीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर\n355 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 ICU इंचार्ज डॉक्टर 01\n4 वैद्यकीय अधिकारी 70\n5 हेड नर्स 01\n6 इंचार्ज सिस्टर ICU 30\n7 स्टाफ नर्स 120\n8 ICU टेक्निशिअन 02\n9 एक्स-रे टेक्निशिअन 04\n10 लॅब टेक्निशिअन 06\n11 ECG टेक्निशिअन 04\n13 स्टोअर ऑफिसर 02\n14 सफाई कामगार + कामगार 100\n15 सुरक्षा रक्षक 06\nपद क्र.1: ॲनेस्थेसिया/मेडिसिन/क्रिटिकल केयर मेडिसिन/ इंटरनल मेडिसिन पदव्युत्तर पदवी\nपद क्र.2: MD/DNB मेडिसिन\nपद क्र.3: MD/DNB ॲनेस्थेसिया/DA\nपद क्र.5: M.Sc. (क्रिटिकल केयर/अतिदक्षता)+ 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc.+ 07 वर्षे अनुभव किंवा B.Sc/GNM.+10 वर्षे अनुभव\nपद क्र.6: M.Sc. (क्रिटिकल केयर/अतिदक्षता)+ 03 वर्षे अनुभव किंवा B.Sc/GNM.+ 07 वर्षे अनुभव\nपद क्र.7: B.Sc (नर्सिंग)/GNM\nपद क्र.9: एक्स-रे टेक्निशिअन डिप्लोमा/पदवी\nपद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.14: 10वी उत्तीर्ण\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19scsmghs@gmail.com\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2020 (05:00 PM)\nअर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.\n63 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05\n2 औषध निर्माता/ मिश्रक 01\n3 ECG टेक्निशियन 01\n4 क्ष-किरण तंत्रज्ञ 05\nपद क्र.4: (i) B.Sc.(भौतिकशास्त्र) (ii) एक्सरे टेक्निशियन कोर्स\nपद क्र.5: (i) HSC (ii) टेलरिंग कोर्स\nपद क्र.6: (i) B.Sc.(नर्सिंग)/GNM (ii) 10 वर्षे अनुभव\nउर्वरित पदे: 18 ते 38 [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):\nपदाचे नाव ईमेल आयडी\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ estvmgmcsolapur@gmail.com\nऔषध निर्माता/ मिश्रक, शिंपी est123ghs@gmail.com\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2020 (06:00 PM)\nअर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (Sassoon Hospital) ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे 217 जागांसाठी भरती\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 26 जागांसाठी भरती\n(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 522 जागांसाठी भरती\n(IPRC) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा]\n(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 [150 जागा]\n(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई येथे 60 जागांसाठी भरती\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती\n(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत 30 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://myahmednagar.in/robber-terror-in-the-city/", "date_download": "2023-02-04T05:20:05Z", "digest": "sha1:3Z3JJ222BXJC3N2GECM72ZABKMOZNDO6", "length": 6696, "nlines": 59, "source_domain": "myahmednagar.in", "title": "नगरमध्ये दरोडेखोराची दहशत My Ahmednagar", "raw_content": "\nElectricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा\nGramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय\nonline land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा\nअहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम\nAadhaar Card : आता आधार क्रमांकावरूनच पैसे मिळणार, ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही, कसे ते जाणून घ्या\n‘वेड’ चित्रपट कसा आहे\nनगर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील आगरकर मळा तसेच कल्याण रोडवरील गाडळकर मळा, विद्या\nकॉलनी परिसरात घातक शस्त्रांसह आलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीने सोमवारी (दि.२६)पहाटेच्या सुमारास चार ठिकाणी दरोडे टाकून धुमाकूळ घातला.दरोडेखोरांनी कटावणीने घराचे बंद दरवाजे उचकट��न घरातील लोकांना शास्त्राच्या धाकानेवातावरण पसरले आहे.दरम्यान, घटनेची माहिती कळतात जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला\nसुमारे साडेचार लाखाच्या ‘ यांच्यासह सर्व पोलिस ऐवज लुटून नेला. ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिसघटनेनंतर चोरटे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी\nअंधाराचा फायदा घेत पसार भेट देऊन दरोडेखोरांच्या झाले. सोमवारी पहाटे १ते तपासासाठी स्वतंत्र पथके३ वाजण्याच्या दरम्यान हा तैनात्त करून रवाना केली प्रकार घडला. या घटनेमुळे नगर शहरासह उपनगरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भौतीचेधमकावून त्यांच्या जवळील सोन्या चांदीचे, दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून\nसमजलेली माहित्ती अशी की,एकाच रात्री चार ठिकाणी दरोडेनगर शहरातील स्टेशन रोडवरील आगरकर मळा परिसरात व\nरेसिडेन्सी येथे तसेच त्या शेजारील यांच्या चहाच्या टपरीत व कल्याण\nरोडवरील सुयोग पार्क गाडलकर मळा येथील आ ,विद्या कॉलनीतील यश\nयांच्या घरी चोरट्यांनी. सोमवारी पहाटे एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शस्त्राच्या धाकाने सोन्या चांदीचा ऐवज लुटला घातक हत्यारं सह आलेल्या सहा दरोडेखोरांनी या चारही ठिकाणी घराचे दरवाजे कटवणीच्या साह्याने\nउघडून घरात प्रवेश केला. घरातील जागे झालेल्या लोकांना चाकूसह इतर हत्यारांचा धाक दाखवत्त घरातील रोकड रक्कम, सोन्या चांदीचे दागिने काढून देण्यासाठी धमकावले त्यामुळे भयभीत्त झालेल्या लोकांनी दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांच्या हवाली\nअहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम\nMsrtc Bharti महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अहमदनगर रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू , पगार 25,000\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/ban-on-sale-and-use-of-nylon-manja/", "date_download": "2023-02-04T05:23:09Z", "digest": "sha1:65SD2SP5IVOJ3NMNE2GUMXAEUGSQ5FM4", "length": 8623, "nlines": 88, "source_domain": "sthairya.com", "title": "नायलॉन मांजा विक्री व वापरास बंदी - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nनायलॉन मांजा विक्री व वापरास बंदी\n दि. १४ जानेवारी २०२३ सातारा प्लॅस्टिक किंवा कृत्रिम वस्तूंच्या वापर करुन बनविण्यांत आलेल्या व सर्वसाधारणपणे “ नॉयलॉन मांजा ” या नावांने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी व मानव जिवितांस इजा पोहोचली जाते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात.\nनिवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी ���र्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम ५ मधील तरतूदीनुसार व निर्देशाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.\nप्लॅस्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करुन बनविण्यांत आलेल्या व सर्वसाधारणपणे “ नायलॉन मांजा ” या नावांने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर मकरसंक्रांत या सणाच्या वेळी पतंग उडविण्याच्या तसेच इतर वेळी करण्यास त्याचप्रमाणे नायलॉन मांजा/धाग्याची निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करण्यांस संपूर्ण सातारा जिल्हयात कायमस्वरुपी बंदी घालण्यांत येत आहे.\nसंपूर्ण सातारा जिल्हयातील उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूकदार यांना नायलॉन मांजाचे उत्पादन, साठवणूक व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.\nगर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी व उपचारासाठी थर्मोग्लाइड लाँच\nपोपटराव सपाटे (गुरुजी) यांचे निधन\nपोपटराव सपाटे (गुरुजी) यांचे निधन\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित अस��ात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/beneficiaries-of-priority-family-and-antyodaya-yojana-in-the-district-will-get-free-food-grains-throughout-the-year-district-supply-officer-sneha-kiswe-devkate/", "date_download": "2023-02-04T04:57:31Z", "digest": "sha1:3E3BBMJCDF5JNJI247HUI77PKUVY2F2F", "length": 11860, "nlines": 88, "source_domain": "sthairya.com", "title": "जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना वर्षभर मोफत अन्नधान्य मिळणार - जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nजिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना वर्षभर मोफत अन्नधान्य मिळणार – जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते\n दि. १२ जानेवारी २०२३ सातारा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रति लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदुळ तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना प्रति कार्ड कुटुंबास १५ किलो गहू व २० किलो तांदुळ पूर्णतः मोफत देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजना लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत मिळणारे गहू व तांदुळ घेताना दि. 1 जानेवारी 2023 ते दि. 31 डिसेंबर 2023 या कालावधीत कोणतेही शुल्क दुकानदारांना द्यावयाचे नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.\nयासाठी जिल्ह्याला महिन्याला सुमारे ८ हजार ४९५ मे. टन अन्नधान्य (गहू व तांदुळ ) वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड – २७३०८ (अंत्योदय लाभार्थी- १,१९,३६९) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी – १५,५३,६२५ ( कार्ड संख्या ३,७३,७११) इतक्या लाभार्थ्यांना दिनांक १ जानेवारी २०२३ पासून मोफत धान्य वितरण केले जाणार आहे. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरु केली आहे.\nस्वस्त धान्य दुकानदारांनी यासाठी कोणतेही धान्याचे शुल्क लाभार्थ्याकडून आकारु नये. लाभार्थीनी POS (बायोमेट्रीक प्रमाणीक���ण) मशिनवर आपल्या कुटुंबातील किती व्यक्ती नोंदीत आहेत हे पहावे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ व अंत्योदय लाभार्थीना प्रति कुटुंबास 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ याप्रमाणे धान्य दुकानदार देत आहेत काय याची खातरजमा करावी. सदरचे अन्नधान्य (गहू व तांदुळ) विनाशुल्क असलेने दराचा हिशोब करणेची आवश्यकता राहिलेली नाही. मात्र मिळणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण मात्र तपासून खात्री करणे व आपल्या हक्कांचा लाभ नियमाप्रमाणे प्राप्त करुन घेणे आवश्यक असल्याचे श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले.\nया बाबत कोणतीही तक्रार असल्यास संबधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे अंत्योदय लाभार्थींना प्रतिकुटुंब देणेत येणारी 1 किलो साखर 20/- रुपये प्रमाणे देण्याची बाब पूर्वीप्रमाणेच लागू राहील.\nवाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी – मंत्री शंभूराज देसाई\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील ��ते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/12/%20Goldy%20Brar.html", "date_download": "2023-02-04T06:42:59Z", "digest": "sha1:SHAY73HZFTRVSGEART72J4VSQARI56HN", "length": 4429, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "गावगुंड ते इंटरनॅशनल डॉन; कोण आहे गोल्डी ब्रार?", "raw_content": "\nगावगुंड ते इंटरनॅशनल डॉन; कोण आहे गोल्डी ब्रार\nपंजाब: प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात काही महिन्यांनी एक वेगळं वळण आलं आहे. या खून प्रकरणातला आरोपी कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला अटक करण्यात आली आहे. तो अमेरिकेतल्या कॅलिफॉर्नियामध्ये सापडला आहे. अनेक वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पंजाबच्या गल्लीबोळात मोठा झालेला आणि आंतरराष्ट्रीय डॉन झालेला गोल्डी ब्रार कोण आहे\nगोल्डी ब्रारचं मूळ नाव सतिंदरजीत सिंह असं आहे. तो सध्या ३४-३५ वर्षांचा आहे. त्याने वयाच्या अगदी लवकर या गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. त्याचे वडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होते. मुलाच्या वर्तनामुळे पंजाब पोलिसांनी त्यांनी पोलीस दलातून सक्तीची निवृत्ती दिली. गेल्या ४-५ वर्षांपासून गोल्डीने पंजाब, हरयाणा, दिल्ली अशा विविध भागांमध्ये आपला गुरू लॉरेन्स बिश्नोई याच्या सांगण्यानुसार दहशत पसरवली होती.\n२९ मे २०२२ रोजी पंजाबमधल्या मनसा इथं दिवसा ढवळ्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या झाली. यामध्ये गोल्डी ब्रारचा सहभाग होता. शिवाय, अपहरण, खंडणी, कॉन्ट्रॅक्ट किलींग, शस्त्रखरेदी, ड्रग्ज पुरवठा, अशा अनेक बेकायदेशीर कारवायांमध्ये गोल्डी ब्रारचा सहभाग आहे. या आधीही दोन पंजाबी कब्बडी खेळाडूंची हत्या, तसंच हिमाचल प्रदेशातल्या एका कोर्टाबाहेर झालेला गोळीबार या घटनांमध्येही गोल्डी ब्रारचं नाव आलं होतं.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/6803", "date_download": "2023-02-04T05:45:01Z", "digest": "sha1:7QZH6LJ7FPZMQCUIIWF7EBTDY3SE5F2Q", "length": 12543, "nlines": 107, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "बलात्कारानंतर तरुणीला रस्त्यावर निर्वस्त्र सोडलं – Purogami Sandesh", "raw_content": "\nबलात्कारानंतर तरुणीला रस्त्यावर निर्वस्त्र सोडलं\nबलात्कारानंतर तरुणीला रस्त्यावर निर्वस्त्र सोडलं\nअहमदनगर(दि.22जुुलै):- शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित तरुणीला रस्त्यावरच सोडून दिले. पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील असून तिच्यावर शिंगवे नाईक (ता. नगर) येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत.\nमाऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्याविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी अभय बाबूराव कडू (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.\nसोमवारी सकाळी नगर शहरातील चांदणी चौक येथे एक तरुणी निर्वस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिली. त्यानंतर संस्थेच्या डॉ. सुचिता धामणे या तेथे आल्या. तेव्हा त्यांना संबंधित पीडित युवती खूप आरडाओरड करत असल्याचे दिसले. माझ्यावर कडू नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला, असे ही पीडित युवती म्हणत होती. धामणे यांनी या तरुणीला एका रुग्णवाहिकेतून आपल्या संस्थेत नेले. तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी पीडित तरुणीला मानसिक धक्का बसल्याने ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. काल सकाळी मात्र ती आरडाओरड करू लागली. त्यावेळी डॉ. धामणे यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, तिने तिचे नाव सांगून वर्धा जि���्ह्यात राहत असल्याचे सांगितले. तसेच अभय कडू नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगत तिने सर्व घटनाक्रम सांगितला.\nपुणे येथून अभय कडू याच्याबरोबर येत असताना त्याने नगरच्या जवळ रेल्वेपूल ओलांडल्यानंतर गाडी अंधारात थांबवली व अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. त्यानंतर तातडीने डॉ. सुचिता धामणे यांनी याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी अभय बाबुराव कडू याच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. मुंढे करीत आहेत.\nअहमदनगर Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र\nअचलपूर येथे अवैधरीत्या गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई\nब्ल्यू फिल्म दाखवून दाम्पत्याचे महिलेशी अनैसर्गिक कृत्य\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्��ित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2010_06_06_archive.html", "date_download": "2023-02-04T05:41:56Z", "digest": "sha1:SJ3QCV66KX5DKSVRNTLT32C2BZ3N44KN", "length": 31692, "nlines": 341, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 6/6/10 - 6/13/10", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\n\"\"तीन पासपोर्ट साइझ फोटो आणावे लागतील\nमहाराष्ट्र बॅंकेच्या शाखेतील त्या बाई शक्‍य तेवढा नम्रपणा टाळून मला सांगत होत्या.\nपीपीएफच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी मी बॅंकेत गेलो होतो. पैसे काढण्यासाठी फोटो कशाला, याचाच उलगडा प्रथम होईना. पण \"बाबा वाक्‍यम प्रमाणम्‌' मानून मी दुसऱ्या दिवशी तीन फोटो घेऊन त्यांच्याकडे गेलो. पीपीएफ खात्याचे नूतनीकरण करून नवे पासबुक दिले जाणार होते. जुन्या खातेदारांनी त्यासाठी आणि बॅंकेच्या रेकॉर्डसाठी फोटो देणे आवश्‍यक होते. पण त्याचा खुलासा न करता \"तीन फोटो आणून द्या' असा तुच्छ आदेश माझ्या तोंडावर मारण्यात आला होता. त्या काळात बॅंकेत पीपीएफच्या व्यवहारासाठी गेलेल्या कोणत्याही ग्राहकाचे असेच स्वागत करण्यात येत होते. \"पीपीएफ खातेदार वर्षातून एखाद-दोन वेळाच उगवतात. मग त्यांना सांगायचे कधी' असा युक्तिवाद बॅंक अधिकारी करू शकले असते. त्यामुळे अधिक चर्चा करण्याचे मी चतुराईने टाळले होते.\nयंदा वेगळाच अनुभव आला. गेल्या मंगळवारीच पुन्हा बॅंकेत पीपीएफमधून पैसे काढण्याच्या चौकशीसाठी गेलो होतो. \"त्या बाईंना भेटा' असा आदेश मिळाल्यानंतर तिकडे गेलो. त्यांनी किती रक्कम काढता येईल हे सांगितलं आणि पुन्हा स्लिप भरून दिल्यावर माझ्या लक्षात आलं, रेव्हेन्यू स्टॅंपही लागतो पैसे काढायला. तिथल्या कर्मचाऱ्यांकडून त्यावर शिक्कामोर्तब झालं. पुन्हा रेव्हेन्यू स्टॅंप शोधाच्���ा मोहिमेवर निघायला हवं होतं. रेव्हेन्यू स्टॅंपही हल्ली कोर्ट किंवा सिटी पोस्ट ऑफिसाशिवाय कुठेही मिळत नसल्यानं ती मोहीमही अवघडच होती. पण लगेच एवढी धावपळ करण्याऐवजी दुसऱ्या दिवशीच स्टॅंप घेऊन पुन्हा येण्याचं मी ठरवलं.\nदुसऱ्या दिवशी गेलो, पुन्हा स्लिप सादर केली, पुन्हा त्या बाईंना भेटण्याचा आदेश मिळाला. बाई कामात होत्या. \"जुनं पासबुक आणलंय का' त्यांनी अगत्यानं विचारलं.\nनवीन पासबुक या बॅंकेकडूनच घेतल्यानंतर मुळात मी जुनं पासबुक संग्रही सुद्धा ठेवण्याचा संबंध नव्हता. पण चिठ्ठ्याचपाट्या जपून ठेवण्याची खाज म्हणून हे पासबुक ठेवलं होतं. आत्ता सोबत मात्र आणलं नव्हतं.\n'' मी भोळेपणानं विचारलं.\nत्यावरचा खात्याचा जुना नंबर त्यांना हवा होता, असं कळलं. ज्या बॅंकेनं त्यांच्याच खात्याचे नवे नंबर खातेदारांना दिले, नवी पासबुकं दिली, त्यांच्याकडे तेच नंबर रेकॉर्डवर नव्हते. माझं डोकं सटकू लागलं होतं, पण गरज मलाच असल्यानं स्वतःला सावरलं.\n\"तुमच्याकडच्याच खात्याचा नंबर तुमच्याकडे का नाही,' असं त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर त्याचा ढिम्म परिणाम झाला.\nमग मी घरी फोन करून मनस्वी, बाळाला सांभाळणाऱ्या आमच्या मावशी आणि शेजारच्या छोट्या मुलीला कामाला लावून माझ्या ड्रॉवरमधून आधी पासबुक आणि नंतर त्याचा नंबर त्यांना शोधायला लावला. मग तो त्या बाईंना दिला. त्यातून त्यांनी कपाटातून बरंच जुनं बाड काढून माझ्या खात्याची माहिती ताडून पाहिली. त्यांची खात्री पटल्यावर माझा अर्ज दाखल करून घेतला.\nआता लगेच मला पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. पण पुढच्याच प्रश्‍नानं पुन्हा धास्तावायला झालं.\n\"इथे सेव्हिंग अकाऊंट आहे ता तुमचं\nनाही म्हटल्यावर बहुधा एक दिवस ड्राफ्टसाठी जाणार, अशी खूणगाठ मी बांधली. पण माझा अंदाज चुकला होता.\n\"\"दोन दिवस लागतील. सोमवारी या'' बाईंनी शांतपणे सांगितलं.\nमी बॅंकेत मंगळवारी गेलो होतो. दोन दिवस धरले, तरी गुरुवारी ड्राफ्ट मिळायला हवा होता. सरकारी वेळापत्रकानुसार आणखी एक दिवस जादाचा धरला, तरी गेला बाजार शुक्रवारी माझं काम व्हायला काही हरकत नव्हती.\n\"\"अहो सोमवारपर्यंत दोन दिवस होत नाहीत'' मी धाडस करून बाईंना म्हणालो.\n\"\"हे बघा, आम्ही दहा तारखेच्या आत कुणालाच पैसे देत नाही. आणि सध्या टॅक्‍सची कामं चालू आहेत.'' बाईंच्या आविर्भ��वात काही बदल नव्हता.\nमी फार वाद घालत बसलो नाही. मलाही पैशांची फार घाई नव्हती. पुन्हा येणं शक्‍य नाही, अशातलाही भाग नव्हता. त्यामुळं मी पुढच्या कामांकडे वळायचं ठरवलं.\nलोखंडी दरवाजाला लावलेल्या दोरखंडांच्या साखळीच्या खालून वाकून बॅंकेतून बाहेर पडलो. मनाला लावलेले पारंपरिकतेचे दोरखंड ही मंडळी कधी दूर करणार, हाच विचार त्या वेळी मनात आला...\nमला कबूल आहे, हा ब्लाॅग लिहिण्यासाठी उशीर झालाय, पण देर आए, दुरुस्त आए ना...\nसुटीत मनस्वीला कुठे नेलं नव्हतं. मी पण वीसेक दिवसांची सुटी घेतली होती,\nत्यात मुंबईला एक काम होतं. मग तिकडे मनस्वीलाही तिकडे घेऊन जायचं ठरवलं.\nएका प्रेस काॅन्फरन्सला जायचं होतं, तेवढ्यापुरताच तिला सांभाळण्याचा\nप्रश्न होता. गोरेगावच्या आत्याकडे मुक्कामाला गेलो होतो. तिथे मनस्वी\nकशी आणि कितपत रमेल, असा प्रश्न होता. पण तिनं आत्याला गेल्यागेल्याच\nगुंडाळून टाकलं आणि घराचा ताबा घेतला.\nदुसऱया दिवसापासून आम्ही मुंबईत भटकंतीला सुरुवात केली. सकाळी\nबोरिवलीच्या नॅशनल पाकर्ला भेट दिली. मी खूप लहानपणी तिथे गेलो होतो.\nफारसं काही आठवतही नव्हतं. पण आजचा दिवस काही आमच्यासाठी शुभ नव्हता.\nगेटवरच समजलं, की व्याघ्र आणि सिंहविहार बंद आहेत. सोमवारी बंदच असतात\nम्हणे. पहिली माशी तिथेच शिंकली. मनस्वीही आतमध्ये चालत फिरण्यास फार\nउत्सुक नव्हती. कशीबशी तिला रमवत आत नेलं. वनराणीची सफर केली. त्याच\nमागार्वर असलेल्या हरणांच्या आणि सांबरांच्या विभागाला भेट दिली. त्यांना\nगाजरं खायला घालताना मनस्वीची कळी जरा खुलली होती. नॅशनल पाकर्मध्ये\nफिरायला दिवसभर लागेल असं वाटत होतं, पण दुपारी बारापयर्ंतच आमचा उत्साह\nमावळला. कॅनरी केव्हजॆला जाण्यासाठी बस बंद होत्या आणि रणरणत्या उन्हात\nचालत जाणं शक्य नव्हतं. मग दुपारी घरी आलो.\nसंध्याकाळी जुहूच्या बीचवर जायचं ठरलं. काकाही आमच्यासोबत आले.\nगोरेगावपासून जुहूपयर्ंत प्रचंड गदीर्च्या बसमध्ये बसून पार आंबायला\nझालं. तरी मनस्वी चिकाटीनं, कुरकूर न करता बसली होती, याचं आश्चयर्\nतिसऱया दिवशी माझ्या प्रेस काॅन्फरन्सच्या वेळी मनस्वीला घरीच ठेवलं.\nतीही रमली होती. संध्याकाळी आम्ही तारापोरवाला मत्स्यालय बघायला गेलो.\nतिथे ती रमली होती. मग समोरच्या भल्यामोठ्या फुटपाथवरून रमतगमत चालत\nगेलो. (त्यालाच मरीन ड्राइव्ह म्हणतात, हे पुण्यात आल्यावर समजलं.)\nतिथून टॅक्सीनं मग हॅंगिंग गाडर्नला गेलो. ती फार काही पाहण्यासारखी\nनव्हती. शिवाय तिथे मनस्वी दंगा करताना पडली आणि पायाला छोटी जखम झाली.\nत्यामुळे तिचा पुढे फिरण्याचा उत्साह मावळला. समोरच्या म्हातारीच्या\nबुटाचं ओझरतं दशर्न घेतलं. लहानपणी नवा व्यापार खेळताना लक्षात ठेवलेली\nनि विकत घेतलेली ही ठिकाणं आज पहिल्यांदाच पाहत होतो...\nसंध्याकाळी एल्फिस्टन रोडवरून ट्रेन पकडली, तरी फार गदीर् नव्हती.\nबुधवारी मला पुण्याला यायला निघायचं होतं. अजून राणीची बाग बघणं आणि डबल\nडेकरमध्ये बसणं बाकी होतं. सकाळी 11 वाजता घराबाहेर पडलो. मनस्वीला\nसांभाळत, मोठ्या बॅगेचं ओझं खांद्यावर नाचवत लोकलनं दादर गाठलं. तिथून\nचालत एशियाडच्या बसस्टाॅप पयर्ंत गेलो. दुपारच्या गाडीचं आरक्षण करण्याची\nकाही गरज नाही हे समजल्यावर तिथून पुन्हा राणीच्याबागेला जाण्यासाठी\nदादरला आलो. लोकलने भायखळ्याला गेलो. स्टेशनवरून राणीची बाग किती लांब\nआहे माहिती नव्हतं. घामाघूम अवस्थेत चालतही जाणं शक्य नव्हतं. टॅक्सी\nकेली नि ती वेग घेण्याच्या आधीच थांबली. राणीची बाग अगदी दोन मिनिटांच्या\nअंतरावर आहे हे तेव्हाच समजलं. एवढा द्राविडी प्राणायाम करून राणीच्या\nबागेच्या दारात पोचलो, तेव्हा कळलं की आज बुधवार असल्यानं बाग बंद आहे.\nमुंबईला जाण्याचं मोठं आकषर्ण होतं ती राणीची बाग. मीही कधीच तिथे सफर\nकेली नव्हती आणि कुणाकडून तिची वेळ आणि सुटीचा दिवस, हेही समजलं नव्हतं.\nबोरिवलीच्या पाकर्मध्ये सोमवारी गेलो, तर तो नेमका त्यांचा सुटीचा वार\nहोता. पण निदान आम्हाला वनराणीत तरी बसता आलं होतं. इथे राणीच्या बागेला\nबुधवारी सुटी होती आणि आम्हाला नेमका तोच मुहूतर् मिळाला होता. जाम वैताग\nआला. एकंदरीत आजचा दिवस फुकट गेला होता. एवढा व्याप करून भायखळ्यापयर्ंत\nआलो, त्याचाही काही उपयोग झाला नव्हता.\nआता दुसरं एक आकषर्ण राहिलं होतं, डबलडेकरचं. पण तिथे पंधरा-वीस मिनिटं\nथांबल्यानंतर कुणीतरी सांगितलं, की तिथे डबलडेकर येतच नाही. ती बंद होऊन\nबरीच वषर्ं झाली म्हणे. मी लहान असताना मलाही डबलडेकरचं फार आकषर्ण होतं.\nपण पूवीर् बोरिवलीमध्येही डबलडेकर यायची. आता ती बंद झाल्यानंतर निदान दक्षिण मुंबईत कुठेतरी मिळेल, अशी आशा होती. तिच्यावरही पाणी पडलं.\nडबलडेकर हवी असेल तर सीएसटीला जावं लागेल, असं कुणीतरी सांगितलं. हाताशी\nफार वेळ नव्हता. शिवाय पुन्हा मनस्वीला सांभाळत आणि बॅग नाचवत तिकडे\nजाण्याचा उत्साह नव्हता. तरीही तिच्यासाठी गेलो असतो, पण तिनं फार काही\nउत्सुकता दाखवली नाही. मुंबईत फिरता आलं, याचंच समाधान तिला होतं. शिवाय\nपुण्याला परतीचे वेधही लागले होते. मग आम्ही पुन्हा मजल दरमजल करत\nदादरच्या एशियाड स्टॅंडपयर्ंत आलो. आमच्यासाठी गाडी तयारच होती. एसी\nबसमुळे येतानाचा प्रवास सुखाचा झाला.\nलहानपणापासून मी मुंबईला अनेकदा गेलो, पण उपनगरांच्या बाहेर फारसा पडलो\nनव्हतो. मला मुंबई दाखवण्यासाठी कुणाकडे वेळ नव्हता. मग मी मोठा झाल्यावर\nएकटाच कुठेकुठे फिरून ठिकाणं पाहिली. गेटवे, घारापुरी लेणी वगैरे. आता\nमनस्वीला दाखवण्याच्या नादानं माझीही राहिलेली काही ठिकाणं पाहून झाली.\nतरी अजून हजी अली, टिटवाळा, नेहरू सेंटर वगैरे बाकी आहेच. शिवाय राणीची\nबाग आणि नॅशनल पाकर्चा व्याघ्रविहारही पुन्हा पाहावा लागेल. बघूया, कधी\nआणि कसं जमतंय ते...\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्ध�� वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/group-attacks-vadapav-seller-in-nashik-by-sickles/articleshow/95783409.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2023-02-04T05:54:58Z", "digest": "sha1:VJOEEU7PI6P2NI4VCIM73MJ5XIGEHX52", "length": 15483, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "nashik news, तीन दुचाकींवरून अचानक आठ जण कोयते घेऊन आले; वडापाव विक्रेत्यावर हल्ला; परिसरात खळबळ - group attacks vadapav seller in nashik by sickles - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nतीन दुचाकींवरून अचानक आठ जण कोयते घेऊन आले; वडापाव विक्रेत्यावर हल्ला; परिसरात खळबळ\nभरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात एका वडापाव विक्रेत्यावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.\nनाशिक: भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात एका वडापाव विक्रेत्यावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. ���ा घटनेचा व्हिडिओदेखील आता समोर आला आहे.\nकोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करत भररस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये दुचाकी वाहनांवरून चार ते पाच हल्लेखोर अचानक येऊन वडापाव विक्रेत्यावर कोयता आणि इतर धारधार हत्यारांनी हल्ला करताना दिसून येत आहे. त्यासोबतच हल्लेखोरांनी वडापावच्या गाडीवरील साहित्यदेखील रस्त्यावर फेकून दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.\nधाकट्या बहिणीची निधनवार्ता समजली; पाणी भरणारी थोरली बहिण जागीच कोसळली; करुण अंत\nहल्ला होताच वडापावच्या गाडीजवळील नागरिक भयभीत झाले. त्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान हल्लेखोर त्याठिकाणी उपस्थित अजून एका व्यक्तीवरही हल्ला करताना या सीसीटीव्हीत व्हिडिओत दिसत आहेत. या घटनेनंतर हल्लेखोर दुचाकींवर बसून त्या ठिकाणाहून पळ काढतात. या घटनेने परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nजुन्या वादातून वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. विशाल गोसावी असे हल्ला झालेल्या वडापाव विक्रेत्याचे नाव असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोरांचा तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.\nकीर्तन करता करता मटकन खाली बसले; जमिनीवर कोसळले; पुजाऱ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू\nशहरात दरोडा आणि हत्येच्या एका घटनेनंतर या हल्ल्याची घटना घडल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच सशस्त्र टोळक्यांचा हैदोस नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्याने आता नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बिनधास्तपणे शहरात हत्यार घेऊन दहशत निर्माण करण्याचे काम काही गुन्हेगार करत आहे. तर कधी चोरी, लुटमार, दरोडा हत्या अशा घटनांमुळे धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकची प्रतिमा मलीन होत आहे.\nमहत्वाचे लेखप्रभागरचनेमुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मुख्यमंत्री, नगरविकास सचिवांना इशारा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स प���ठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nक्रिकेट न्यूज शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा 'शाही'न लग्न सोहळा, व्हिडिओ झाला जगभरात व्हायरल....\nविदेश वृत्त लॉटरीत ३.२ अब्ज रुपये जिंकले, पण तिला पैसे नको, नेमकं कारण काय\nपुणे पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी पिसाळला; मोक्कातील आरोपी नाना गायकवाडवर लोखंडी पत्र्याने हल्ला, चेहऱ्यावर झाला वार\nदेश पतीचा मृत्यू, पदरात तीन मुलं; लग्नात चपात्या बनवून मुलांना शिकवल, आता मुलगी थेट CID ऑफिसर झाली\nजळगाव ज्या मार्केटमध्ये धमकावलं त्याच मार्केटमधून पोलिसांनी काढली धिंड; पण तक्रार करण्यासाठी मात्र...\nरत्नागिरी विवाहित महिलेशी त्याची फेसबुकवरुन ओळख झाली, जवळीक वाढवली, नंतर महिलेबरोबर घडले ते धक्कादायकच\nऔरंगाबाद रगडेंच्या सांचीवर लंडनच्या एडवर्डचं 'लव्ह', औरंगाबादेत थाटात लग्न, मिस्टर क्लेश म्हणाले...\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ डायबिटिस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फक्त एक केळच पुरेसंय, जाणून घ्या लाल केळ्याचे फायदे\nविज्ञान-तंत्रज्ञान एक छोटं भाषण अन् थेट मुख्यमंत्र्यांची भेट, सोशल मीडियाची 'पॉवर' पुन्हा दिसली\nमोबाइल १० फेब्रुवारीला येतोय कोका कोलाचा फोन, १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, किंमत खूपच कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2023-02-04T06:11:58Z", "digest": "sha1:OY56GKEDHRIB2AMYUKX6ZSFDWBYOIE7Q", "length": 1701, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खाद्यतेल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nज्या तेलाचा वापर स्वयंपाकात होतो ते खाद्यतेल होय.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार ���रण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल ६ मे २०२१ तारखेला १७:३२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०२१ रोजी १७:३२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/political/2177/", "date_download": "2023-02-04T06:36:23Z", "digest": "sha1:ODBBTGCTLIL576AEJNUEDD6AQMPDJUF3", "length": 7492, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "कॉंग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन रद्द होणार?", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome महाराष्ट्र कॉंग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन रद्द होणार\nकॉंग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन रद्द होणार\nनागपूर – मुंबईत झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात राज्यपालांना अडथळा आणू पाहणाऱ्या अब्दूल सत्तार, जयकुमार गोरे, वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, अमर काळे या कॉंग्रेसच्या पाच आमदारांचे केलेले निलंबन रद्द करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.\nकॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची आज विधानसभा आवारात बैठक झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या पाच आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी त्या पाच आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत सहानुभूती दर्शवली असली तरी याबाबत ठोस आश्‍वासन दिले नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या पाच आमदारांचे निलंबन रद्द होणार का, याकडे आमदारांचे डोळे लागले आहेत.\nPrevious articleकोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी 7 अधिकारी निलंबित\nNext articleशिवसेनेच्या विधानसभा नेतेपदी एकनाथ शिंदे\nतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन\n‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/husband-stitched-wife-private-part-with-needle-and-hread-on-suspicion-of-illicit-relationship-999073", "date_download": "2023-02-04T05:07:22Z", "digest": "sha1:SB53LGVNCPTVCPUMPZ3VBPH3IEXJ6RWP", "length": 4995, "nlines": 58, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "संतापजनक! चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचं गुप्तांग सुई दोऱ्याने शिवलं | husband stitched wife private part with needle and hread on suspicion of illicit relationship", "raw_content": "\n चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचं गुप्तांग सुई दोऱ्याने शिवलं\n चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचं गुप्तांग सुई दोऱ्याने शिवलं\nदेशातील महिला अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. त्यात महिलांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच काही मनाला चटका देणारी घटना मध्यप्रदेशमध्ये समोर आली आहे. मी सोडून अजून कुणाशी अनैतिक संबंध आहेत, तेव्हा असे संबंध आपल्या पत्नीला ठेवता येऊ नये म्हणून पतीने थेट आपल्या पत्नीचे गुप्तांग सुई दोऱ्याने शिवल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे.\nमध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून किळसवाणा प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 वर्षीय व्यक्तीने सुई आणि धाग्याने पत्नीचा प्रायव्हेट पार्ट शिवल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. पती व्यवसायाने डॉक्टर आहे. तर या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपीला आरोपीला अटक करण्यात आली आहे.\nआरोपी हा नेहमी तिच्या पत्नीशी वाद घालत असे कारण, त्याला संशय होता की, गावातील एका पुरुषाशी आपल्या पत्नीचे अवैध संबंध आहेत. त्यामुळे तो पीडिताला नेहमी मारहाणही करायचा. अलीकडेच पुन्हा याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरवातील आरोपीने आपल्या पत्नीला मारहाण केली आणि नंतर तिचा प्रायव्हेट पार्ट सुई आणि धाग्याने शिवला.\nपोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून,आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिला जखमी झाली असून,तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात आरोपी पतीविरोधात लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2010_08_29_archive.html", "date_download": "2023-02-04T06:05:19Z", "digest": "sha1:AGCUVMFM66KI4XWK54A3V2LRTBWEUM4K", "length": 17975, "nlines": 262, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 8/29/10 - 9/5/10", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nकाळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं.\nतशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती...\nदबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती...\nदेशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात. अरबाज खाननं केवढ्या उदात्त हेतूनं त्याच्या `दबंग`मध्ये हे गाणं टाकलंस्त्रीला कवडीमोल समजणा-या, तिच्या भावनांना, विचारांना काडीचीही किंमत न देणा-या आपल्या समाजाच्या तोंडात मारणारं हे गाणं. `मुन्नी बदनाम हुई..डार्लिंग तेरे लिये...` किती अर्थवाही शब्द. किती अप्रतिम चाल...आपल्यासाठी अतिप्रिय असलेल्या आपल्या प्रियकराला उद्देशून, समाजाची पर्वा न करता, सर्व बंधनं झुगारून आपल्या प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करणारी ही रूपगर्विता...सगळ्या जगाला ओरडून सांगतेय, `मुन्नी बदनाम हुई...डार्लिंग तेरे लिये...` कुणी ऐकेल, तिला विरोध करेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. आपल्या पवित्र, उदात्त प्रेमासाठी कोणत्याही त्यागाची तिची तयारी आहे. भले समाजानं नावं ठेवली तरी चालतीलस्त्रीला कवडीमोल समजणा-या, तिच्या भावनांना, विचारांना काडीचीही किंमत न देणा-या आपल्या समाजाच्या तोंडात मारणारं हे गाणं. `मुन्नी बदनाम हुई..डार्लिंग तेरे लिये...` किती अर्थवाही शब्द. किती अप्रतिम चाल...आपल्यासाठी अतिप्रिय असलेल्य�� आपल्या प्रियकराला उद्देशून, समाजाची पर्वा न करता, सर्व बंधनं झुगारून आपल्या प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करणारी ही रूपगर्विता...सगळ्या जगाला ओरडून सांगतेय, `मुन्नी बदनाम हुई...डार्लिंग तेरे लिये...` कुणी ऐकेल, तिला विरोध करेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. आपल्या पवित्र, उदात्त प्रेमासाठी कोणत्याही त्यागाची तिची तयारी आहे. भले समाजानं नावं ठेवली तरी चालतील तिचं प्रेम अढळ आहे. तिची निष्ठा अविचल आहे. तिचा निर्धार दबंग...साॅरी..अभंग आहे.\nभारतीय संस्कृतीचं मोल आणि सार किती सार्थपणे मांडलंय मोजक्या शब्दांतून...किती समर्पक उपमा किती नेमक्या भावना\nगाण्यातल्या नेमक्या भावना, विचार आपल्या अंगप्रत्यंगातून समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेली तशीच समर्थ अभिनेत्री, नृत्यांगनाही हवी. अरबाज खाननं हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सहधर्मचारिणीलाच साकडं घातलं. तिनंही पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून ही कामगिरी लीलया पार पाडलेय. प्रेक्षकांच्या हृदयांचा आणि स्वतःच्या हाडांचा चक्काचूर होईल, याची पर्वाही न करता तिनं गाण्यातल्या भावना, विचार नेमकेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी किती विद्युल्लतेच्या वेगानं कंबर लचकवलेय पाहा...\nप्रत्यक्ष जीवनात नणंद-भावजयीचं पवित्र नातं कसं असावं, याचं किती यथार्थ दर्शन सलमान-मलायकाच्या नृत्यातून घडतं...वहिनी असावी तर अशी असं प्रत्येकाला वाटलं नाही, तर ज्याचं नाव ते.\nचित्रपट संगीताची ओळख बदलून टाकणा-या, गीतलेखन-नृत्यशैलीला नवी दिशा दाखवणा-या, भारतीय संस्कृतीची महती नेमक्या शब्दांत पटवून देणा-या या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करणं, त्यासाठी निर्मात्यांना कोर्टात खेचणं, याला करंटेपणा म्हणावं नाहीतर काय..\nदुःखालाही सुखाची सोनेरी किनार असते म्हणतात. `मुन्नी बदनाम हुई`वर बंदी येण्याच्या नैराश्यजनक, विदारक बातमीच्या सोबत एक आशेचा किरण आहेच....त्यातल्या हिंदुस्थान एवढ्याच शब्दाला याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. त्यामुळे देशाचा अवमान होत असल्याचा त्याचा दावा आहे. चला...म्हणजे तेवढा शब्द काढला, तर गाणं या भीषण संकटातून सहीसलामत सुटण्याची चिन्हं आहेत. देव पावला\n(मुन्नीचा आवाज दाबून टाकला जाण्याआधी इथे ऐका.)\nLabels: टवाळकी शिणूमाची.., स्वान्त सुखाय...\nलहानपणी माझ��� आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://houdeviral.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2023-02-04T06:56:44Z", "digest": "sha1:6CRBCVXF4FPBVEVHZGQCVHB6IYEFUNSY", "length": 6652, "nlines": 51, "source_domain": "houdeviral.com", "title": "अपक्ष म्हणून सरपंचपदी निवडून आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या सासू भाजपमध्ये; बाळासाहेब थोरातांना धक्का - Home", "raw_content": "\nअपक्ष म्हणून सरपंचपदी निवडून आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या सासू भाजपमध्ये; बाळासाहेब थोरातांना धक्का\nअपक्ष म्हणून सरपंचपदी निवडून आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या सासू भाजपमध्ये; बाळासाहेब थोरातांना धक्का\nकिर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासुबाई शशिकला पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून शशिकला पवार या अपक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.\nनुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निळवंडे गावातून शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याचा दावा केला होता. शशिकला पवार या किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई आहेत.\nगावच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवल्याचे त्यांनी स्पष्ट करत दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचं म्हटलं होतं. दोन्ही नेत्यांनी यापूर्वी सहकार्य केलंय. या पुढेही दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने गावातील समस्या सोडवू, असा पावित्रा त्यांनी घेतला होता. मात्र थोरातांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं शशिकला पवार यांनी स्पष्ट केलं.\nनिळवंडे गाव हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात येतं. यामुळे शशिकला पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संगमनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या ३७ पैकी २५ ग्रामपंचायतीत थोरात गटाने सत्ता मिळवली आहे. तरी थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे पाटलांनी जोर्वे, तळेगाव दिघे, घुलेवाडी या थोरातांच्या ग्रामपंचायती खेचून आणल्या आणि आता निळवंडे ग्रामपंचायतीतही विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना शह दिला आहे.\n‘सैराट मधल्या आर्ची च लग्न झालं’, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो\n‘सैराट मधल्या आर्ची च लग्न झालं’, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो\nअपक्ष म्हणून सरपंचपदी निवडून आलेल्या इंदुरीकर महाराजांच्या सासू भाजपमध्ये; बाळासाहेब थोरातांना धक्का\nअवघ्या 14 व्या वर्षी जग सोडून गेलेल्या ‘रसना गर्ल’ने तिच्या मृत्यूची अगोदरच भविष्यवाणी केली होती \n.. म्हणून नदी,तलावांमध्ये नाणी फेकली जातात, यामागचे कारण जाणून तुम्ही देखील त्याचे अनुकरण कराल \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपटात साकारली होती ‘किन्नर’ ची भूमिका, यातले 2 आहेत प्रसिद्ध मराठी अभिनेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kela_Karar_Tyani", "date_download": "2023-02-04T04:46:37Z", "digest": "sha1:YYDFEOIRF3KIVTISNN6YZKVP5X7ACZL6", "length": 2183, "nlines": 29, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "केला करार त्यांनी | Kela Karar Tyani | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआपापल्या सुखाशी केला करार त्यांनी \nमी बोचताच माझी केली शिकार त्यांनी \nत्यांच्यासमान नाही येथे कुणी विचारी,\nआजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी \nत्यांना पसंत नाही ताजा पहाटवारा,\nआधीच बंद केले एकेक दार त्यांनी \nझाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे,\nमाझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी \nमाझ्या घरात आला पाऊस माणसांचा..\nत्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी \nगीत - सुरेश भट\nस्वर - सुरेश भट\nगीत प्रकार - कविता\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nमाय भवानी तुझे लेकरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/lokshahi-sport/ind-vs-nz-1st-odi-shubman-siraj-played-well-india-beat-new-zealand-by-12-runs", "date_download": "2023-02-04T06:09:31Z", "digest": "sha1:OMCVNSGJP3MPXPVL6PMG27FUFRZPR7R3", "length": 4270, "nlines": 38, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "भारताचा न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय, मालिकेत १-० आघाडी", "raw_content": "\nभारताचा न्यूझीलंडवर १२ धावांनी विजय, मालिकेत १-० आघाडी\nभारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे झाला.\nभारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे झाला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात शतक झळकावलेल्या गिलने या सामन्यात आणखी एक मोठा पराक्रम करत द्विशतक साजरे केले. वन डे क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.\nरोहित शर्माने ३४(३८), सूर्यकुमार यादव ३१(२६), हार्दिक पांड्��ा ३८(२८) आणि वॉशिंग्टन सुंदर १२(१४) यांनाच केवळ गिल व्यतिरिक्त दोन आकडी धावसंख्या गाठता आली. तर विराट कोहली आणि इशान किशन अनुक्रमे अवघ्या ८ आणि ५ धावा करून बाद झाले. टीम इंडियाने शुबमन गिलचे द्विशतकाच्या जोरावर १२ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावा केल्या.\nरोहित शर्मा याच्यासह सलामीला आलेल्या शुबमन गिलने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. त्याने ८७ चेंडूवर शतकाला गवसणी घातली. त्यानंतर त्याने आपल्या खेळात अधिक आक्रमण आणत १४५ चेंडूंवर द्विशतक पूर्ण केले. यामध्ये १९ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3442", "date_download": "2023-02-04T06:07:03Z", "digest": "sha1:23C3L45326K45RHMY3SEIPRV7WQO4ADK", "length": 15137, "nlines": 138, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग ठाणे ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपरराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक\nपरराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक\nनवीन पनवेल/ प्रतिनिधी :\nरेल्वे पोलीस प्रशासन व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर, यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये पनवेल रेल्वे स्थानकातुन तीन इसमांना मदयासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरचा ९६ हजार ३२० रुपये किमंतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुनित विश्वनाथ खंडागळे, (वय ३४ वर्षे, उधना सुरत), राजन कुमार रामनाथ सिंग, (वय ४० वर्षे, चौरिआसी, जि. सुरत), गुलाम फरीद मोहम्मद शरीफ शेख, (वय ३० वर्षे चौरिआसी, जि. सुरत) अशी तिघांची नावे आहेत.\nराज्य उत्पादन शुल्क, रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पुरळकर, निरीक्षक, पनवेल शहर, शिवाजी गायकवाड, प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक, व स्टाफ सुभाष जाधव, विलास चव्हाण, सुधीर मोरे, जवान, तसेच महिला जवान रमा कांबळे, यांना जसबीर राणा, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, पनवेल तसेच एस. एम. कोटवाल, निरीक्षक यांच्यासह पनवेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ वर उभ्या असलेल्या गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेस मधील जनरल कोच जी एस- १ ची दारुबंदी कायद्यांतर्गंत झडती घेतली. सदर ठिकाणी तीन इसम त्यांच्या ताब्यात ९ बॅगा व २ मोठया आकाराच्या पिशव्यांसह ते संशयितरित्या बसलेले दिसून आले. त्यांच्याकडे बॅगांबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरच्या बॅगा त्यांच्या असल्याचे सांगितले. त्यांनी ते गोवा येथून आले असल्याचे व सुरत, गुजरात येथे जात असल्याचे सांगितले. या बँगांमध्ये गोवा बनावटीची दारु असून ती ते विक्रीच्या उद्देशाने घेवून जात असल्याचे सांगितले. बँगांमध्ये विविध ब्रँडच्या व विविध परिमाणाच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या तसेच बिअरचे पत्र्याचे सिलबंद टिन असल्याचे व सर्व प्रकारच्या मद्याच्या व बिअरच्या टिनवर फक्त गोवा राज्य विक्रीकरिता असा मजकूर निदर्शनास आले. तीन इसमांच्या ताब्यातून परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरचा ९६ हजार ३२० इतक्या किमंतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल मिळून आला. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजी गायकवाड, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर – १, करीत आहेत.\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार पनवेल / प्रतिनिधी : पनवेल- नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद सईद अब्दुल हमीद मुल्ला यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार देण्यात आला. गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहम्मद […]\nठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\nमजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nमजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल / प्रतिनिधी : पनवेल येथे फ्लॅट खरेदी करून देतो, असे अमिष दाखवून ६४ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान मेहबूबअली भोपाळी याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आ���ा आहे. पटेल मोहल्ला, […]\nकेवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, प्रयत्न करा यशस्वी उद्योजक बना – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर\nकेवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, प्रयत्न करा यशस्वी उद्योजक बना – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर अलिबाग/ प्रतिनिधी : कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबरच तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते. मात्र केवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, छोट्या व्यवसायापासून सुरूवात करा, सातत्याने प्रयत्न करा अन्‍ यशस्वी उद्योजक बना, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच येथे केले. […]\nआद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा\nसानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे पेण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gay-3d-games.com/mr/", "date_download": "2023-02-04T04:56:08Z", "digest": "sha1:P6QCQ3UDNDTLTPFA2BETD3QBHHVVNHIY", "length": 11542, "nlines": 21, "source_domain": "gay-3d-games.com", "title": "समलिंगी पुरुष 3D गेम्स: सर्वोत्तम Xxx गेमिंग & समलिंगी प्लॅटफॉर्म", "raw_content": "मुख्यपान आमच्याशी संपर्क साधा आता सामील व्हा FAQ\nखट्याळ यादी सामील व्हा\nसमुदाय एक चांगले गेमिंग अनुभव वैशिष्ट्ये\nया खेळ कोणत्याही डिव्हाइसवर गुळगुळीत चालवा\nउद्योजिकांना रविवारी सेक्स खेळ विनामूल्य आपण येत आहेत\nसमलिंगी पुरुष 3D गेम्स: साइन अप करा येथे\nसाठी अतिशय उत्तम समलिंगी मजा गेमिंग आहेत, फार काही ठिकाणी जात आहेत की ऑफर करण्यासाठी सक्षम असू आपण काहीही बंद करण्याची काय समलिंगी पुरुष 3D गेम्स ऑफर आहे आम्ही प्रथम सुरू केली आहे जानेवारी 2015 च्या पाहून नंतर एक प्रचंड अंतर, बाजारात कोणीही माहित आहे, तेव्हा काय करावे ते आले प्रदान punters बाहेर तेथे सर्व-नर की मजा करते आपल्या बूल्ला रॉक घन आणि आनंद म्हणून मारणे. आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत सर्वोत्तम घट्ट asses, गरम cocks आणि सेक्स दरम्यान येते त्या दोन पक्ष (किंवा अधिक, काही उदाहरणे मध्ये) की प्राप्त करू इच्छित वर एक आणखी आम्ही प्रथम सुरू केली आहे जानेवारी 2015 च्या पाहून नंतर एक प्रचंड अंतर, बाजारात कोणीही माहित आहे, तेव्हा काय करावे ते आले प्रदान punters बाहेर तेथे सर्व-नर की मजा करते आपल्या बूल्ला रॉक घन आणि आनंद म्हणून मारणे. आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत सर्वोत्तम घट्ट asses, गरम cocks आणि सेक्स दरम्यान येते त्या दोन पक्ष (किंवा अधिक, काही उदाहरणे मध्ये) की प्राप्त करू इच्छित वर एक आणखी, हे एक नाजूक स्थान नाही: आपण विश्वास ठेवला नाही असे जसे की आपण आपल्या लोड अंकुर करण्यासाठी जात आहे की मध्यवर्ती भाग आणि उग्र जरा सर्व आहे. त्यामुळे प्राणी अडथळा तयार करा आणि बाजारात समलिंगी खेळ लागणा निवड पहा येतात: सर्व आपल्या स्वत: च्या पीसी सांत्वन, हे एक नाजूक स्थान नाही: आपण विश्वास ठेवला नाही असे जसे की आपण आपल्या लोड अंकुर करण्यासाठी जात आहे की मध्यवर्ती भाग आणि उग्र जरा सर्व आहे. त्यामुळे प्राणी अडथळा तयार करा आणि बाजारात समलिंगी खेळ लागणा निवड पहा येतात: सर्व आपल्या स्वत: च्या पीसी सांत्वन आम्ही खूश आहोत म्हणून कागद ठेवले समलिंगी पुरुष 3D खेळ ऑनलाइन आणि आपल्याला दर्शवू संपूर्ण प्रमाणात आमच्या खेळ विकास कौशल्य. आव्हान घेण्यास तयार: आपला कोंबडा बाहेर चाबूक आणि आपण पुरतील शकता किती वेळ ते पाहू\nयाची खात्री करण्यासाठी म्हणून अनेक gamers म्हणून शक्य तितक्या बाहेर प्रयत्न करण्यास सक्षम आहेत, आमच्या आनंदी खेळ, we ' ve made कार्यकारी निर्णय ठेवा आनंदी 3D गेम्��� 100% ब्राउझर आधारित आहे. याचा अर्थ काय होतो, नक्की पण, त्याऐवजी आम्ही त्या सारखे डाउनलोड कार्यक्रम किंवा काहीतरी माध्यमातून ऑफर आहे काय प्रवेश येथे आपला वेळ खर्च येत, आपण करायचे आहे आपल्या सर्व खात्यात साइन अप आहे आणि आम्ही आपल्या ब्राउझर द्वारे ऑफर काय लोड पण, त्याऐवजी आम्ही त्या सारखे डाउनलोड कार्यक्रम किंवा काहीतरी माध्यमातून ऑफर आहे काय प्रवेश येथे आपला वेळ खर्च येत, आपण करायचे आहे आपल्या सर्व खात्यात साइन अप आहे आणि आम्ही आपल्या ब्राउझर द्वारे ऑफर काय लोड हे खूपच व्यवस्थित सामग्री आहे, आणि तो खरोखर प्रौढ गेमिंग भविष्यात जलद एक वास्तव होत आहे, हे दाखवण्यासाठी नाही., लांब गेलेले संथ सर्व्हर डाउनलोड करण्यासाठी एक खेळ ओवरनंतर तास प्रतीक्षा आणि नंतर एक प्रतिष्ठापन समस्यानिवारण एक ढीग खर्च लागेल येत दिवस आहेत: समलिंगी पर्यंत 3 डी खेळ आता आणि आपण क्रिया सरळ प्राप्त करण्यास सक्षम असेल. आमच्या ब्राउझर समलिंगी गेमिंग पर्याय, आपण शब्दशः एक मिनिट बाब गेमिंग सुरू करू शकता – संपूर्ण प्रक्रिया आपल्या सोयीसाठी उचित आहे आणि आम्ही खरोखर आम्ही जगातील या संदर्भात ऑफर आहे काय पठाणला धार येथे आहोत असे वाटते की. आपण आपल्या ब्राउझर समलिंगी गेमिंग मजा अमर्यादित पुरवठा मिळविण्यासाठी खरोखर आहोत वाटते हे खूपच व्यवस्थित सामग्री आहे, आणि तो खरोखर प्रौढ गेमिंग भविष्यात जलद एक वास्तव होत आहे, हे दाखवण्यासाठी नाही., लांब गेलेले संथ सर्व्हर डाउनलोड करण्यासाठी एक खेळ ओवरनंतर तास प्रतीक्षा आणि नंतर एक प्रतिष्ठापन समस्यानिवारण एक ढीग खर्च लागेल येत दिवस आहेत: समलिंगी पर्यंत 3 डी खेळ आता आणि आपण क्रिया सरळ प्राप्त करण्यास सक्षम असेल. आमच्या ब्राउझर समलिंगी गेमिंग पर्याय, आपण शब्दशः एक मिनिट बाब गेमिंग सुरू करू शकता – संपूर्ण प्रक्रिया आपल्या सोयीसाठी उचित आहे आणि आम्ही खरोखर आम्ही जगातील या संदर्भात ऑफर आहे काय पठाणला धार येथे आहोत असे वाटते की. आपण आपल्या ब्राउझर समलिंगी गेमिंग मजा अमर्यादित पुरवठा मिळविण्यासाठी खरोखर आहोत वाटते, मी आपली खात्री आहे की नरक म्हणून आशा आहे, त्यामुळे\nआपण शक्य तितक्या उत्तेजन जास्तीत जास्त देण्यासाठी नख आमच्या गेम खेळू आणि विविध ठिकाणी आणि संग्रहालयाच्या सर्व अन्वेषण करण्यासाठी, आम्ही पुढे गेले आणि आपण विशेष एक्स स���ठी अनलॉक करू शकता की कृत्ये एक घड केले 3 डी समलिंगी पुरुष जरा आणि आपण कुठेही उपलब्ध होणार नाही, असे शोषक की. बरेच these include वर्ण खेळ आपण प्रत्यक्षात खेळत, त्यामुळे असेल, तर आपण गुंतवणूक कोणत्याही वेळी रक्कम त्यांना मध्ये, you ' re going to want अन्वेषण करण्यासाठी हा एक पर्याय म्हणून – एक शंका न, आम्ही त्यांना पुन्हा दोरी वेळ आणि वेळ शूटिंग मिळविण्यासाठी बांधिल आहे की तेथे गेमर्सना अर्पण करण्यात कागद म्हणून खूश आहोत. हे सर्व येथे आपण ठेवणे आणि आम्ही तो मध्यवर्ती भाग लिंग आणि मनुष्य जरा येतो तेव्हा आम्ही करत आहात काय माहित की चाहते दाखवून आहे: आपण विशेषतः हे कार्य कसे चांगले फक्त पाहू इच्छित नाही, आम्ही त्यांना पुन्हा दोरी वेळ आणि वेळ शूटिंग मिळविण्यासाठी बांधिल आहे की तेथे गेमर्सना अर्पण करण्यात कागद म्हणून खूश आहोत. हे सर्व येथे आपण ठेवणे आणि आम्ही तो मध्यवर्ती भाग लिंग आणि मनुष्य जरा येतो तेव्हा आम्ही करत आहात काय माहित की चाहते दाखवून आहे: आपण विशेषतः हे कार्य कसे चांगले फक्त पाहू इच्छित नाही समलिंगी 3 डी खेळ तो शक्यतो असू शकते म्हणून चांगले आमच्या समलिंगी खेळ कृत्ये प्रणाली करण्यासाठी स्टॉप सर्व बाहेर कुलशेखरा धावचीत आहे – स्वत: साठी पहा आम्ही गेलेले केले लांबी\nसमलिंगी येथे खेळत धन्यवाद 3डी खेळ\nमी नेहमी आम्ही ऑफर आहेत काय एक भव्य चाहता केले, आणि मी तुम्हाला इथे साइन अप करताना मिळत करण्यास सक्षम आहोत काय येऊन आपल्या स्वत: च्या दोन डोळे पाहण्यासाठी तो एक चांगली कल्पना आहे विचार करू. मी समलिंगी प्रेम 3 डी खेळ आणि मी तुम्हाला खूप विचार: फक्त आम्हाला एक संधी आणि स्वत: साठी साक्षीदार आम्ही लागणा समलिंगी 3 डी प्लॅटफॉर्म सुरक्षित घेतली केले निवडणुक पायऱ्या. हे आपण वाट पाहत आले आहे की गेमिंग धन्यता आहे तो एक शॉट द्या आणि प्रारंभ दक्षिण कॅलिफोर्निया मध्ये एक नृत्य आपल्या विशाल बूल्ला समलिंगी पुरुष आज.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13412", "date_download": "2023-02-04T05:52:18Z", "digest": "sha1:U56PAPKFBYDZNEWS6WIECT27G23QJB62", "length": 14646, "nlines": 128, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "चिमूर वाकर्ला ही बस विद्यार्थ्यांसाठी नियीमत वेळेवर सुरू करा – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहर���त धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/चिमूर वाकर्ला ही बस विद्यार्थ्यांसाठी नियीमत वेळेवर सुरू करा\nचिमूर वाकर्ला ही बस विद्यार्थ्यांसाठी नियीमत वेळेवर सुरू करा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nशिवसेनाच्या वतीने चिमूर आगर व्यवस्थापकांना दिली निवेदन\nचिमूर:-चिमूर आगारातून वाकर्ला बस विद्यार्थ्यांसाठी नियमित वेळेवर सुरू करा या मागणसाठी चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने आज दिनांक १ ऑक्टोंबर रोजी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले, चिमूर वाकर्ला ही बस मागील १० वर्षापासून नियमीत चालू आहे. मौजा भिसी वाकर्ला आंबोली गडपिपरी पुयारदंड येथिल सर्व विद्यार्थी हायस्कुल ते जुनियर कॉलेज यामधील असून भिसी येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे चिमूर वाकर्ला या बसवर संपूर्ण निर्धारित आहेत.\nचिमूर वाकर्ला या बसच्या व्यतिरीक्त दुसरा कोणताही जाण्या-येण्याचा पर्याय विद्यार्थ्याकडे नसुन ही बस अलीकडे अनियमीत आणि विद्यार्थ्यांच्या शाले��� वेळेवर न येता उशीरा येत असते, कधीकधी सदर बस ही येत सुद्धा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होत आहे. या करीता चिमूर आगार व्यवस्थापकांना विद्यार्थ्यांची ही गंभीर समस्या घेऊन शिवसेनेच्या वतीने श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात शिक्षण सुरळीत ठेवण्याकरीता ही बस नियमीत आणि वेळेवर सुरू रहावी या करीता आगार प्रमुख इंम्रान शेख यांना निवेदन देण्यात आले,\nयावेळी शिवसनेचे माजी तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते, तालुका संघटक रोशन जुमडे, प्रसिद्धी प्रमुख सुनिल हिंगणकर, शहरप्रमुख सचिन खाडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख राज बुचे,युवा सेना तालुकाप्रमुख शार्दुल पचारे, कमलाकर बोरकर, सत्यम नामे, विद्यार्थिनी सेजल गुंडेवार ऐकोंकर,सुहानी अंकुश सूर्यवंशी, अनुष्का उद्धव मोहोळ, तृप्ती शैलेश बनसोड, सानिया मनोज सरदार , मुस्कान सुधाकर गोगले, पूजा रमेश ठाकरे, प्रतीक गारघाटे व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.\nPrevious पोलीस स्टेशन ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी दिली भेट\nNext शिवबंधन बांधुन भटाळा येथील अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्य�� वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14457", "date_download": "2023-02-04T04:48:48Z", "digest": "sha1:RZ2QO2V4KSEO7F73JYL67LTEE2S37L63", "length": 13852, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "मंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून १ लाख रुपये मदत – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/म��ाराष्ट्र/मंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून १ लाख रुपये मदत\nमंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून १ लाख रुपये मदत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nप्रतिनिधी जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nमंगळवेढा:- मंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत आहेत. दवाखान्याचा होणार खर्च हा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे ते रुग्णालयाचा खर्च करू शकत नव्हते. त्यांनी लगेच गणेश चव्हाण (वैद्यकिय सहाय्यक, समन्वयक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष) तसेच श्रीकांत सानप (वैद्यकीय सहाय्यक) यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कागदपत्रे घेऊन लगेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधी साठी अर्ज करण्यात आला आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून १ लाख रुपये मदत करण्यात आली. रुग्णाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगेश चिवटे, गणेश चव्हाण, श्रीकांत सानप यांचे आणि टीमचे आभार मानले.\nमंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.\nPrevious पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे सिपेट आणि हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरचे लोकार्पण\nNext ‘अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार’ भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार स��हित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/school-reopening-of-children-with-special-abilities-from-1st-march-2022/articleshow/89631601.cms", "date_download": "2023-02-04T06:23:18Z", "digest": "sha1:B5GOVN6ZZSNSNMINLWY7YRC53RWF75NS", "length": 13720, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nराज्यातील विशेष मुलांच्या शाळा १ मार्चपासून\nविशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा १ मार्चपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या शाळा वेळेत सुरू होणे महत्त्वाचे होते. याबाबत सामाजिक संस्थांनी सरकारकडे वेळोवेळी मागण्या केल्या. यानंतर अखेर बुधवारी सरकारने निर्णय जाहीर केला.\nराज्यातील विशेष मुलांच्या शाळा १ मार्चपासून\nराज्यातील विशेष मुलांच्या शाळा १ मार्चपासून\nबुधवारी सरकारने निर्णय जाहीर केला\nया विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nराज्यातील सर्व शाळा, कार्यालये सुरू झाली, तरी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा मात्र प्रत्यक्ष सुरू झाल्या नव्हत्या. याबाबत सर्व स्तरांवरून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. 'मटा'नेही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर अखेर समाजकल्याण विभागाने बुधवारी सरकार निर्णय जाहीर केला. यानुसार १ मार्चपासून या शाळा प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nया विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात, विशेष गरजा असलेले सुमारे ४३ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. ऑनलाइन शिक्षणातील अडचण, हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. स्वमग्न, गतिमंद विद्यार्थ्यांना एका जागी बसणे शक्य नसते. यामुळे त्यांचे शिक्षणही त्याच पद्धतीने विकसित केलेले असते. ऑनलाइन शिक्षणामध्ये त्यांना सलग एका जागी बसणे अवघड जात असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले. या काळात अवघ्या २६ टक्केच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या शाळा वेळेत सुरू होणे महत्त्वाचे होते. याबाबत सामाजिक संस्थांनी सरकारकडे वेळोवेळी मागण्या केल्या. यानंतर अखेर बुधवारी सरकारने निर्णय जाहीर केला. ज्याप्रमाणे शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या शाळांबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतले, त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबतही निर्णय घ्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. य��नुसार या शाळा १ मार्चपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहेत.\nउच्च शिक्षणाला ऑफलाइन मुभा; यूजीसीच्या सूचना\nSSC HSC Exam: विद्यार्थ्यांना स्वत:च्याच शाळेत परीक्षा केंद्र\nHijab Controversy: कर्नाटकातील शाळा आजपासून पुन्हा सुरु\nमहत्वाचे लेखNHM Recruitment: 'या' ५ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nपुणे नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्री��ाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5,_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2023-02-04T06:38:31Z", "digest": "sha1:KGBXB6CUMHLR2VCBHPDMHUGIUWLKUGT3", "length": 7861, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फोर्ट वर्थ, टेक्सास - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nअमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर\nफोर्ट वर्थचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८४९\nक्षेत्रफळ ७७४.१ चौ. किमी (२९८.९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६५३ फूट (१९९ मी)\n- घनता ७०५.७ /चौ. किमी (१,८२८ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nफोर्ट वर्थ हे अमेरिका देशातील १७वे मोठे व टेक्सास राज्यातील ५वे मोठे शहर आहे. डॅलस या जुळ्या शहराबरोबर हे महानगर जगातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे.\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०२१ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/rain-water-harvesting-and-beautification-of-dividers-will-be-done-by-pune-metro/", "date_download": "2023-02-04T05:04:27Z", "digest": "sha1:GUJYFRY72GPA5LCLJOVR7NLX5FSSCN26", "length": 15468, "nlines": 104, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे मेट्रो करणार रेन वॉटर हार्वेस्टिंग अन दुभाजकांचे सुशोभिकरण – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे मेट्रो करणार रेन वॉटर हार्वेस्टिंग अन दुभाजकांचे सुशोभिकरण\nपुणे मेट्रो करणार रेन वॉटर हार्वेस्टिंग अन दुभाजकांचे सुशोभिकरण\nपुणे, २७ डिसेंबर २०२२: वनाज ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवड यादरम्यान एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन व मार्गावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन महामंडळाने सुरू केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेद्वारे हे पाणी मेट्रो खालील दुपारकांमध्ये आणून तेथे सुशोभीकरण केले जाणार आहे. यामुळे पाण्याची बचत ही होईल आणि शहराच्या सुंदरतेमध्ये देखील भर पडणार आहे. खास या कामासाठी निविदा काढली असून पुढील पाच वर्षे संबंधित ठेकेदार हे काम पाहिले व त्यास जाहिरात फलक लावण्याची परवानगी महामंडळाने दिल्याने उत्पन्नाचे साधन ठेकेदारास मिळणार आहे.\nमेट्रोने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन केले आहे. मेट्रो मार्गिकेतील झाडांचे पुर्नरोपण, नवीन झाडांची लागवड, मेट्रो स्थानकांच्या छतावर सोलर पॅनल बसविणे, पाण्याचा पुर्नवापर करण्याचे सयंत्र, बायोडाईजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग पुणे मेट्रोची सर्व इमारतींचे ‘आयजीबीएस’ प्लॅटिनम रेटिंग गुणवत्तानुसार बांधकाम (जेणेकरून ऊर्जेची बचत होईल) व रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाडे लावणे ही कामे केली जातील.\nमेट्रोच्या २ खांबामधील अंतर साधारणतः २५ ते ३० मीटर असून त्याची रुंदी २ ते २.२५ मीटर आहे. पुणे मेट्रोच्या व्हायडक्तची रुंदी ८ मीटर असून लांबी २५ किमी आहे. एवढ्या मोठ्या पृष्ठभागावर पडणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे जमिनीत गेले तर मोठ्या प्रमाणावर भूमिगत जल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यासाठी पुणे मेट्रोने व्हायडक्तच्या दोन खांबांमध्ये (एक सोडून एक) रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी उपाययोजना केली आहे. पावसाचे पाणी डाऊन टेक पाईप द्वारे सेटलींग चेंबर मध्ये आणून तेथून फिटर व बोरे वेल द्वारे जमिनीत सोडले आहे. पुणे महानगरापलिकेने जागोजागी रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झुडूप लावून त्यांचे सुशोभीकरण केले आहे. त्याच धर्तीवर रस्ते दुभाजकांमध्ये चांगली माती टाकून झाडे लावून त्यांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे सुशोभीकरणाचे काम करताना मेट्रोवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये म्हणून वाहतूक बेटांच्या (ट्राफिक आयलँड) धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोने निविदा काढल्या होत्या. वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि सिव्हिल कोर्ट स्थानक ते रामवाडी स्थानक येथील निविदा मान्य करून त्याचा कार्यादेश एका कंपनीला देण्यात आला आहे.\nदुभाजकांच्या सुशोभीकरणाबरोबरच तेथे २ जाहिरात फलक लावण्याची मुभा त्या कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. याव्यतिरिक्त त्या कंपनीला शहराच्या महत्वाच्या ठिकाणी चौकांमध्ये मेट्रो खांबावर व्हर्टिकल गार्डन करण्यास सांगण्यात आले आहे. दुभाजकांमधील झाडे, लॉन व व्हर्टिकल गार्डन याची देखभाल कंपनीला ५ वर्षेपर्यंत करावयाची आहे. अश्या प्रकारच्या नियोजनामुळे दुभाजक/रस्ता सुशोभीकरणाबरोबरच मेट्रोला नॉन फेअर बॉक्स उत्पन्नदेखील मिळणार आहे.\nपुणे मेट्रोचे पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. यात २५ किमी उन्नत मार्ग असून हा मार्ग रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकांमध्ये उभारण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंग हिल स्थानक आणि रामवाडी स्थानक हे मार्ग उन्नत असून ते रस्त्याच्या मधोमध खांब उभारून बांधण्यात आले आहेत. मेट्रोची कामे सुरु असल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे व दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते. नुकतेच मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्यामुळे हि दोन्ही कामे मेट्रोने हाती घेतले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली.\n“पुणे मेट्रो पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बांधील आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत आणि पुण्याचा बराचसा भाग दाट झाडीने व्यापला आहे. त्याला सुसंगत म्हणून मेट्रोने रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सुशोभीकरणाचे कार्य हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या सुशोभीकरणात भरच पडणार आहे.” डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक\nPrevious बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांना संधी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सामंजस्य करार\nNext अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9056", "date_download": "2023-02-04T05:59:52Z", "digest": "sha1:4VBCIV63QPNG2SQ4NTXBBSP7ZX6MFPL3", "length": 6589, "nlines": 102, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "August 14, 2020 – Purogami Sandesh", "raw_content": "\nआपण डिजिटल मीडियाचे मालक/संचालक आहात का.. मग सहभागी व्हा.. न्यूज पोर्टल संपादकासाठी डिजिटल मीडिया वर्कशॉप मध्ये….\nमुद्रीत (PRINTED) पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेब पोर्टलवर जाहिरात प्रकाशित\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21942/", "date_download": "2023-02-04T06:37:11Z", "digest": "sha1:QA37KXCQBOLFTSHXIYW7OWO6BJJIZ6XI", "length": 15097, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एळुत्तच्छन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएळुत्तच्छन : (सु. सोळावे शतक). प्रख्यात मलयाळम् संतकवी. संपूर्ण नाव तुंचत्तू रामानुज एळुत्तच्छन. जन्म केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यातील तृकंडियुर या गावी नायर कुटुंबात झाल्याचे सांगतात. तथापि त्याचे संपूर्ण नाव व जीवनवृत्तांत यांविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत.\nअध्यात्मरामायणम् हा त्याचा अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय काव्यग्रंथ. भाषा–अध्यात्मरामायणम् असेही त्याचे नाव रूढ आहे. आजही केरळमध्ये या ग्रंथाचे मोठ्या भक्तिभावाने घरोघर पारायण केले जाते. वाल्मीकि रामायणाच्या स्वैर अनुवादातही एळुत्तच्छनची स्वतंत्र प्रतिभा दिसते. महाभारताचाही त्याने मलयाळम्‌मध्ये भारतम् नावाने संक्षिप्त अनुवाद केला. त्यात कृष्णभक्तिला प्राधान्य दिलेले आहे. यांशिवाय भागवतम्, उत्तररामायणम्,हरिनामकीर्तनम्, चिंतारत्‍नम् इ. काव्यग्रंथही त्याने लिहिले. तथापि त्यांतील शेवटच्या दोन ग्रंथांच्या कर्तृत्त्वासंबंधी अभ्यासकांत मतभेद आहेत.\nसंस्कृत, तमिळ व तेलुगु ह्या भाषांवरही त्याचे चांगले प्रभुत्व होते. त्याने आपले सर्वच काव्यग्रंथ ‘किळिपाट्‍टु’ (‘किळि’ म्हणजे पोपट आणि ‘पाट्‍टु’ म्हणजे गाणे. पोपटाच्या मुखाने कथा वदविणे) नावाच्या काव्यप्रकारात लिहिले आहेत. अलंकृत व लालित्यपूर्ण भाषा, आकर्षक वर्णनशैली, उठावदार व्यक्तिचित्रण व उत्कट रसपरिपोष यांमुळे त्याचे ग्रंथ अत्यंत लोकप्रिय ठरले. त्याचा प्रभाव नंतरच्या अनेक कवींवर दिसतो. मलयाळम् भाषा समृद्ध करण्याचे त्याचे कार्य ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.\nनायर, एस्. के. (इं.) कापडी, सुलभा (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शे��र करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://360marathi.in/category/information/", "date_download": "2023-02-04T05:05:18Z", "digest": "sha1:DLSD5JZ4UO6MG5WZI7R3BIZEKW3HABTE", "length": 15465, "nlines": 78, "source_domain": "360marathi.in", "title": "माहिती - 360Marathi", "raw_content": "\nवेगवेगळ्या विषयी मराठीत माहिती वाचण्यासाठी उत्कृष्ट ब्लॉग म्हणजे ३६०मराठी\nजातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Caste Certificate Documents in Marathi\nजातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : जर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आरक्षणाचा लाभ घेण्या पासून तर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी देखील जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी … Read more\nमहाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील रहिवाशांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात जातात, ज्यांचा लाभ नागरिकांना त्यांच्या वर्गवारीनुसार मिळतो . आज या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सरकारी योजनांची माहिती देणार आहोत . ज्यात शिष्यवृत्ती योजना, पेन्शन योजना, आरोग्याशी संबंधित योजनांची इ. ची माहिती असेल. तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया सरकारी योजना महाराष्ट्र 2023, तसेच शेवटी तुम्ही … Read more\nवास्तुशास्त्रानुसार जिना: दिशा, पायऱ्यांची संख्या, माहिती, उपाय, फायदे, तोटे | Vastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava\nVastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava – घराचे बांधकाम वास्तुशास्त्रानुसार करावे. वास्तूचे पालन केल्याने घरात आनंद आणि स्मृती राहते. घरासाठी वास्तुशास्त्र टिप्स देत असतो. घरातील जिन्याच्या संबंध कोणत्याही घराच्या प्रगतीशी निगडित असतो. जिना हा घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील चढ-उतारांशी संबंधित असतो. पायऱ्यांच्या दिशेसोबत, जिथे जिना आहे, तिथे काय आहे किंवा नाही हे देखील आवश्यक आहे. … Read more\nवास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava\nया आधी आपण वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी याबद्दल संपूर्ण माहिती घेतली. त्याच रचनेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे घराचे प्रवेशद्वार / मुख्य दरवाजा. आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा कसा असावा कोणत्या दिशेला असावा दक्षिणमुखी दरवाजा असल्यास काय करावे मुख्य दरवाजाशी निगडित वास्तुदोष असल्यास त्यास कसे टाळावे मुख्य दरवाजाशी निगडित वास्तुदोष असल्यास त्यास कसे टाळावे इत्यादी. जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वाना माहित आहे कि, … Read more\nCategories माहिती Tags Vastushastra Marathi, घराचे वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्रा टिप्स Leave a comment\nVastu Shastra Tips Marathi – वास्तूशास्त्र हे आपल्या पूर्वजांनी अगदी बुद्धीचा वापर करून मानवाला स्वतःच्या घरात निरोगी, प्रसन्नता आणि सुखाचा अनुभव कसा होईल यासाठी तयार केलेली एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला कोणती गोष्ट असावी वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा त्याचा उंबरठा कोणत्या लाकडाचा असावा त्याचा उंबरठा कोणत्या लाकडाचा असावा\nडिमॅट अकाउंट म्हणजे काय, कसे खोलावे, प्रकार, फायदे, | Demat Account all Information in Marathi\nDemat Account all Information in Marathi – आपण मागील काही वर्षांत वारंवार ‘डिमॅट खाते’ हा शब्द ऐकलाच असेल आपण, डिमॅट अकाउंट म्हणजे काय याबद्दल आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता लागली असेल तर, चला त्याबद्दल समजून घेऊया. या पोस्ट मध्ये आपण समजून घेऊया कि, अशा सर्व मूलभूत प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला आज मिळून जातील. चला तर … Read more\n7/12 उतारा ऑनलाईन कसा शोधायचा| ऑनलाइन सातबारा बघणे | 7/12 Utara in Marathi Online\n7/12 Utara in Marathi Online : ७/१२ व ८अ बघायचा आहे किंवा जमिनीशी सम्बंधित सुविधांचा लाभ Online घेऊ इच्छिता, तर हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा. जसे कि तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्र शासनाने 7/12, 8A, भू नकाशा, फेरफार अश्या अनेक सुविंधासाठी Online पोर्टल म्हणजेच वेब्सिते सुरु केली आहे. कुठल्याही जिल्याचा ऑनलाईन सातबारा बघणे अगदी सोप्पे आहे. … Read more\nक्रेडिट कार्ड म्हणजे काय \nक्रेडिट कार्ड चे फायदे आणि तोटे : सहसा, ग्राहक ऑनलाईन खरेदीसाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड घेतात, हे एक प्रकारचे कर्ज आहे जे तुम्हाला खरेदी केल्यानंतर बँकेला परत करावे लागते. जरी सामान्य लोकांसाठी बँकेतून क्रेडिट कार्ड कार्ड घेणे खूप कठीण आहे, परंतु जर तुम्ही कोणतीही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल तर बँका तुम्हाला कार्ड अगदी सहज … Read more\nडेबिट कार्ड माहिती : उपयुक्तता, फायदे-तोटे, प्रकार, कसे काढावे | Debit Card Information in marathi\nDebit Card Information in marathi – जर तुमचे स्वतःचे बँक अकाउंट असेल तर तुम्हाला एटीएम किंवा डेबिट कार्ड काय आहे हे स्पष्टपणे माहित असेल परंतु जर तुम्ही पहिल्यांदा बँकेत तुमचे खाते उघडत असाल, तर तुमच्या मनात प्लास्टिक कार्ड (डेबिट कार्ड) बाबत खूप गोंधळ होईल. तुमच्या या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये डेबिट कार्डची … Read more\nमासिक पाळी येण्यासाठी कोणत्या गोळ्या खाव्या मासिक पाळी येण्याच्या गोळ्या कोणत्या\nवास्तुशास्त्रानुसार जिना: दिशा, पायऱ्यांची संख्या, माहिती, उपाय, फायदे, तोटे | Vastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava\nवास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava\nडिमॅट अकाउंट म्हणजे काय, कसे खोलावे, प्रकार, फायदे, | Demat Account all Information in Marathi\nजाणून घ्या, डिलिव्हरी नंतर पाळी कधी येते | बाळंतपणानंतर नंतर पाळी कधी येते\n10+ लघवी पिवळी होण्याची कारणे आणि लघवी चा कलर चार्ट| Causes Of Yellow Urine In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/1211", "date_download": "2023-02-04T06:39:04Z", "digest": "sha1:IS4KBDVE2JTHQNG4IKDON7UFV2SMZZ4L", "length": 15205, "nlines": 145, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "“ज्योती ऊर्फ राणी जवळेकर” श्रमिक पत्रकार संघाच्या “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ताज्या बदलापूर सामाजिक\n“ज्योती ऊर्फ राणी जवळेकर” श्रमिक पत्रकार संघाच्या “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित\n“ज्योती ऊर्फ राणी जवळेकर” श्रमिक पत्रकार संघाच्या “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित\nश्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी व ऊर्जा निर्माण करणारा\nबदलापूर / अण्णा पंडित :\nकोरोना जागतिक महामारीने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यात पर्यायाने अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यात ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.\nकु. ज्योती (राणी) जवळेकर या सामाजिक परिवर्तन चळवळीच्या पुरस्कर्त्यां व बदलापूर शहर भाजपा युवा मोर्चा सचिव तसेच आदिवासी विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या राज्य सचिव या पदावर कार्यरत असून त्यांनी कोरोना महामारीच्या भयाला न जुमानता शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन करुन कोरोना महामारीला पायबंद घालण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती गरजवंत, हातमजुरी करणारे, अशिक्षित व शासकीय सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार साबणाने हात स्वच्छ धूणे, सॅनेटायझर व मास्कचा वापर करणे इ. कोरोना महामारी विषयी माहिती देवुन त्यांचे प्रबोधनासह सामाजिक भान ठेवून आदिवासी गरीब व हातमजुरी करणा-या कुटुंबांना दानशूर व सेवाभावी सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करणेस मदत केली आहे. त्यांनी कोरोना महामारी च्या बिकट परिस्थितीत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन “श्रमिक (मु) पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य” या संघटनेने ‘कोरोना योद्धा’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.\nहा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असुन सामाजिक कार्य करण्यास नेहमीच ऊर्जा देईल अशी भावना व्यक्त करुन कु. राणी जवळेकर यांनी श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्य���्ष मा. प्रकाश संकपाळ आणि अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. संघटनेचे प्रदेश-सरचिटणीस तसेच श्रमिक पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुरस्कार प्राप्त राणी जवळेकर या युवा समाजसेविकेचे पक्षपदाधिका-यांसह समाजातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nखदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू\nखदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद पनवेल/ संजय कदम : कपडे धुण्यासाठी खदानीत गेलेल्या महिलेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने त्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खैरणे गावात घडली आहे. खैरणे गावात असलेल्या पाण्याच्या खदानीत कपडे धुण्यासाठी सुरवंता खंडू माने (28) या गेल्या असता त्यांचा पाय घसरल्याने त्या खदानीत पाण्यात पडल्या. […]\nअलिबाग ठाणे ताज्या पनवेल मुंबई रायगड सामाजिक\nआद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा\nआद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने… आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी विचार मंचाच्या (प्रतिष्ठान) प्रयत्नांनी तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना, महाराष्ट्र आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान, शहापूर यांचे विशेष सहकार्याने आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे […]\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nआदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न\nआदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : तालुक्यातील सारसई विभागातील टपोरा वाडी आणि गोविंद वाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांसाठी युसूफ मेहेरली सेंटरच्या वतीने नुकताच दोन दिवसीय कृषी विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी […]\nस्व.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान सन 2020-21 अंतर्गत वृक्षलागवड मोहीम संपन्न\nखारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत म���बाईल टॉवर पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/23/%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2023-02-04T06:11:54Z", "digest": "sha1:XGMYAS5LQMWDU5AKU7TOIUXI7NT6DV5Z", "length": 33585, "nlines": 113, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "बळीराजा, शेतीला द्या तंत्रज्ञानाची जोड - Sakal - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nबळीराजा, शेतीला द्या तंत्रज्ञानाची जोड – Sakal\nबळीराजा, शेतीला द्या तंत्रज्ञानाची जोड – Sakal\nमहात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या पुस्तकात शेतकऱ्यांच्या दारुण अवस्थेचे वर्णन करत त्याच्या कारणांचीही मीमांसा केली होती. शेतकऱ्यांची अवस्था आजही फारशी बदललेली नाही. तो परिस्थितीशी झुंजतोच आहे, पण जागतिकीकरणानंतर त्याची चारही बाजूंनी कोंडी झाली आहे. आताच्या डिजिटल युगात तो अधिकच खोल गर्तेत चालला आहे. यावर राज्यकर्ते फक्त मलमपट्ट्या करण्याची चलाखी दाखवत आहेत. दुप्पट उत्पन्न, दीडपट हमीभाव अशा गगनभेदी घोषणा देत आहेत. उद्योगासाठी पायघड्या घालणारे राज्यकर्ते शेतीक्षेत्राबाबतही तशीच ठोस धोरणे राबवत नाहीत, तोपर्यंत शेतकरी ‘दीन’ राहणार आहे.\nआज राष्ट्रीय किसान दिन. आजच्या दिवशी कुठल्याही बाजार समितीत जा. वांगी, कांदे, भेंडी, टोमॅटो या दररोज लागणाऱ्या शेतमालाचे भाव १० ते १५ रुपये किलो आहेत. यापेक्षा कोबी, फ्लॉवर ३ ते ६ रुपये, बटाटा १४ ते २०, वाटाणा २० ते २५ प्रतिकिलो हे भाव शेतकऱ्याला मातीमोल करणारे आहेत. मेथी, कोथींबीर अशा पालेभाज्या तर शेतातून काढून बाजारात न्यायचाही खर्च परवडणार नाही, अशा भावात विकल्या जात आहेत. किसान दिनादिवशी शेतकऱ्यांची परिस्थिती अशी ‘दीन’, ‘करुण’ आहे. गेली काही वर्षे हीच परिस्थिती आहे. विशेषतः कोरोना सुरू झाल्यापासून शेतकऱ्याला कुठल्याही शेतमालाला भाव मिळालेला नाही. नाही म्हणायला फक्त कापूस, ऊस, तांदूळ याला भारी नव्हे पण बरा भाव आहे. दुसरीकडे शेतीच्या भांडवलात प्रचंड वाढ होत चालली आहे. अशात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी याने शेतकऱ्याला चालू वर्षात अधिकच हतबल केले आहे. कर्जबाजारीपण वाढते ते यातूनच.\nआत्महत्यांचे पाप महाराष्ट्राच्या भाळी\nसाहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी कर्जबाजारीपणापायी पहिली आत्महत्या केली. त्यानंतर धोरणात्मक उपाय झाले नसल्याने आत्महत्यांमध्ये वाढच होत चालली आहे. कुठल्याही युध्दात मरत नाहीत इतके लोक शेतीपायी मृत्यू पावले आहेत. मागील चार वर्षात देशात जवळपास २३ हजार शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचे पाप महाराष्ट्राच्या भाळी अनेक वर्षांपासून गोंदलेलेले आहे. फक्त सरकार बदलत गेले. राज्यात २०१९ मध्ये २ हजार ८०८ तर २०२० मध्ये २ हजार ५४७ तर २०२१ मध्ये २ हजार ७४३ आत्महत्या झाल्या आहेत.\nकेंद्र सरकार निवडणुकांमध्ये मग्न\nकर्जमाफी योजनेनंतरही चालू वर्षात दहाच महिन्यात २ हजार ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झाले आहे. याचा अर्थ केंद्राची, राज्याची धोरणे चुकत आहेत हे नक्की. चालू वर्षीच पहा निम्मे खरीप पीक अतिवृष्टीने वाया गेले. उरलेल्या पिकात उत्पादनात प्रचंड घट झाली. आता रब्बी पिके रोगग्रस्त झाली आहेत आणि जी बाजारात येताहेत त्यांना भाव नाही. राज्यात चाललेल्या राजकीय साठमारीत आणि केंद्रसरकार निवडणुकांमध्ये मग्न राहिल्याने याकडे लक्ष कोण देणार आणि शे��करीही आता भांडायचा कमी झाला आहे हेही वास्तव आहे.\nधोरणे राबविण्यात सरकारी पातळीवर अपयश\nस्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी १९५२ मध्येच उद्योग आणि शेती यामध्ये शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. शेती कमकुवत राहिली तर उद्योगही कमकुवत राहतील अशी भूमिका घेतली. त्यादृष्टीने नियोजन आयोगात शेतीला प्राधान्य दिले. १९६० ची हरितक्रांती देशाला वरदान ठरली. अन्नधान्याची कमतरता देशाने भरून काढली आणि शेतकरी पोशिंदा बनला. मात्र १९७० नंतरच्या सरकारचा शेतीविषयक दृष्टिकोन बदलला. वेतनवाढी होत गेल्या, उद्योग वाढत गेले शेतीविषयक सकारात्मक धोरणे राबविण्यात सरकारी पातळीवर अपयश आले. यातून प्रचंड विषमता निर्माण झाली आहे.\nकर्जमाफी तरीही अवस्थेत बदल नाही\nनेहरू सरकारच्या वेळी शेतीचा देशाच्या सकल उत्पन्नातील वाटा ५२ टक्के होता. आजही पन्नास टक्केपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून असतानाची त्यांचा वाटा वीस टक्केंपेक्षा कमी आहे. यावर\nउपाय म्हणून अलीकडे मलमपट्ट्या लावण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्रात सेना-भाजप सरकारने पहिली कर्जमाफी योजना आणली. महाविकास आघाडी सरकारने ती योजना संपत नाही तोवर दुसरी कर्जमाफी योजना आणली. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांच्या अवस्थेत बदल झालेला नाही. केंद्रसरकारने तर वर्षाला तीन टप्प्यात नाममात्र सहा हजार रुपये देण्याची पीएम किसान योजना सुरू करून आपल्या शेतीविषयक धोरणांच्या अपयशावर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न केला आहे.\nअतिवृष्टी, महापूर अशा काळात अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांना मोठा आधार दिला असल्याचा आव आणत आहेत. अधूनमधून साखर निर्यातीला, उसाच्या एफआरपीसाठी व्याज सवलत अशा अनुदानाच्या योजना राबवून शेतकरी तात्पुरता खूष केला जातो आहे. त्याऐवजी कमी व्याजदरात अर्थपुरवठा, रास्त वीजबिल, पुरेशी वीज, बि-बियाण्यांची उपलब्धता, रास्त दरात खतपुरवठा, हमीभाव, व्यक्तिनिहाय पीकविमा, सततचे शेतीसंशोधन अशा गोष्टींची आवश्यकता आहे.\nकिमान हमीभावाबाबत अंमलबजावणी नाही\nकर्जमाफीपेक्षा सर्व पिकांना किमान हमी भाव (एमएसपी) कायदा लागू करण्याची गरज आहे. आतापर्यंत रब्बी आणि खरीप मिळून केवळ २३ पिकांना किमान हमीभाव दिला जातो. तोही उत्पादन खर्चावर दीडपट नफा असा भाव दिला जात नाही. जो दिला जातो त्याचेही बाजारात संरक्षण करण्याची कुठलीही अंमबलजावणी राज्य अथवा केंद्र करत नाही. एका अर्थी ती किमान हमी भाव योजनेची थट्टाच आहे. तीन कृषी कायदे मागे घेताना केंद्रसरकारने सर्व पिकांना एमएसपी देण्याबाबत समिती नेमून कार्यवाही करू असा शब्द दिला होता. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही.\nदेशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येत ‘एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा’ची उभारणी केली आहे. त्या मार्फत सर्व प्रकारचे अन्नधान्य, भरडधान्ये, फळे, मसाला पिके, औषधी वनस्पती, फुलझाडे, दूध, चारा पिके, नर्सरी, जनावरे, मत्स्य व रेशीमपालन इत्यादींना एमएसपीची रास्त मागणी केली आहे. या ठोस धोरणाची अंमलबजावणी केली तर अनुदानांच्या कुबड्या द्यायची गरजच उरणार नाही. दुर्दैवाने शेतकऱ्यांमध्ये याबाबत पुरेशी जागृती नाही. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत शेतकऱ्यांनी सत्याग्रह धरला तरच या गोष्टी होऊ शकणार आहेत.\nशेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळणार असे सांगणारी पंतप्रधान फसल बिमा योजना २०१६ मध्ये वाजतगाजत आली. खरीप पिकासाठी दोन टक्के तर रब्बीला दीड टक्का प्रीमीयम भरावा लागतो. मात्र, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी पंतप्रधान पीक विमा योजना राफेल घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे, असा आरोप केला होता. देशातल्या सतरा कंपन्यांना बावीस हजार कोटी रुपयांचा फायदा २०१९ मध्ये झाला असल्या आरोप झाला. आजही ती परिस्थिती बदललेली नाही. वीमा कंपनीच दिवसाला साडेतीन कोटी रुपये नफा कमवत आहेत आणि दुसरीकडे सरकार पीक विम्याचे किचकट निकष. कंपन्यांची मनमानी यामुळे शेतकरी विमाच नको अशा मानसिकतेत गेला आहे. यात राज्यकर्त्यांनी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.\nशेतीला हवा कमी व्याजदराचा पतपुरवठा\nशेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार अशी राज्य व केंद्रसरकारची योजना आहे. वास्तविक ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहे. ऊस, द्राक्ष, टोमॅटो अशा पिकांना एकरी चाळीस ते पन्नास हजारांचे पीककर्ज उपलब्ध होते. म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्याला लाखभरच शून्य टक्क्यांनी मिळतात. अन्य पिकांना त्यापेक्षा नाममात्र कर्ज मिळते. तेही वर्षात फेडले तर लाभ अन्यथा पूर्ण व्याज वसूल केले जाते. ज्यांना व्यवसाय, नोकरी, कंत्राटदारी याचा आधार तेच शून्य टक्क्यांचे जास्त करून लाभधारक आहेत हे वास्तव आहे. खरी गरज आहे ती मध्यममुदत व दीर्घ म��दत कर्ज कमी व्याजदराने देण्याची यासाठी शेतकरी आजही १३ ते १५ टक्के इतका गलेलठ्ठ व्याजदर सहन करतो. राष्ट्रीय बँका तरी त्याला कुठे उभ्या करतात. त्यासाठीही सहकारी बँकेवरच अवलंबून. याउपर अवकाळी किंवा दुष्काळी घाला झाला की तो थकतो. त्याच्या व्याजात भर पडत जाते.\nबँकांकडून शेतकऱ्याला सळो की पळो\nउद्योजकांचे मागील काही वर्षात तब्बल दहा लाख कोटी कर्ज निर्लेखित करणाऱ्या बँका शेतकऱ्याला मात्र सळो की पळो करून सोडतात. उद्योजक परदेशात परागंदा होत असला तरी शेतकरी मात्र जगच सोडून जातो. त्याला चार ते पाच टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला तर कर्जमाफीची आवश्यकता उरणार नाही. शेतीला उद्योगाचा दर्जा द्या आणि तो सरकारी उद्योगाचा दिला तर अधिक चांगले असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.\nजागतिक हवामान बदलाचे आव्हान\nनापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वादळे अशा संकटांची वारंवारता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले महापूर काय किंवा पाकिस्तानातील दोन महिने चाललेला महापूर काय हे जागतिक तापमान वाढीचे परिणाम आहेत हे शेतकऱ्यांनी आता समजून घेतले पाहिजे. याला कारणीभूत लोक अन्य कुणी असले तरी परिणाम मात्र सामान्य माणसांना व शेतकऱ्यांना भोगायला लागणार आहेत. त्यामुळे येत्या काळात तापमानवाढीच्या स्थितीत टिकतील असे वाण विकसित करण्याची गरज आहे. पण त्याऐवजी गोबर-गोमूत्र याच्याच संशोधनावर भर दिला जात आहे. तसेच मागील वर्ष-दोन वर्षात संशोधन संस्थांना घरघर लागली आहे. सातत्याने महाराष्ट्राला उत्कृष्ट उसाचे वाण देणाऱ्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्रात आजघडीला पन्नास टक्के संशोधक व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत यावरून कृषी संशोधनाकडे किती लक्ष आहे हे पुरेसे बोलके उदाहरण आहे.\nशेतकऱ्यांनाही आगामी काळात काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. कीटकनाशके, रासायनिक खते यांचा अतिवापर टाळावा लागणार आहे. पाण्याचा अतिवापर टाळून ठिबक सिंचन योजनेचा वापर आवश्यक झाला आहे. सरकारने त्याला ७५-८० टक्के अनुदान देऊन उत्तम निर्णय घेतला आहे. झीरो बजेट शेतीचा सोस आपल्याला परवडणारा नाही. मात्र, सेंद्रिय खतांचा वापर वाढवत नेण्याची युक्ती करावी लागणार आहे. अनेक तरुण शेतीची वाट चोखाळून नवनव्या प्रयोगातून उत्कर्ष साधत आहेत याचे अनुकरण करावे लागणार आहे. बाजाराचा अभ्या�� करून पिकाचे नियोजन करावे लागणार आहे.\nशेतकऱ्याची शोषणातून मुक्तता हवी\nसध्या शेतकऱ्यांच्यात जमिनीचे तुडे झाल्याने बांध, वाटणी यातून भांडणतंटा प्रचंड वाढला असून पोलिस ठाण्यात ऐंशी टक्के गुन्हे हेच आढळून येत आहेत. सरसकट डिजिटल पध्दतीने जमीन मोजणी करून बांध निश्चिती करून देण्याचे आणि प्रत्येकास रस्ता देण्याचे पुण्यकर्म महसूल, भूमी अभिलेख विभागाने पार पाडणे आवश्यक आहे. सातबारापासून जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या नोंदीपर्यंत शेतकऱ्याची शोषणातून मुक्तता केली तर स्व. चौधरी चरणसिंह किंवा स्व. वसंतराव नाईक यांचा आपण आचही सन्मान ठेवलाय असे ठामपणे म्हणता येईल.\nमी सन २००० पासून द्राक्ष शेती करत आहे. मला सुरुवातीला क्रॅकिंग समस्या उद्‌भवत होत्या, तसेच व्हाईट व्हरायटीला लांबी व फुगवण, शुगरची समस्या होत्या. त्यासाठी धनश्री क्रॉप सोलुशन प्रा. लि. पुणे कंपनीकडून सन २०१२ पासून नियमित प्रत्यक्षात मार्गदर्शन मिळाले. यामुळे वरील समस्यांपासून माझे पूर्णपणे समाधान झाले. त्यांचेकडील Novatec 14/48 Novatec 21/ Ferilon Combi 2/ Basfoliar Cover SL/Basfoliar Boro SL/Basfoliar Kelp O SL/ Basfoliar Algae SL/Basafer Plus अशी अनेक उत्पादने वापरून वरील समस्येपासून माझी कायमची सुटका झाली. त्यांचेकडील सर्व उत्पादने वापरून मी १००% द्राक्ष एक्स्पोर्ट करत आहे. त्यांचे उत्पादनातून मी पूर्णपणे समाधानी आहे. तरी माझे सर्व शेतकरी बांधवांनी धनश्री कॉप सोल्यूशन प्रा.लि.,पुणे यांची उत्पादने वापरून आपणही समाधानी होऊ शकता.\n– सुरेश गोविंद करगणे, (मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली)\nशेतीचे कायदे बदलण्याची गरज\nमागील वर्षी शेतकऱ्यांच्या अथक आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मागे घेतली. अजूनही अनेक विधेयके आहेत जी शेतकऱ्यांच्या मानेवर भुतासारखी बसली आहेत. शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार २२६ प्रकारचे कायदे शेतकऱ्यांना जाचक आहेत. उदाहरणार्थ- सध्या महाराष्ट्रात १ कोटी ५३ लाख शेतकरी आहेत तर कृषी उत्पन्न बाजार समित्या केवळ ३०७ आहेत एकीकडे खुले अर्थकारण करण्याला प्रोत्साहन द्यायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पायात बेड्या अडकवायच्या अशी ही पद्धत आहे.\nबाजार समिती कायद्यांमध्ये दुरुस्ती करून हजारो समित्या उभारून स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. असाच जीवनावश्यक वस्तू कायदा – १९५५ हा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणा��ा आहे.\nमागील वर्षी आयात केलेली सोयाबीन पेंड, त्याआधीची साखरेची व कांद्याची आयात. शेतमाल आयात-निर्यातीच्या नियंत्रणाचा हक्क हा कायदा सरकारला देतो. जगात चाळीस रुपये किलो साखर चाललेली असताना कारखाने साखर बाहेर पाठवू शकत नाहीत हे सरकारी नियंत्रणच होय. दुसरीकडे कांद्याच्या भावाचा लाभ स्थानिक शेतकरी घेऊ लागला की त्याची आयात करून भाव पाडण्याचा सरकारी अधिकार अबाधित आहे. खुल्या अर्थव्यवस्थेचा शेतकऱ्याला काय लाभ झाला याचा विचार करण्याची गरज आहे. भूमी अधिग्रहण कायदा, कमाल जमीन धारणा कायदा यातही सुधारणा आवश्यक आहेत. दोन साखर कारखान्यांतील अंतर, इथेनॉल प्रकल्पातील अंतर याविषयीचे कायदेही जुने झाले आहेत. महसूलचे कोणत्याही जमिनीवर शिक्के मारण्याचे अधिकार आजही कायम आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nAgriculture News: खानदेशातील शेतकरी वळणार सुबाभूळ शेतीकड ...\nGlyphosate : ‘पीसीओ’ संकल्पना व्यावहारिक आहे का\nअतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना नोंदीसाठी मागितली लाच, तल ...\nTractor News : बातमी कामाची\nसमरजितसिंह मुलाखत – Sakal ...\nParbhani : सोयाबीन पिकाचा दिवाळीपूर्वी द्या अग्रीम पीकवि ...\nसुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट : 'केंद्र सरकारच्या विर ...\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती – अ‍ॅड. शिवा ...\nबिग अनाउंसमेंट: राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर य ...\nउन्हामुळे टायर उद्योगाला सुगीचे दिवस; रिमोल्ड टायरकडे व��� ...\nशेतकऱ्यांच्या समस्या – Loksatta ...\nलेखः राजा कालस्य कारणम्… उद्धवरावांचे (गेलेले) सरक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/withdrawal-of-bank-rescue/", "date_download": "2023-02-04T06:19:13Z", "digest": "sha1:MMGVPBV6YVX6IY3IA3C3WT3RDE75OROB", "length": 10186, "nlines": 89, "source_domain": "metronews.co.in", "title": "' बँक बचाव ' ची माघार - Metronews", "raw_content": "\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\n‘ बँक बचाव ‘ ची माघार\nअर्बन बँकेच्या १४ जागांसाठी निवडणूक ; चार जागा बिनविरोध\nनगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बँक बचाव पॅनेलच्या सर्व २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकार पानेलची एकहाती सत्ता बँकेवर प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण १८ पैकी चार मतदारसंघात केवळ एकेक अर्ज शिल्लक राहिल्याने, या जागा बिनविरोध होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. इतर दोन मतदारसंघातील १४ जागांसाठी मतदार होत असून , २१ उमेदवार रिंगणात आहेत.\nशिल्लक अर्जांपैकी सहकार पॅनेलच्या उमेदवारांबरोबर अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे या जागांच्या निवदिचीही चुरस संपली आहे. त्यामुळे बँकेवर एकहाती सहकार पॅनेलची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकार पॅनलचे प्रमुख सुवेंद्र गांधी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ येणार आहे.\nनगर अर्बन बँक आधीच अडचणीत आहे. निवडणूक लादून मोठ्या खर्चाचा बोजा बँकेवर पडेल,. सभासदांच्या हितासाठी हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आमचे म्हणणे होते, तरीही विरोधकांनी अर्ज दाखल केले . निवडणूक होऊन बँक आणखी अडचणीत यू नये म्हणून आमच्या बँक बचाव पॅनेलच्या सर्व २२ उमेदवारांनी आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याचे पॅनलचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.\nअर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर सायंकाळी या पॅनेलच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गांधी यांच्यासह मनोज गुंदेचा, संजय छल्लारे, राजेंद्र काळे, अच्युत पिंगळे, तसेच इतर नेते उपस्थित होते.\nअर्ज मागे घेण्याबाबत आपली भूमिका मांडतांना गांधी म्��णाले, कि २०१४ ते १९ दरम्यान बँकेच्या संबंधित संचालक मंडळाने अनेक गैरव्यवहार केले. बँकेच्या ताळेबंद च खोटा लिहिला. कर्जदारांकडून रक्कम स्वीकारल्याचे निदर्शनास आले. हे बँकेला घटक आहे. साबंशितांवर निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली होती, परंतु अशाही परीस्थित संबंधित माजी संचालक पुन्हा निवडणुकीस उभे राहिले. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार असल्याने बँकेवर पुन्हा निवडणुकीची वेळ येऊ शकते. सध्या बँक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यास बँकेकडे रक्कम शिल्लक नाही. असे असतांना आणखी खर्च कशाला करायचा, म्हणून हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आमचे म्हणणे होते.\nहे ही पहा आणि सब्सक्राईब करा.\nकेवळ मागील संचालक मंडळातील गैर व्यवहाराचा आरोप असलेल्या लोकांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असे आमचे म्हणणे होते. तथापि, हे विरोधकांना मान्य झाले नाही. बँकेवर निवडणूक लादून अडचण वाढविणे योग्य नाही. त्यामुळे आमच्या पॅनेलमधील २२ जणांनी अर्ज मागे घेतले. एकूण १८ पैकी एका जागेवर आम्ही उमेदवार दिलाच नव्हता. उर्वरित १७ जागांसाठी १७ व इतर अपक्ष पाच, अशा २२ उमेदवारांनी माघार घेतली.\nनगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा\nएस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nकचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का \nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष\nवै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण…\nनगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/obeying-traffic-rules-is-a-collective-responsibility-minister-shambhuraj-desai/", "date_download": "2023-02-04T05:44:56Z", "digest": "sha1:JVR55QPMF3D35QZDP3LIB3LKFAYNEK57", "length": 14088, "nlines": 93, "source_domain": "sthairya.com", "title": "वाहतुकीचे नियम पाळणे ही सामू��िक जबाबदारी – मंत्री शंभूराज देसाई - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nवाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी – मंत्री शंभूराज देसाई\nराज्य रस्ता सुरक्षा अभियान उद्घाटन\n दि. १२ जानेवारी २०२३ मुंबई रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.\nराज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे उद्घाटन मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते आज मुंबईत एनसीपीए सभागृह, नरिमन पॉईंट येथे करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. या कार्यक्रमास परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनोटिया, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल, पोलीस सह आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आदी उपस्थित होते.\nमंत्री श्री. देसाई म्हणाले, परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. १७ जानेवारी २०२३ पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येईल. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी. नागरिकांना शिस्त लागणे व अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट असून दंडाची वसुली करणे हे शासनाचे उद्दिष्ट नाही.\nमुलांना शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकवले गेले पाहिजेत, शाळा महाविद्यालयांमध्ये ज्या पालक आणि शिक्षक सभेत परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करावे. परिवहन विभागामार्फत अनेक सुविधा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन प्रवास करताना वेग मर्यादा आणि वेळ मर्यादा पाळली पाहिजे.\nसात फेसलेस सेवांचे लोकार्पण\nमोटार वाहन विभागामार्फत 58 सेवांपैकी 18 सेवा यापूर्वीच फेसलेस देण्यात येत आहेत. आज राज्य उत्पादन शुल्�� मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते नवीन सात सेवांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांकरिता तात्पुरता परवाना, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, दुय्यम शिकवू अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, वाहक अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, धोकादायक माल वाहने चालविण्यास मान्यता या सेवा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण 25 सेवा फेसलेस सुरू झाल्या आहेत.\nयावेळी मागील वर्षाच्या तुलनेत अपघातामध्ये लक्षणीय घट होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, अकोला या जिल्ह्यांच्या रस्ता सुरक्षा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई शहर आणि उपनगर 27 टक्के, नंदुरबार 18 टक्के, अकोला 16 टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.\nअपघातांचे विश्लेषण करणारी मार्गदर्शिका आणि वेस्टन इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या रस्ता सुरक्षा वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूत (Good samaritan), रस्ता सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक बांधिलकी ठेवणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.\nप्रवचने – नामाचे सूक्ष्म स्वरूप\n‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत\n‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुलाखत\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य ड���. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/8013", "date_download": "2023-02-04T05:31:07Z", "digest": "sha1:AFHZNRDIB5GTLEJTIEKHEMM2OYIC7FPU", "length": 11680, "nlines": 105, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "निवृत्तीनंतरही खुर्ची सुटेना! – Purogami Sandesh", "raw_content": "\nनागपूर(दि.7ऑगस्ट):-जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे अलीकडेच सेवानिवृत्त झालेत. पण ते अजूनही त्याच पदावर कायम असून, शासकीय अधिकारांचा वापर करीत आहेत. त्यांच्या या वर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अवाक झाले आहेत तसेच त्यांची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश लवकरच शासनाकडून येणार असल्याचीही चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगतेय. तरीही रितसर पुनर्नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांनी परत एकदा या पदावर आपला अधिकार दर्शविल्याची चर्चा आहे.\nवयोमर्यादेच्या नियमानुसार ठाकरे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. नियमानुसार, त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणे अपेक्षित होते. परंतु त्यांची सेवा कायम ठेवण्यात येणार असून, त्यांची पुनर्नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पुनर्नियुक्तीच्या पत्राची वाट न बघता, या पदाची जबाबदारी पार पाडणे सुरूच ठेवले आहे. या सर्व प्रकाराची माहिती सर्वच विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. सेवानिवृत्तीनंतर अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सेवामुक्त करण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची असते. मात्र, वरिष्ठांच्या देखत हा सगळा प्रकार सुरू आहे.\nत्यामुळे ठाकरेंवर कारवाई का होत नसल्याचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत एका सदस्याने हा विषय अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या लक्षातही आणून दिला. पण कुणीही कारवाई केली नाही. एका मंत्र्याचा वरदहस्त असल्याने अधिकारीही कारवाईचा बडगा उभारण्यास धजावत नसल्याची चर्चा दब्या आवाजात सुरू आहे तसेच ते काँग्रेसच्या एका आमदाराचेही नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या पुनर्नियुक्तीचे पत्र येणारच, असा विश्वास त्यांना आहे.\nनागपुर खान्देश, नागपूर, मागणी, मिला जुला , राजकारण, राजनीति, राज्य, रोजगार, लाइफस्टाइल, विदर्भ, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक, हटके ख़बरे\nसहकारी महिलेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून अत्याचार; गुन्हा दाखल\nश्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी – नवीन २४ रुग्ण संक्रमित\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्या���ुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9058", "date_download": "2023-02-04T05:20:22Z", "digest": "sha1:2SOGSPPTND5YNIMPINRVQ3LBFRVNNFP4", "length": 6732, "nlines": 102, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "August 21, 2020 – Purogami Sandesh", "raw_content": "\nजय भगवान महासंघ जालना युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी दादाराव चौरे यांची निवड\nआपण डिजिटल मीडियाचे मालक/संचालक आहात का.. मग सहभागी व्हा.. न्यूज पोर्टल संपादकासाठी डिजिटल मीडिया वर्कशॉप मध्ये….\nमुद्रीत (PRINTED) पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेब पोर्टलवर जाहिरात प्रकाशित\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/presentation-of-25-short-films-sahitya-samrat-gaurav-mahotsav-begins-at-beed-130117125.html", "date_download": "2023-02-04T06:12:20Z", "digest": "sha1:KB4WOF4BCFTU3ZOTLDILRGOPLNO74GFQ", "length": 7848, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "25 लघुपटांचे सादरीकरण; बीड येथे साहित्य सम्राट गौरव महोत्सवास प्रारंभ | Presentation of 25 short films; Sahitya Samrat Gaurav Mahotsav begins at Beed |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगौरव महोत्सव:25 लघुपटांचे सादरीकरण; बीड येथे साहित्य सम्राट गौरव महोत्सवास प्रारंभ\nसाहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘साहित्य सम्राट गौरव महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरुवारी (ता.२८ जुलै) या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महोत्सवाच्या निमित्ता अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित एकूण ३५० लघुपट प्राप्त झाले होते. त्यापैकी २५ लघुपटांची निवड करून ते सादर करण्यात आले. बीडमध्ये साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सुरुवात गुरुवार (ता.२८) झाली. या महोत्सवाचे उदघाटन साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले तर सिनेअभिनेत्री रसिक चव्हाण, पेठ बीड विकास कृती समिती अध्यक्ष अमृत सारडा, प्रेमलता चांदणे, अ‍ॅड. अविनाश गंडले, शिक्षक नेते उत्तम पवार, भाजपाचे नेते सलीम जहांगीर, नगरसेवक भीमराव वाघचौरे, नगरसेवक गणेश वाघमारे, वंचितचे शिवराज बांगर, नगरसेवक विलास विधाते, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बाळू गुंजाळ, नगरसेवक मच्छिंद्र जोगदंड, पत्रकार महेंद्र मुधोळकर, सुनील डोंगरे, सुभाष लोणके, वंचित बहुजन आघाडीचे अनिल डोंगरे, भाजपाचे अजय सवाई, वडार समाज नेते शंकर विटकर, मनोज डरफे, बसपाचे प्रशांत वासनिक, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा महोत्सवाचे निमंत्रक अजिंक्य चांदणे, निमंत्रक सतीश विटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे उद‌्घाटन करण्यात आले.\nया साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या साहित्य सम्राट गौरव महोत्सवातील कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव सतीश चांदणे, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा निमंत्रक अजिंक्य चांदणे, निमंत्रक सतीश विटकर यांनी केले आहे. दरम्यान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणात साहित्यसम्राट गौरव महोत्सव पार पडत असून त्या अनुषंगाने प्रांगणात आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचारांवर आधारित फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे फलक लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत.\nअसे होणार विविध कार्यक्रम\nयशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शुक्रवारी (ता.२९ जुलै) सायंकाळी ६ वाजता लहुजी वस्ताद शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडेल. शनिवारी (ता.३०) सायंकाळी ५ वाजता गायिका कडूबाई खरात यांचा ‘गाणे अण्णाभाऊंचे’ हा कार्यक्रम होणार आहे. आण्णाभाऊ साठे सभागृह येथे रविवारी (ता.३१ जुलै) सकाळी ११ वाजता ५०० महिलांना साड्यांचे वाटप केले जाईल. यासह सोमवारी (ता.१ ऑगस्ट) रोजी सकाळी शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-mohit-gaur-and-shaan-at-indias-raw-star-4823757-PHO.html", "date_download": "2023-02-04T05:51:55Z", "digest": "sha1:GJ5EMH2DP3U5GI2FJSKRLY377IERVQJO", "length": 3354, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India's Raw Star: ग्रॅण्ड फिनालेत पाहा गोहर, मोहितचा Rock परफॉर्मन्स | Mohit Gaur Performa With Shaan At India's Raw Star - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIndia's Raw Star: ग्रॅण्ड फिनालेत पाहा गोहर, मोहितचा Rock परफॉर्मन्स\n(डान्स परफॉर्मन्स देताना गोहर खान)\nमुंबईः यो यो हनी सिंगचा टीव्ही रिअॅलिटी शो 'इंडियाज रॉ स्टार' आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. शुक्रवारी या शोच्या ग्रॅण्ड फिनाले एपिसोड शूट करण्या��� आला. यावेळी मोहित गौरने परफॉर्म केले. तर गायक शान परीक्षकाच्या भूमिकेत होता.\nफिनालेत मोहितने रॉक परफॉर्मन्स दिले. शिवाय शानसोबत एका मंचावरसुद्धा आला. शानने मोहितसोबत गाणेही गायले. या शोची होस्ट गोहर खानचाही धमाकेदार परफॉर्मन्स फिनालेचे आकर्षणबिंदू ठरला. यावेळी गोहर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली.\n'इंडियाज रॉ स्टार'च्या ग्रॅण्ड फिनालेत मोहित गौरसोबत दर्शन रावल आणि ऋतुराज मोहंती पोहोचले आहेत. मोहित जयपूर, दर्शन अहमदाबाद आणि ऋतुराज पुरी (उडीसा)मधील आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा ग्रॅण्ड फिनालेची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/dharmveer-director-pravin-tarde-talks-about-his-first-choice-for-anand-dighe-role-was-not-prasad-oak/articleshow/91615559.cms?utm_source=related_article&utm_medium=bollywood-news&utm_campaign=article-1", "date_download": "2023-02-04T06:42:39Z", "digest": "sha1:NEIXBYDOMFTXWSDOWOWN4Q4NQJNDE2DX", "length": 15137, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\n'धर्मवीर'साठी प्रसादला नव्हे तर या दिग्दर्शकाला होती पहिली पसंती , प्रविण तरडेंचा खुलासा\nअभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारत असलेल्या धर्मवीर चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. बॉक्सऑफिसवरही या चित्रपटानं चांगला गल्ला जमवला आहे. पण या चित्रपटाबद्दल एक महत्त्वाचा खुलासा दिग्दर्शक प्रविण तरडेंनी केला आहे.\nमुंबई: सध्या मराठी चित्रपट 'धर्मवीर' ची सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. चित्रपट धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिनेता प्रसाद ओक यानं आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.\nDharmaveer Trailer- 'डोक्यावर टोपी घालून फिरणारा नाही, डोक्यात जिहाद घेऊन जगणारा मुसलमान आपला शत्रू'\nप्रसाद ओक याला आनंद दिघे यांच्या रुपात पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. प्रसादचा लुक पाहून प्रत्यक्षात आनंद दिघे असल्याचा भास होत असल्याच्या प्रतिक्रिया बऱ्याच जणांनी दिल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रसादच्या अभिनयाचं देखील तितकंच कौतुक होत आहे. पण या चित्रपटात दिघेंची भूमिका साकारण्यासाठी प्रविण तरडे यांची पहिली पसंती प्रसाद नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तरडे यांनी याबद्दल खुलासा केलाय.\nकाय म्हणाले प्रविण तरडे\nधर्मवीर चित्रपट भव्य असावा, असाच विचार होता. इतक्या मोठ्या व्यक्तीचा जीवनप्रवास दाखवायचा त्यामुळं कुठंही चुकायचं नव्हतं. कास्टिंवरही खूप काम केलं. बऱ्याच जणांचे लुक टेस्ट घेतले. पण प्रसाद माझ्या डोक्यातही नव्हता. माझ्या डोक्यात तेव्हा दिग्दर्शक आणि लेखक विजू मान यांचं नाव होतं. पण आनंद दिघेंच्या रुपात जेव्हा प्रसादला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आणखी विचार करण्याचा प्रश्नच नव्हता, असं तरडे म्हणाले.\nVideo: हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर...आनंद दिघे आणि राज ठाकरेंची अखेरची भेट\nधर्मवीर निवडताना..प्रसाद सांगतोय त्याचा अनुभव\n‘भूमिकेसाठी बऱ्याच अभिनेत्यांची लूक टेस्ट माझ्या अगोदर झाली होती. पण हवा तसा; आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा चेहरा त्यांना सापडत नव्हता. दिगदर्शक प्रवीण तरडेंचे सहकारी विनोद वनवेंनी माझं नाव सुचवल्याचं मला नंतर समजलं आणि अचानक एक दिवशी मला मंगेशचा फोन आला. वेळ असेल तर एका लूकटेस्टसाठी ठाण्यात ये. दाढी, मिशी असा मेकअप सुरू केला, तेव्हा मला नेमका अंदाज येईना की नक्की कसली लुक टेस्ट आहे. मंगेश म्हणाला, आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेसाठी लूक टेस्ट आहे. मी क्षणभर स्तब्ध झालो. थोडी आधी कल्पना तरी द्यायची अभ्यास करून आलो असतो. सगळं पटलं आणि चेहरा जुळून आला तरच आपण फायनल करणार आहोत, असे मंगेश म्हणाला. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी जी काही जादूची काडीच माझ्या चेहऱ्यावर फिरवली; त्यांनी माझं रुपडे बदलून टाकलं. दिघेसाहेब हसले की त्यांच्या ओठातून दात दिसायचे, माझे दिसत नव्हते. नाकाचं गणित नीट जमत नव्हतं. त्यावर आम्ही काम केले. नंतर दुसऱ्यांदा लूक टेस्ट आणि त्या गेटअपमध्ये सीन केला. तो व्हिडिओ मंगेशनं एकनाथ शिंदेसाहेबांना पाठवला. त्यांनी लगेचच होकार दिला आणि आनंद दिघेंच्या भूमिकेसाठी माझं नाव निश्चित झालं'; असं अभिनेता प्रसाद ओकनं सांगितलं.\nमहत्वाचे लेखवडिलांच्या निधनानंतर लकी अलींना सोडायची होती मुंबई, आजही बी-टाउनपासून राहतात दूर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट���स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये समजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nकोल्हापूर खेळताना पिठात पडला, नाका तोंडात पीठ गेल्याने ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत; अख्खं कोल्हापूर हळहळलं\nअर्थवृत्त Adani Group: हिंडेनबर्गच्या दणक्याने हादरले अदानी साम्राज्य, भारतीय अर्थव्यवस्थेला किती मोठा धक्का\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nकरिअर न्यूज SPPU Exam Postpone: आध्यात्मिक कार्यक्रमासाठी परीक्षाच ढकलल्या पुढे\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2023-02-04T04:53:05Z", "digest": "sha1:5USV6ZEWCHVJZGKLRVCSJW2QWHB4RGA7", "length": 8253, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:अखिल भारत���य मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nभार्गवराम विठ्ठल वरेरकर‎ (१ क, १ प)\n\"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ८२ पैकी खालील ८२ पाने या वर्गात आहेत.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/640966.html", "date_download": "2023-02-04T05:46:38Z", "digest": "sha1:Y7HCUCJ3M22QCVRMO2JMIQ3MZHRJLUKL", "length": 48618, "nlines": 191, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उघडणार ! - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उघडणार – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री\nराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उघडणार – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री\nश्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री\nनागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.\nअंतिम आठवडा प्रस्ताव; महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन-२०२२ https://t.co/hACT7jXgLg\nएकनाथ शिंदे यांनी मांडलेली सूत्रे –\n१. धानपिकासाठी बोनसची मागणी नसतांना आम्ही शेतकर्‍यांना बोनस दिले. शेतकर्‍यांना काय पाहिजे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n२. तालुका पातळीवर ‘हेलिपॅड’ सिद्ध करणार आहोत. कुणाचा अपघात झाला, तर या ‘हेलिपॅड’ वरून ‘एअर ॲम्बुलन्स’द्वारे उपचारासाठी नेता येईल.\n३. मागील सरकारच्या काळात उद्योगाच्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक १८ मास घेण्यात आली नाही. कोणताही कारखाना २-३ मासांत बाहेरच्या राज्यात ज���त नाही. त्याचे पूर्वनियोजन असते. आधीच्या सरकारकडून प्रतिसाद मिळाला, नाही म्हणून उद्योग अन्य राज्यांत गेले.\n४. उद्योगाच्या जागेत कोण टक्केवारी मागत होते याची चौकशी होईल. जे कारखाने दिले त्यांनी स्वत: ट्वीट केले आहे. आपला राज्यातील एकही कारखाना अन्यत्र जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे.\n५. आमच्या सरकारचे नागपूरचे पहिले अधिवेशन आहे. नागपूरमधील श्रद्धास्थानांना आम्ही भेटी दिल्या. त्यावरून आम्ही अंधश्रध्दा असल्याची टीका करण्यात आली.\n६. बाळासाहेब पितृतुल्य होते. आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांना त्यांनी घडवले. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी ज्यांनी त्यांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप कुणी केले यावरून बाळासाहेबांचे वारसदार कोण हे ठरवा \n७. संतांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला आहे. तुम्ही त्यांनाही भेटला नाहीत. ‘भारत जोडो’ च्या नावाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान कुणी केला \n८. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर हटवण्याचे धारिष्ट्य कुणी केले नव्हते, ते आम्ही केले. गड-किल्ले यांच्या सर्वधानासाठी प्राधिकारण स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला.\n९. पंढरपूरच्या विकासाचे काम करतांना आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही. भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात, हीच आमची भावना आहे.\n१०. राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. चंद्रपूर येथे दीक्षाभूमी करण्यात येईल.\n११. महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक तो पालट करण्यात येतील.\nमहाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी ‘टास्क’ देण्यात आले होते \nमहाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी ‘टास्क’ देण्यात आले होते. त्या अधिकार्‍यांचे नाव मी घेत नाही. माझ्यासह काही लोकांच्या चौकशी लावण्याचे पाप करण्यात आले. ज्यांचा गृहमंत्री कारागृहात गेला त्यांनी आम्हाला कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न विचारत आहे. आमचे सरकार सर्व कार्यकाळ पूर्ण करेल.\n२६ डिसेंबर दिवस ‘महाराष्ट्रातही वीरबालदिन साजरा करण्याचा निर्णय \nगुरुगोविंद सिंह यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह या दोघांना औरंगजेबाने भिंतीमध्ये जिवंत चिरडले. त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी केलेल्या हौतात्म्यानिमित्त केंद्रशासनाने ‘२६ डिसेंबर’ हा वीरबालदिन घोषित केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ‘वीर बालदिन साजरा’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags एकनाथ शिंदे, नागपूर हिवाळी अधिवेशन, राज्यस्तरीय\nश्री श्री रविशंकर यांच्‍या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्‍या कार्यकर्त्‍यांनी दाखवले काळे झेंडे \n‘नासा’च्‍या प्रकल्‍पात गुंतवणुकीचे आमीष दाखवून ६ कोटींची फसवणूक \nभाईंदर येथे धर्मांधाकडून तरुणीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण \nइयत्ता दहावी-बारावीची प्रश्‍नपत्रिका भ्रमणभाषवर पाठवल्‍यास ५ वर्षे परीक्षेला मुकणार \nजातीच्‍या दाखल्‍यासाठी लाच घेणार्‍यावर पिंपरी (पुणे) येथे कारवाई \nपरमात्‍म्‍याच्‍या प्राप्‍तीसाठी शरीर, वाणी आणि मन यांचे तप आवश्‍यक – प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार महास्‍वामीजी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक��यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अधिवक्ता शैलेश कुलकर्णी अध्यात्म अनुभती अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अभिव्यक्ती अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खिस्ती खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २��२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरवशाली हिंदु राजे विशेषांक गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. शैलेंद्र देवळाणकर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस त्र्यंबकेश्वर मंदिर द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंगली दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुर्गेश परुळकर दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन विशेषांक - पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागपूर हिवाळी अधिवेशन नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्‍याय न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. रमानंद गौडा पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रा. शंकर शरण प्राजक्ता जोशी प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मधुरा कर्वे मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास ���घाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी म्हादई जलवाटप तंटा यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राघवी कोनेकर राज कर्वे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या सुचित्रा कुलकर्णी व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्���रूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिय��� स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या सुचित्रा कुलकर्णी व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://watla-tasa.blogspot.com/2009/06/", "date_download": "2023-02-04T05:12:54Z", "digest": "sha1:APC5FEY4525KY7Q3IO3V6ZDNFR3BRHDC", "length": 10743, "nlines": 128, "source_domain": "watla-tasa.blogspot.com", "title": "\"वाटलं तसं\": जून 2009", "raw_content": "\neXactly, जसं \"वाटलं तसं\"\nशनिवार, १३ जून, २००९\n※'सदर पोस्ट मधला मजकुर थोडासा \"अलिश्ल \" आहे' असे म्हटले गेल्यामुळे वाचकांनी नोंद घ्यावी आणि इच्छा() असेल तरच वाचा॥ (कृपया) असेल तरच वाचा॥ (कृपया\nअलिश्ल\" लिहून त्रास देण्याची इच्छा वगैरे आज्याबात नाय.\nमी आपलं थोडी गमजा म्हनून लिहिलं हाय....\nएकदा ट्रेन (सब वे) मधुन चाललो होतो, तेव्हा अचानक ट्रेन मधे लावलेल्या एका जाहिरातीकडे लक्ष गेलं...\nखरं तर रोज एक तास त्या ट्रेन मधून प्रवास करताना बरेचदा तिकडे लक्ष जायचं...\nएका सुंदर जपानी तरुणीचा \"यो-कोसो\" अर्थात \"या-रावजी\" टैप फोटो होता त्यावर.. (म्हनुनच)\nपरवा गर्दीत नेमकं त्या जाहिराती समोर उभं रहावं लागलं, आणि जाहिरात वाचायचा योग आला..\n\"कृपया आमचे येथे अतिशय सुंदर केस कापून मिळतील...\"\n\"आमचे दर पुढील प्रमाणे:-\"\nते दर बघितले, आणि उडालोच\nएका माणसाचे केस कापणे: - १२,००० जपानी येन(अंदाजे ५,००० रुपये)\n पण बघितलं, तर फोटोत आजू बाजूला ३ बायका काढल्या होत्या...\nआणि खाली लिहिलं होतं, तीन माणसांना, नाही, बायकांना ... १५,००० जपानी येन\n\"आमी लय ल्हान पनाच्या मैत्रिनी हाय, आमी कालेजात जायलागल्यापासनं कदीबी एकटं एकटं केस कापाय गेलो नैती...\" असा काहीसा मजकुर होता.. फोटोतल्या बायका लय खिदळत होत्या...\n\"टिपिकल जपानी वारिबिकी(डिस्काउंट स्कीम\nबरोबर आहे.. बायकांचे केस लाम्ब असतात.. बरोबर आहे रेट...\nलाम्ब असले म्हणुन काय सगळे कापतात का काय\" काय सम्बन्ध\n\"केस रंगवतात का काय\" नाही... जाहिरातीवर तसले काही रंगही दिसले नाहीत...\nमग दिसलं, \"आमच्या इथे केस न वाढण्याची एक वर्षाची गारंटी\nआता मात्र हद्द झाली... केस कापून एक वर्ष न उगवावे म्हणुन कोण जातं का केस कापायला\nतेवढ्यात एक मला नं वाचता येणारी कांजी(जपानी चित्रलिपीतले अक्षर) दिसली..\nघरी जाऊं अर्थ शोधू म्हटलं...\nघरी येउन शोधून पाहिलं, शब्द होता:- \"वाकी\"\nयाला काय म्हणावं आता\nहा म्हणजे खरंच, \"काखेत कळसा आणि गावाला वळसा\" झाला राव....\nद्वारा पोस्ट केलेले ऋयाम येथे ११:०३ AM ७ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)\nरात्री कंपनीतून निघताना अमितच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या.. पण लगेचच \"आज लवकर येतो\" सांगुन आपण \"दुसर्‍या दिवशी रात...\n※' सदर पोस्ट मधला मजकुर थोडासा \" अलिश्ल \" आहे ' असे म्हटले गेल्यामुळे वाचकांनी नोंद घ्यावी आणि इच्छा (\n\" (रेईको लॉजः भाग २)\n\"रेईको लॉज\"चा पुढचा भाग. \"...अशी वेळ आयुष्यात कधी येते का कोणाच्या\", अमित विचारात पडला होता.. लहानपणी ऐकलं होतं, ...\nउगवत्या सुर्याचा देश : नैसर्गिक / भौगोलिक फरक - सारयाला सलाम \n\"थंडी कमी होऊ लागलीये नाही ह्या आठवड्यापासुन\" कालच मनात म्हटलं.. \"आता काही याची गरज नाही.\" आणि हीटर बंद केला. रात्रीचे ...\nआजा नच लेऽ नी आजा नच लेऽ\nकाही काही मित्र कसे बोलावलं की लगेच येतात काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश कसे काय माहीत, पण लग्गेच येतात. आपण मग 'आयला...\nआयला ऑरकुट तू पण\nआयला ऑरकुट तू पण भावा, तू पण लायकी काड लास बग.... \" च्या~ माली~ धलुन धूम फ टैक~~~\"\n\"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके \", हसत तो ड्रायव्हरला म्हटला. ड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि \"ओके साहेब. गुड...\nकारण आता मी मोठी झाले...\nमी, आई, आजोबा, बाबा, डाट्टव, शुती. अऊप दादा. आदिती मावशी, आबा, आजी... भा काकु. भा काका. रतनचंद. पालिशवाला. मावशीच्या लग्नाला कोणकोण जायचं\nमै और म���री बेली, अक्सर ये बाते करते हैं ..\nमै और मेरी बेली.. अक्सर ये बाते करते है........ | तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता उस पिझ्झा को मै ना न केहता ...\n माझा जन्मः - १९८३. माझे वयः - २५. ( आयुष्यभर ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का मला मनापासुन वाटतं: - \"चांगले लोक जगात फार कमी असतात आणि ते चांगल्या लोकांना कुठे ना कुठे नक्की भेटत रहातात. तोपर्यंत भेटत रहायचं पकाऊ लोकांना. ;) \"\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. MvH द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/146117/", "date_download": "2023-02-04T05:54:39Z", "digest": "sha1:ALK4PKMIABLA7IY5DXZPIYYC65PX4FD5", "length": 13539, "nlines": 130, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी – दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome विदर्भ मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी –...\nमदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी – दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार\nअमरावती दि 10 : दर्यापूर तालुक्यात दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध असून तेथे दूध विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल. दुधाचा व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर्यापूर तालुक्यात मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी येथे दिले. विभागीय क��रीडा संकुलातील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी आमदार बळवंत वानखेडे, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी गजानन तावडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनवणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.मोहन गोहत्रे, पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे डॉ.व्ही श्रीधर, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प तथा मदर डेअरीचे प्रकल्प प्रमुख मुकेश झा आदी उपस्थित होते.\nबैठकीत बोलतांना श्री केदार म्हणाले, अंजनगाव व दर्यापूर तालुक्यात दूध निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून दूध संकलन केंद्र सुरू करण्यास वाव आहे. जवळपास चाळीस दूध संकलन केंद्र तेथे निर्माण करता येऊ शकणे शक्य आहेत. त्या अनुषंगाने तेथील भागाची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nदुधाळ जनावर वाटपाची योजना प्रभावीपणे राबवावी\nअनुसूचित जाती व जमातीसाठी अनुदान तत्वावर राबविण्यात येणाऱ्या जनावर वाटपाच्या योजनेत देशी वंशाच्या जातीचा समावेश प्रामुख्याने करण्यात यावा. होस्टेन, जर्सी गायीच्या ऐवजी भारतीय वंशाच्या उच्च उत्पादकता असलेल्या गायी म्हणजे कांकरेज, गीर, साहिवाल, मुऱ्हा या गायींचे वाटप जास्त प्रमाणात करण्यात यावे. ग्रामीण भागात योजनेच्या माध्यमातून दुधाळ जनावरांच्या पालनाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. असे निर्देश श्री केदार यांनी दिले.\nग्रामिण भागात शेळीपालन सकारात्मक अर्थचक्रासाठी आवश्यक\nग्रामीण भागातील शेळीपालनचा जोड व्यवसाय येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेळीचे वाटप करत असताना देशी जातीच्या दमास्कस शेळीपालनापासून होणाऱ्या आर्थिक फायद्याबाबत पशुसंवर्धन विभागाने जोड व्यावसायिकांमध्ये जनजागृती करावी. असे निर्देश श्री केदार यांनी दिले.\nजिल्ह्यात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा. खेळाडूंसाठी आवश्यक त्या सोयी सुविधांची निर्मिती प्राधान्याने करण्यात यावी असे श्री केदार यांनी क्रीडाविषयक बाबींचा आढावा घेतांना सांगितले. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात क्रीडा संकुल निर्माण करण्याबाबत प्रस्ताव तयार करून ते शासनास तात्काळ स���दर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विभागीय क्रीडा संकुलातील व्यवस्थेची माहिती त्यांनी यावेळी घेतली. खेळात प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना एक सत्र फी शुल्कात सूट देता येईल असे सांगितले.\nयावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक विजय संतान, शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अंजली ठाकरे, अमरावती अथलिटिक असोसिएशनचे सचिव प्रा.अतुल पाटील, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण संघटनेचे सहसचिव शिवदत्त ढवळे तसेच विविध खेळ संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nPrevious articleक्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार\nNext articleशेतकरी, वंचित, कष्टकऱ्यांसाठीचे भाऊसाहेबांचे कार्य अतुलनीय – ज्येष्ठ नेते शरद पवार\nकुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला हद्दपार करू या\nरानडुकराचा शाळेत सात तास धुडगूस\nमहात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/this-may-be-first-step-towards-operation-lotus-says-minister-chhagan-bhujbal-news-updates/", "date_download": "2023-02-04T04:46:18Z", "digest": "sha1:TA6P56MKBZVXP5QGSB4RKQD33KBHPKQE", "length": 23250, "nlines": 138, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "ईडीची धाड महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चं पहिलं पाऊल असू शकतं – भुजबळ | ईडीची धाड महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'चं पहिलं पाऊल असू शकतं - भुजबळ | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHome Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परत��वा दिला, आजही आहे फेव्हरेट Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा\nMarathi News » Mumbai » ईडीची धाड महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चं पहिलं पाऊल असू शकतं – भुजबळ\nईडीची धाड महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'चं पहिलं पाऊल असू शकतं - भुजबळ\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, २४ नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीनं ताब्यात घेतलं असून धाडसत्र सुरूच आहे.\n‘शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चं पहिलं पाऊल असू शकतं,’ अशी शंका व्यक्त करतानाच, ‘कारण काहीही असो, भाजपचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,’ असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,’ असं भुजबळ म्हणाले.\nकेंद्रातील सत्ताधाऱ्यांना न आवडणारं बोललं की विरोधकांना त्रास देण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. मागे आम्ही जास्त बोललो तर आम्हाला त्रास दिला गेला. पवार साहेब बोलले तर त्यांना ईडीची नोटीस पाठवली गेली. कंगना राणावत सारख्या काही प्रकरणांत प्रताप सरनाईक आपल्या पक्षाच्या बाजूनं बोलत होते. त्यामुळं त्यांच्या विरोधातही असं काही होईल असं वाटतंच होतं. तसं ते होतंय. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी हे सगळं केलं जातंय,’ असं भुजबळ म्हणाले.\nमागील बातमी पुढील बातमी\nCBI'वर निर्बंध | शिवसेनेविरोधात ED अस्त्राची चर्चा | आ. प्रताप सरनाईकांच्या घरी धाड\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प���रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.\nअध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार\nड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती.\nअर्णब गोस्वामी प्रकरण | आ. प्रताप सरनाईकांची होती मोठी भूमिका - सविस्तर वृत्त\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.\nआता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे - संजय राऊत\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.\nकंगनाची बाजू घेतली | त्या सर्वांची तोंडं काळी करून ती आज गेली - आ. प्रताप सरनाईक\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महि���ेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.\nगेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत - आ. प्रताप सरनाईक\nभाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप भाजपने केला होता. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी होती.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणा��्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3446", "date_download": "2023-02-04T05:19:35Z", "digest": "sha1:BSELIWFBWC6QZNZNR2QGENQ4CREB56O6", "length": 17096, "nlines": 144, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे पेण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग कोकण ठाणे ताज्या पेण रायगड सामाजिक\nसानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे पेण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nरोहा येथील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उपायुक्त प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न\nप्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे रोहा तालुक्यातील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे दि.07 डिसेंबर 2022 रोजी आदिवासी विकास ठाणे उपायुक्त श्री.प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न झाले.\nयावेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, माजी जिल्हा परिषद सदस्य,रोहा श्री.नंदकुमार म्हात्रे, सानेगाव ग्रुप ग्र���मपंचायतच्या सरपंच श्रीमती स्वप्नाली भोईर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक, क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री.मोतीराम लेंडी, पेण वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष मोकल, वैद्यकीय पथक आदी मान्यवर उपस्थित होते.\nपेण प्रकल्प कार्यालयांतर्गत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 14 शासकीय आश्रमशाळा व 10 अनुदानित आश्रम शाळा अशा एकूण 24 आश्रमशाळांतील 1 हजार 347 विद्यार्थ्यांनी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.दि. 7 डिसेंबर ते दि.9 डिसेंबर 2022 या कालावधीत शासकीय आश्रमशाळा सानेगाव ता. रोहा येथे 14,17 व 19 वयोगटांमध्ये वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत.\nकार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वीर बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करुन मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. तद्नंतर ईशस्तवन,स्वागतगीतासह शासकीय आश्रमशाळा सानेगाव येथील विद्यार्थीनींनी “महुआ झरे आ” या गोंडी आदिवासी भाषेतील गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्यानंतर सहभागी क्रीडा पथकांनी ध्वज संचलन केले.\nआदिवासी विकास ठाणे उपायुक्त श्री.प्रदीप पोळ आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले की, खेळामध्ये हार-जीत होतच असते. जे जिंकतील त्यांचे अभिनंदनच पण जे जिंकणार नाहीत, त्यांनी खचून जायचे नाही, आपल्यात न्यूनगंड निर्माण करून न घेता संघर्ष करीत पुन्हा जिंकण्यासाठी अधिक जोमाने तयारी करावी.\nप्रकल्प अधिकारी श्रीम.शशिकला अहिरराव यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, क्रीडा स्पर्धा खेळाडू वृत्तीने घेतल्या पाहिजेत, खेळात हार झाली तरी हरकत नाही पण हिंमत हारून चालणार नाही. शून्यातून विश्व निर्माण करता आले पाहिजे, आम्ही शून्यातच होतो पण संघर्ष करून इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा व पराभवाने खचून जावू नका.\nजिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काही नाविण्यपूर्ण योजना राबवून या खेळाडूंकरीता सुविधा उपलब्ध करून देण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच त्यांना खेळामध्ये मार्गदर्शन मिळण्याकरिता क्रीडा विभागातील तज्ञांचे मार्गदर्शन या खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येईल.\nयावेळी सर्व खेळाडूंना क्रीडा शप�� देण्यात आली. शेवटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.अरूण पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून उद्घाटनपर कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.\nपनवेल बंगाली संस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप\nपनवेल बंगाली सांस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप पनवेल/ संजय कदम : कोरोनाच्या संकटाने व लोकडाऊनमुळे सर्वजणच आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहे पनवेल परिसरातील पत्रकारही अपवाद राहिलेले नाहीत अशा परिस्थितीतही कोरोनाची परिस्थिती रोजच्या रोज जनतेच्या समोर मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत पत्रकारांची ही अडचण ओळखून पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक तथा दै. वादळवाराचे संपादक […]\nकर्जत ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक\nपनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई\nपनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई मास्क परिधान करणे अनिवार्य- पनवेल महापालिका पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यासाठी महापालिकेची मोहीम पनवेल/ साहिल रेळेकर : मागील काही दिवसांपासून पनवेलमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच मृत्यू दर देखील कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील समाधानकारक आहे. परंतु असे असले […]\nकोकण ताज्या पनवेल सामाजिक\nविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पनवेल पत्रकार मंचाने केला पत्रकार दिन साजरा\nविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पनवेल पत्रकार मंचाने केला पत्रकार दिन साजरा नैपुण्यप्राप्त च्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान पनवेल/ प्रतिनिधी : पत्रकार दिनाचे निमित्ताने आणि ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने भोकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप केले. तसेच गेल्या दोन शैक्षणिक वर्षांत ने पुण्य […]\nपरराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक\nलैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/14/agriculture-news-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-100-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2023-02-04T05:56:30Z", "digest": "sha1:W2KRIBFLV5OM2SU4JBNK5K2VACTIBUWW", "length": 12362, "nlines": 93, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Agriculture News : पिकांचं नुकसान 100 टक्के, पीक विमा मात्र तुटपुंजा लातूर जिल्हा कृषी कार्यालयात - ABP Majha - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nAgriculture News : पिकांचं नुकसान 100 टक्के, पीक विमा मात्र तुटपुंजा लातूर जिल्हा कृषी कार्यालयात – ABP Majha\nAgriculture News : पिकांचं नुकसान 100 टक्के, पीक विमा मात्र तुटपुंजा लातूर जिल्हा कृषी कार्यालयात – ABP Majha\nEdited By: गणेश लटके\nAgriculture News in Latur : यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक या पावसामुळं वाया गेली आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात 100 टक्के नुकसान झाले असताना कागदपत्रात 90 टक्के नुकसान झाल्याचे दाखवले आहे. अशात शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop Insurance) देखील तुटपुंजाच मिळाला आहे. याविरोधात शेतकरी एकवटले असून, त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी (District Agriculture Office) क���र्यालयात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.\nलातूर (Latur) जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी (Rain) झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालं होतं. कृषी अधिकारी (Agricultural Officer) आले त्यांनी पंचनामेही केले. पीक विमा कंपनीचे अधिकारीही आले. नुकसान पाहून 80 टक्क्यांच्या पुढील नुकसानीची नोंदणी करण्यात आली. या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अनेक शेतकऱ्यांना किरकोळ रक्कम मिळाली. या विरोधात गातेगाव (Gategaon) परिसरातील 200 शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) पदाधिकारी यांनी एकत्र येत जिल्हा कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. निवेदन देण्यासाठी शेतकरी येणार आहेत, याची पूर्वकल्पना दिल्यानंतरही अधिकारी गैरहजर राहिले. यामुळं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nखरीप हंगाम 2022 मध्ये गातेगावातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे विमा भरला होता. त्यानंतर अतिवृष्टी, गोगलगाय यासारखी अनेक संकट शेतकऱ्यांच्या पिकावर आली. शेतकऱ्यांनी विमा कंपनीला माहिती दिल्यावर विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात आले होते. त्यांच्याकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले. त्या पंचनाम्यात 85 ते 90 टक्के नुकसान दाखवून पंचनामे केले. पण प्रत्यक्षात विमा कंपनीनं बाधित क्षेत्राचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांना तुटपुंज्या स्वरुपात मदत दिली आहे. हेक्टरी पाच ते सहा हजार रुपये मतद दिली आहे. ही मदत फक्त 20 टक्के शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. 80 टक्के शेतकरी त्यापासूनही वंचित आले आहेत.\nजळकोटमधील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह; जिल्ह्यात खळबळ\nमहाराष्ट्रातील बोंबळी गाव कर्नाटकात जाण्यास इच्छुक, ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार; ग्रामस्थांचा निर्णय\nशिंदे-फडणवीस सरकारच्या पाच महिन्याच्या काळात मराठवाड्यातील 475 शेतकऱ्यांची आत्महत्या\nLatur: दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी अन् गावकरी एकवटले, ग्रामपंचायतीवर काढला मोर्चा\nशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असतानाही कर्ज वसुलीसाठी नोटीस, एसबीआय बँकेच्या उदगीर शाखेला पाच हजारांचा दंड\n10 वर्ष पुण्यात राहिला, सोडून गेलेल्या बायकोने दुसऱ्यासोबत ��ग्न केलं, शरद पवारांना धमकी देणाऱ्याची कहाणी\nBhalchandra Nemade : आपण निवडून देतो, त्याचीच ही फळं; बेताल नेत्यांविरोधात नेमाडेंचा संताप\nBacchu Kadu : केवळ भाषणानं मतं मिळत नसतात, बच्चू कडूंचा राज, उद्धव यांच्यासह आदित्य ठाकरेंवर ‘प्रहार’\nSharad Pawar on Kolhapur : शरद पवार साहेबांचे कोल्हापूरवर अधिकचे प्रेम, साहेबांचा भल्या पहाटे फोन, ए. वायचं काय चाल्लंय हसन मुश्रीफांनी सांगितला किस्सा\nBharat Jodo Yatra : RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी, चर्चांना उधाण\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nभारतीय गोदामांमध्ये हजारो टन गहू-तांदूळ का सडतोय\nदिव्य मराठी विशेष: अतिवृष्टी भरपाई, विम्यासाठी शेतकरी रस ...\nGrape : वेलीवरील द्राक्ष आता बांधावर, गतवर्षीच्या वातावर ...\nएसकेएम समन्वय समितीतून बाहेर पडले योगेंद्र यादव – ...\nम्हारळ, वरप कांबा येथील खड्ड्याने घेतला बळी, प्रशासनावर ...\nराजू शेट्टी भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना…जाणू ...\nशेतकरी आंदोलन असो वा शाहीन बाग घोषणा देणाऱ्या स्त्रियांम ...\nशेतीपंपाच्या वीजबिलावर तातडीने तोडगा काढा – Agrowo ...\nSoybean Farming: या पावसाळ्यात सोयाबीन पाडणार पैशांचा पा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/covid-norms-by-minister-rajendra-patil/", "date_download": "2023-02-04T05:35:17Z", "digest": "sha1:IXNRFDJBE76HQ4BZDDZOGTQ3FL3PWLNL", "length": 16256, "nlines": 258, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुल��� पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश मोडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील विजयाची मिरवणूक काढल्याबद्दल राज्यमंत्र्यांसह तिन्ही विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक मतमोजणी पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असतानाही मोठा शेकडो लोकांचा जमाव जमून जेसीबी मधून गुलालाची उधळण करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागल्यानंतर मिरवणूक काढण्यात येऊ नये. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिला होता. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार सदरचे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उमेदवार व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.\nजयसिंगपूर येथे मिरवणूक काढल्याबद्दल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, बंधू संजय पाटील य��ंच्यासह ४०० कार्यकर्त्यांवर, शाहुवाडी येथे माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांचे नातू रणवीर गायकवाड, संतोष पाटील, रोहित कांबळे यांच्यासह ६० जणांविरुद्ध तर वडगाव येथे विजयी उमेदवार विजयसिंह अशोक मानेसह अन्य कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीर मिरवणूक काढल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे रविवारी स्थानिक पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले\nत्या तरुणीमुळे उडाली अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची भीतीने गाळण\nकोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईनच\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४...\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी...\nमोटारसायकल चोराला ठोकल्या बेड्या; ९ लाखाच्या २७...\nटोरंट कंपनी विरोधात मनसे आमदार राजू पाटील यांची हरकत\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर स्कॉर्पिओ कार...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/medd-recruitment/", "date_download": "2023-02-04T05:06:57Z", "digest": "sha1:I2EEZTVPYHE6P6YCXIX5JXCK4UQFT4KC", "length": 12222, "nlines": 143, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Medical Education and Drugs Department MEDD Recruitment 2020", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nHome » Government Jobs » (MEDD) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती 2020\n(MEDD) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती 2020\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 प्राध्यापक (गट अ) 07\n2 सहयोगी प्राध्यापक (गट अ) 11\n3 सहाय्यक प्राध्यापक (गट ब) 45\nपद क्र.1: (i) संबंधित विषयात DM/M.Ch/MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) संबंधित विषयात DM/M.Ch/MD/MS/DNB (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.3: संबंधित विषयात DM/M.Ch/MD/MS/DNB\nवयाची अट: 01 फेब्रुवारी 2020 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nपद क्र.1: 50 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 45 वर्षांपर्यंत\nपद क्र.3: 40 वर्षांपर्यंत\nFee: खुला प्रवर्ग: ₹524/- [मागासवर्गीय: ₹324/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2020\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(BSF) सीमा सुरक्षा दलात 26 जागांसाठी भरती\n(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 522 जागांसाठी भरती\n(IPRC) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा]\n(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 [150 जागा]\n(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई येथे 60 जागांसाठी भरती\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती\n(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत 30 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्��� राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2023-02-04T06:43:16Z", "digest": "sha1:33CW5LWP4MZEBLYGDOQJAGOPV2PQGNQT", "length": 6364, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एफ.सी. पोर्तू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nफुटबॉल क्लब दो पोर्तू\nसप्टेंबर २८, इ.स. १८९३\nफुतबॉल क्लब दो पोर्तो (पोर्तुगीज: Futebol Clube do Porto) हा पोर्तुगालच्या पोर्तू शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (पोर्तुगीज), (इंग्रजी)\nआकादेमिका • अरौका • बेलेनेन्सेस • बेनफीका • ब्रागा • एस्तोरिल • जिल व्हिसेंते • मरितिमो • नॅसियोनाल • ओल्हानेन्स • पासोस दे फरेरा • पोर्तू • रियो आव्हे • स्पोर्टिंग • व्हितोरिया दे गिमार्येस • व्हितोरिया दे सेतुबाल\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१४ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/district-level-womens-democracy-day-on-16th-january/", "date_download": "2023-02-04T05:28:50Z", "digest": "sha1:JML7FTWIIJKZPMZ3YNIQGPTCYU5NWFKW", "length": 8545, "nlines": 86, "source_domain": "sthairya.com", "title": "१६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\n१६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन\n दि. १२ जानेवारी २०२३ सातारा माहे जानेवारी 2023 मध्ये जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दि. 16 जानेवारी 2023 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सकाळी 11 वा. करण्यात आले असल्याची म���हिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व्हि. ए. तावरे यांनी दिली.\nमहिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी अर्ज द्विप्रतीत करणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज, निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे. तद्नंतर येणाऱ्या महिला लोकशाही दिना दिवशी मुळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रासह महिला लोकशाही दिनास उपस्थित राहणे आवश्यक आहे.\nजिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना वर्षभर मोफत अन्नधान्य मिळणार – जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-maharashtra/mhada-pune-mandal-announces-lot-for-sale-of-5990-flats", "date_download": "2023-02-04T05:41:45Z", "digest": "sha1:MHS7TZGZVP5PMYSHHW53AYVDFUBLGRUC", "length": 6609, "nlines": 37, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "पुण्यात म्हाडाची सहा हजार घरांच्या लॉटरीची घोषणा; जाणून घ्या महत्वाच्या तारखा", "raw_content": "\nपुण्यात म्हाडाची सहा हजार घरांच्या लॉटरीची घोषणा; जाणून घ्या महत्वाच्या तारखा\nनूतन सोडत प्रणालीनुसार नोंदणीकरण प्रक्रियेतच अर्जदार ठरणार पात्र\nमुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते आज करण्यात आला.\nनव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार असून पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे काढण्यात येणार आहे.\nhttps://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच येथे अ‍ॅप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी माने यांनी केले आहे.\nपुणे मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकत��त. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या अ‍ॅपवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. तसेच ६ फेब्रुवारी, रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागद पत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या अ‍ॅपद्वारे पात्र ठरविले जातील व सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.\nदिनांक १७ फेब्रुवारी रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे ई-मेल द्वारे तसेच अ‍ॅपवर प्राप्त होणार आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकार पत्र पुढील दोन दिवसांतच ऑनलाईन अ‍ॅपमध्ये प्राप्त होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kisanwani.com/tag/vermiwash-composition/", "date_download": "2023-02-04T06:13:52Z", "digest": "sha1:SZOPDRWSIE36CPG3LS4O6RS7KQCS52JN", "length": 1972, "nlines": 57, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "vermiwash composition Archives - Kisanwani", "raw_content": "\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nव्हर्मी वॉश आहे पिकांसाठी खूप फायदेशिर; ‘या’ सोप्या पध्दतीने बनवा घरच्या घरी\nशेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर या कालावधीत पुन्हा वाढणार | Cotton Price Update\nबीज बोते समय ही करें बीज बनाने की तैयारी |\nभारत का सबसे बड़ा कृषि मेला “किसान” पुणे में शुरू, जानें प्रदर्शनी की खासियत | Kisan Exhibition\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/14/maharashtra-voter-list-2022-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D-2/", "date_download": "2023-02-04T04:58:17Z", "digest": "sha1:2HKOUEESRQF5MRNYRFIQ3GN4RQCCLT2H", "length": 5974, "nlines": 95, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Maharashtra Voter List 2022 : नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ? - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nMaharashtra Voter List 2022 : नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही \nMaharashtra Voter List 2022 : नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही \nराज्य सरकारने ceomaharashtra.nic.in या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मतदार यादी ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुम्ही तुमचे नाव कुठून पाहू शकता. एखादी व्यक्ती ओळखपत्र वापरून त्याची डुप्लिकेट कॉपी काढायचे, मात्र मतदान यादी ऑनलाइन केल्याने ही समस्याही दूर झाली आहे.\nमहाराष्ट्र मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची प्रोसेस\nघरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन नवीन Voter ID बनवा…\nPoultry Farming 2023 घरात गाय असल्यास ९५,७८३ रु. आणि म्ह ...\nkarjmafi niddhi manjur कर्जमाफीसाठी 700 कोटींचा निधी मंज ...\nAadhar Card Update Rules आधार कार्ड तुम्ही किती वेळा अपड ...\nCrop Insurance List या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई याद\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर इतर राज्यांप्रमाणे कायदा करण्याचीच गरज – Loksatta\nहरभरा पिकाबाबत महिला शेती वर्ग – Sakal\nOsmanabad : ग्रुप ग्रामपंचायतमधील छोट्या गावाला दुजाभाव; ...\nप्रदर्शनातून पोषण तत्त्वांची जागृती – Lokmat ...\nBLOG : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI ...\nwatermelon rate : कलिंगडाचे दर गडगडले; ग्राहकांची रांग, ...\nPM Kisan Yojana:आता फक्त काही दिवस उरले आहेत, हे काम केल ...\nविदर्भातील शेती भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत – L ...\nउत्पादन वाढले, दराचे काय\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nAgricultural Labour : परप्रांतीय शेतमजुरांमुळे मजूरटंचाई ...\nकोल्हापूर – 'एक विजयी लढा : बलाढ्य कॉर्पोरेट ...\nकांदा प्रश्नावरून शेतकरी संघटना रस्त्यावर, केलं हटके स्ट ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/15/blog-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97/", "date_download": "2023-02-04T05:03:01Z", "digest": "sha1:FI3YHJGB32UBRS3H2O3ZOKG4EV3NL4CL", "length": 58156, "nlines": 98, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "BLOG | वर्तमानातील समस्या आणि गांधी - ABP Majha - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nBLOG | वर्तमानातील समस्या आणि गांधी – ABP Majha\nBLOG | वर्तमानातील समस्या आणि गांधी – ABP Majha\nसमाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर कोणत्यातरी समाजसुधारक, विचारवंत, नेता किंवा ठराविक एखाद्या व्यक्तीच्या विचारां��ा प्रभाव दिसून येतो आणि व्यक्ती आयुष्य जगताना त्या समाजसुधारकाच्या विचारांना वर्तमानाशी जोडण्याचा, त्याची सुसंगती घालण्याचा प्रयत्न करत असतो. आज वर्तमानाकडे पाहताना मनुष्य, समाज, देश आणि जग नेमक्या कोणत्या दिशेने आणि कुठे चाललंय हाच मोठा प्रश्न आहे. एकीकडे नवनवीन क्षेत्रात होणारी प्रगती, काहीतरी नवीन करण्याची धडपड आणि दुसरीकडे हिंसा, अत्याचार, बलात्कार,भ्रष्टाचार,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,खून असे अनेक वाढते गुन्हे आणि अमानवी घटना. वर्तमानात जगताना माणसांच्या आयुष्यातील माणसांची जागा यंत्रांनी घेतली. भावनेपेक्षा भौतिक गोष्टीला जास्त किंमत आली. नात्यांपेक्षा पैसा श्रेष्ठ ठरला आणि माणूस शिक्षण घेत असताना फक्त शिक्षित झाला सुशिक्षित नाही आणि या अशा अनेक गोष्टीमुळे माणूस आत्मकेंद्री झाला.\nआज माणसांना एकमेकांशी संवाद करण्यासाठी वेळ नाही.आईवडिलांना कामामुळे मुलांसाठी वेळ देता येत नाही तर आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन एका आभासी विश्वात स्वतःला गुंतवून घेत आहे.या आभासी दुनियेत आपण अनोळखी व्यक्तीशी तासनतास गप्पा मारतो पण आपल्या जवळच्या,आपल्या घरच्या व्यक्तींना वेळ द्यायला विसरतो.एकमेकांची सुखदुःख ,एकमेकांच्या समस्या जाणून न घेतल्यामुळे आपल्यामध्ये एक न भरून निघणारी दरी निर्माण होत आहे.आईवडिलांचा वेळ,प्रेम,माया न मिळाल्यामुळे आजची मुले ते प्रेम आभासी दुनियेत शोधण्याचा प्रयत्न करतात.आयुष्यात आलेल्या समस्या, चढउतार आईवडिलांशी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलू न शकल्यामुळे त्यांच्या मनातील द्वंधव वाढतच जाते आणि मुले चुकीच्या मार्गाने त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत राहतात आणि अनेक वेळा असहयेतेमुळे मुले आत्महत्या सारख्या गोष्टीसाठी प्रवृत्त होतात.आज तंत्रज्ञान आणि यंत्राच्या आहारी गेलेली पिढी त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करून समाजातील समस्या सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न करायला विसरते.तसेच तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाचन संस्कृती मागे पडत आहे आणि गांधीजींचे विचार आणि तत्व वाचनात न आल्यामुळे आपल्यला ते विचार आणि त्याचे महत्त्व समजत नाही.आजच्या नवीन जगाला ,या नवीन पिढीला नष्ट करण्यासाठी कोणत्याही आटोमिक शस्त्राची गरज नाही कारण भविष्यात माणूस पूर्णपणे मशिनीवर ��वलंबून स्वतःला नष्ट करून घेईल.या भविष्यातील समस्या कमी करण्यासाठी गरज आहे गांधीजींच्या एका महत्वाच्या तत्त्वाची ते म्हणजे स्वावलंबन. गांधीजींनी हे तत्व फक्त सांगितलेच नाही तर त्यांच्या जीवनभर त्यांनी याचे आचरण ही केले .गांधीजी स्वतःची सर्व कामे स्वतःच करत ,स्वतःसाठी लागणारी कपडे ही ते स्वतःच बनवत. त्यांच्या मते स्वावलंबन माणसाला स्वयंपूर्ण बनवते.\nवर्तमानातील आणखी एक बिकट समस्या म्हणजे लोकसंख्येचे शहरात वाढते केंद्रीकरण. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे खूप मोठया प्रमाणात नवीन समस्या निर्माण होत आहेत तसेच खेडी ओस पडत चालली आहेत.शहरातील वाढलेल्या लोकसंख्येमूळे माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत.शहरामध्ये होणाऱ्या लोकसंख्या केंद्रीकरणाचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण विकासाकडे झालेले दुर्लक्ष.ग्रामीण भागातील सुविधाचा अभाव, उत्पन्नाचे सक्षम साधन नसल्यामुळे तसेच आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी तर कधी स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तर कधी शहरातील सुखसोयी,चमकधमक बघून माणूस शहराकडे आकर्षित होतो.भारतातील ग्रामीण विकासाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.भारतातील ग्रामीण भागाचा विकास हा महात्मा गांधीजींच्या चिंतनाचा उत्कट विषय होता.त्यांच्या मते ,खेड्यातील लोक जेव्हा स्वयंपूर्ण होतील ,तेव्हा भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल.भारतातील खेडी शहरांच्या सर्व गरजा भागवित असतात आणि जर खेडीच ओस पडत चालली तर लोकांच्या गरज पूर्ण होणार नाहीत.खेड्याकडे दुर्लक्ष झाल्याने भारताचे दारिद्र्य वाढत आहे ,याची प्रचिती आज सर्वांना आल्याशिवाय राहत नाही.या सर्व गोष्टींचे चिंतन करूनच गांधीजी नेहमी म्हणत की खेड्याकडे चला…\nजगामध्ये शस्त्र स्पर्धा वाढली, देशात सत्ता स्पर्धा तर माणसांमध्ये भौतिक गोष्टी मिळवण्याची स्पर्धा वाढली आणि या वाढत्या स्पर्धेने अनेक नवीन समस्या निर्माण केल्या. या स्पर्धेच्या जगात सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वाभिमान,स्वत्व ही गांधीजींची तत्त्वे ज्या तत्त्वावर गांधीजी आयुष्यभर जगले आणि अहिंसेला हत्यार बनवून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हीच तत्त्वे आजच्या या स्पर्धेच्या जगात फक्त वाचनात आहेत आचरणात नाहीत.\nआज देशात अनेक समस्या ���हेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा माणूस हिंसेचा किंवा चुकीचा मार्ग अवलंबतो आणि नवीन समस्या निर्माण करतो. माणूस भौतिक गरजा भागविण्यासाठी वक्तीगत धनसंचय करतो. व्यक्तीगत धनसंचयामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत बनतो आहे आणि गरिब अधिक गरीब बनून माणसांमध्ये विषमतेची दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी किंवा गरिबी निर्मूलन करण्यासाठी वक्तीगत धनसंचयाचा वापर सामाजिक हितासाठी करावा ही महात्मा गांधीजींची विश्वस्त कल्पना आपल्याला अनुकरावी लागेल.\nवर्तमानात आपल्या देशासमोरील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे शेतकरी आत्महत्या. आजपर्यत आपल्या देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ह्याचा बिनचूक आकडा आपल्या देशातील प्रशासनाला, सरकारला तोंडपाठ आहे पण ते शेतकरी आत्महत्या का करतात त्यावर ही वेळ का येते, एवढे टोकाचे निर्णय शेतकरी का घेतात त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत याचा विचार ना प्रशासन करतंय ना सरकार ना भारतातील सामान्य नागरिक. काही परिस्थितीत काही मोजक्याच लोकांना ज्यांना शेतकऱ्यांची खरच किव आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित केले त्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या,आंदोलने केली तरी पण शेतकऱ्यांच्या समस्यांना काही ठोस उपाय होताना दिसून येत नाही कारण सामान्य माणूस, आंदोलन करणारे त्यांच्या समस्यांविषयी बोलतात, शेतकऱ्यांबद्दल खरच खूप प्रेम आहे असे दाखवून स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात आणि प्रशासन, सरकारही खरच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन उपाय केल्याचे नाटक करतात आणि प्रशासकीय अधिकारी, AC कारमधून, घोड्यांवर बसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेले नुकसान बघायला जातात,आणि आपण शेतकऱ्यांवर खूप मोठा उपकार करतोय या अविर्भावात त्यांना एका रांगेत उभा करून भीक दिल्यासारखे त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल चर्चा करतात. किती विसंगती आहे ना आपल्या देशात, जो शेतकरी संपूर्ण देशाला पोसतो, अन्न पुरवतो तोच शेतकरी अधिकाऱ्यांपुढे केविलवाणा चेहरा करून, हात जोडून उभा असतो आणि जे सामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनात, विधानभवनात असतात ते फक्त दिखावा करतात, की त्यांना खरंच सामान्य माणसांशी, शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही देणेघेणे आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या समस्या ,प्रश्न सोडवण्यासाठी गरज आहे एकत्र येण��याची आणि एक नवीन चळवळ उभा करण्याची.\n1915 मध्ये महात्मा गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले तेव्हा त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले.शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा करून व सखोल अभ्यास करून गांधीजींनी जमीनदाराविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्या खऱ्या अर्थाने संपल्या आणि त्यांना न्याय मिळाला. खरंच आजची शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या पाहता असे वाटते की आज परत एकदा शेतकऱ्यांना गांधीजींच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या तत्त्वांची खूप गरज आहे कारण शेतकरी परिस्थितीला वैतागून आत्महत्या करून मेल्यावर त्याला लाखोंची मदत दिली जाते पण शेतकरी जगावा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या सरकारकडे पैसे नसतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा त्याच्या मरणाला किंमत आहे. सरकारकृपेने जर शेतकऱ्यांसाठी एखादी मदत , एखादी योजना शेतकऱ्याच्या विकासासाठी केली तर त्याचाही काळाबाजार भ्रष्टाचार करून विकास मात्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या मध्ये असलेल्या दलालांचा होतो आणि अन्नदाता म्हणवणारा शेतकरी आणि त्यांचे कुटुंब रोज एक वेळच्या अन्नासाठी तरसतो. शेतकऱ्यांच्या मुलांचे नाव विकास असत पण या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विकास त्याच्या आयुष्यात येत नाही आणि सततच्या वाईट परिस्थितीला तोंड देता देता आत्महत्येचा विचार त्याची कधी पाठ सोडत नाही. एक वेळच्या जेवणाची दाणादाण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, हुंड्यामुळे मुलींची लग्न होत नाहीत, बायकोला साडी मिळत नाही आणि खरंच आपला देश महासत्ता होतोय.. आत्महत्या आणि हिंसा हे कोणत्याही समस्येचे उत्तर नाही पण शासन आणि प्रस्थापित समाजाने शेतकऱ्यांचे माणूस म्हणून जगणे मान्य करावे हीच अपेक्षा.\nआजच्या वर्तमानातील देशासमोरीलच नव्हे तर पूर्ण जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे शस्त्र स्पर्धा, सत्ता स्पर्धा आणि त्यातून वाढत चाललेला दहशतवाद. वाढत्या स्पर्धेमुळे जगामध्ये शांतीची जागा अशांतीने, माणुसकीची जागा हिंसेने घेतली आहे. ही स्पर्धा जर अशीच वाढत राहिली तर ‘डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल’ हे ग���ंधीजींचे शब्द सत्यात उतरण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. महात्मा गांधीजी म्हणत की,” अशी अनेक ध्येये आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन,” त्यांच्या या विचाराची, अहिंसेची आता खरच खूप गरज आहे नाहीतर पूर्ण जग स्पर्धेच्या, हिंसेच्या अहारी जाऊन पूर्ण जगात, माणसात,समाजात अशांती प्रस्थापित होईल. दोन देशात एकमेकांबद्दल असणाऱ्या भीती, असुरक्षितता यामुळे शस्त्र स्पर्धा वाढतच आहे. गांधीजींनी म्हटले आहे की,” सर्वात महत्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय”. गांधीजींचे हे विचार आणि त्यांची तत्त्वे ही आज खरंच काळाची गरज आहे. गांधीजींनी आयुष्यभर गरिबी निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व धर्म समभाव अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने चळवळी करून त्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्वाचे म्हणजे गांधीजींनी अहिंसेने चळवळी करून संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि आपण त्यांच्या या मार्गाचे अवलंबून करून या सर्व समस्या अहिंसेच्या मार्गाने नक्कीच सोडवू शकतो. माणसा-माणसात, समाजात, देशात,जगात शांती, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी गांधीजींची तत्त्वे, त्यांचे विचार ही खरंच आज काळाची गरज आहे आणि ज्या गांधीजींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर जगभरात ‘ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो ती अहिंसा जगभरात फक्त वाचनात नाही तर माणसाच्या आचरणात यावी.\nआज सार्वत्रिक असलेल्या इंटरनेटमुळे, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे, माणसाच्या कवेत आलेल्या सार्वत्रिक शिक्षणामुळे, वेग धारण केलेल्या दळणवळणामुळे, मानवी संस्कृतीला एकात्मतेच्या दिशेने नेणाऱ्या माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग ‘वसुधैव कुटुम्बकम’ च्या दिशेने वाटचाल करत आहे पण काळाच्या या वाटचालीत आजही जाती-जमाती, धर्म- वंश- वर्ग हे भेद नष्ट झालेले नाहीत. 1992 सालची मुंबईतील भीषण दंगल, 2002 चा गोध्रा व गुजरातमधील हत्याकांड, इस्लामी दहशतवाद्यांचा 2008 चा मुंबईवरील हल्ला सतत होणारे हिंदू- मुस्लिम दंगे, याच वर्षी भीमा-कोरेगाव येथे झालेली दंगल ही उदाहरणे आहेत की आजही माणसामधून त्यांच्या रक्तातून जात, धर्म,वंश,वर्ग ही जी लागलेली कीड आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही. याचाच उपयोग राजकारणी स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतात. समाजामध्ये पूर्णपणे जातीच्या आहारी गेलेले अनेकजण आहेत आणि शिक्षित वर्ग फक्त आम्ही जात-धर्म मानत नाही असा दिखावा करतात आणि दिखाव्यासाठीच त्यांचा एकमेकांसोबत रोटी व्यवहार चालू असतो, पण जेव्हा बेटी व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र यांना कुळापासूम, दैवतापासून ते अकर मासी , बारा मासी हे सगळे आठवते कारण आजचा शिकलेला वर्ग हा फक्त शिक्षितच आहे सुशिक्षित नाही. जात-धर्म हे फक्त तेच लोक मानत नाहीत ज्यांना दोन वेळच पोट भरण्याची भ्रांत असते. ज्यांचे पोट भरलेले असते ना त्यांना एसीमध्ये बसून जातीचे, धर्माचे राजकारण सुचते आणि जमते आणि या सर्वात भरडून निघतो तो सामान्य माणूस.आजचे राजकारणी जाती-धर्मात द्वेष निर्माण करतात दंगली घडवून आणतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला झालेली ही जाती-धर्माची जखम सतत ओली, रक्ताळलेली ठेवतात. तर दुसरीकडे संपूर्ण जगभर सर्वधर्म समभाव, अहिंसा गांधीजींचे विचार भारतासह जगभरात स्वीकारले जातात. गांधीजी आजीवन सांप्रदायिकतावादाचे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व जाती, धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहचले. गांधीजींचा जगातल्या सर्व महान धर्माच्या मूलभूत सत्यावर विश्वास होता. त्यांच्या मते सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वामध्ये काही न काही चुका आहेत. गांधीजींनी नेहमी सर्वधर्म समभाव या विचाराचा पुरस्कार केला. अखंड हिंदुस्थानच्या फाळणी दरम्यान हिंदू- मुस्लिम दंगली रोखण्यासाठीही गांधीजींनी अखंड प्रयत्न केले. त्यांनी सर्व धर्माच्या-जातीच्या लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्न केला आणि म्हणूनच गांधीजींच्या एका हाकेवर संपूर्ण भारत देश जात-धर्म विसरून एकत्र येत होता. भारताला महासत्ता बनायचे असेल तर समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी जात-धर्म विसरून एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी गांधीजींसारख्या नेतृत्वाची आणि त्यांचे विचार अनुसरण्याची गरज आहे.\nआज महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. देशात अनेक ठिकाणी निर्दयी घटना समोर येत आहेत. अशा घटनांनी डोकं सुन्न होतंय. माणूस हिंस्त्र पशूपेक्षाही भयंकर वागतोय असं या घटनांतून समोर येतंय. अशा वेळी गांधी विचार कारगर वाटतो.\nजगामध्ये शस्त्र स्पर्धा वाढल��, देशात सत्ता स्पर्धा तर माणसांमध्ये भौतिक गोष्टी मिळवण्याची स्पर्धा वाढली आणि या वाढत्या स्पर्धेने अनेक नवीन समस्या निर्माण केल्या. या स्पर्धेच्या जगात सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वाभिमान,स्वत्व ही गांधीजींची तत्त्वे ज्या तत्त्वावर गांधीजी आयुष्यभर जगले आणि अहिंसेला हत्यार बनवून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हीच तत्त्वे आजच्या या स्पर्धेच्या जगात फक्त वाचनात आहेत आचरणात नाहीत.\nआज देशात अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा माणूस हिंसेचा किंवा चुकीचा मार्ग अवलंबतो आणि नवीन समस्या निर्माण करतो. माणूस भौतिक गरजा भागविण्यासाठी वक्तीगत धनसंचय करतो. व्यक्तीगत धनसंचयामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत बनतो आहे आणि गरिब अधिक गरीब बनून माणसांमध्ये विषमतेची दरी वाढत आहे. ही दरी कमी करण्यासाठी किंवा गरिबी निर्मूलन करण्यासाठी वक्तीगत धनसंचयाचा वापर सामाजिक हितासाठी करावा ही महात्मा गांधीजींची विश्वस्त कल्पना आपल्याला अनुकरावी लागेल.\nवर्तमानात आपल्या देशासमोरील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे शेतकरी आत्महत्या. आजपर्यत आपल्या देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ह्याचा बिनचूक आकडा आपल्या देशातील प्रशासनाला, सरकारला तोंडपाठ आहे पण ते शेतकरी आत्महत्या का करतात त्यावर ही वेळ का येते, एवढे टोकाचे निर्णय शेतकरी का घेतात त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत याचा विचार ना प्रशासन करतंय ना सरकार ना भारतातील सामान्य नागरिक. काही परिस्थितीत काही मोजक्याच लोकांना ज्यांना शेतकऱ्यांची खरच किव आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित केले त्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या,आंदोलने केली तरी पण शेतकऱ्यांच्या समस्यांना काही ठोस उपाय होताना दिसून येत नाही कारण सामान्य माणूस, आंदोलन करणारे त्यांच्या समस्यांविषयी बोलतात, शेतकऱ्यांबद्दल खरच खूप प्रेम आहे असे दाखवून स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात आणि प्रशासन, सरकारही खरच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन उपाय केल्याचे नाटक करतात आणि प्रशासकीय अधिकारी, AC कारमधून, घोड्यांवर बसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेले नुकसान बघायला जातात,आणि आपण शेतकऱ्यांवर खूप मोठा उपकार करतोय या अविर्भावात त्यांना एका रांगेत उभा करून भीक दिल्यासारखे त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल चर्चा करतात. किती विसंगती आहे ना आपल्या देशात, जो शेतकरी संपूर्ण देशाला पोसतो, अन्न पुरवतो तोच शेतकरी अधिकाऱ्यांपुढे केविलवाणा चेहरा करून, हात जोडून उभा असतो आणि जे सामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनात, विधानभवनात असतात ते फक्त दिखावा करतात, की त्यांना खरंच सामान्य माणसांशी, शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही देणेघेणे आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या समस्या ,प्रश्न सोडवण्यासाठी गरज आहे एकत्र येण्याची आणि एक नवीन चळवळ उभा करण्याची.\n1915 मध्ये महात्मा गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेहून भारतात परत आले तेव्हा त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले.शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा करून व सखोल अभ्यास करून गांधीजींनी जमीनदाराविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्या खऱ्या अर्थाने संपल्या आणि त्यांना न्याय मिळाला. खरंच आजची शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या पाहता असे वाटते की आज परत एकदा शेतकऱ्यांना गांधीजींच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या तत्त्वांची खूप गरज आहे कारण शेतकरी परिस्थितीला वैतागून आत्महत्या करून मेल्यावर त्याला लाखोंची मदत दिली जाते पण शेतकरी जगावा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या सरकारकडे पैसे नसतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा त्याच्या मरणाला किंमत आहे. सरकारकृपेने जर शेतकऱ्यांसाठी एखादी मदत , एखादी योजना शेतकऱ्याच्या विकासासाठी केली तर त्याचाही काळाबाजार भ्रष्टाचार करून विकास मात्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या मध्ये असलेल्या दलालांचा होतो आणि अन्नदाता म्हणवणारा शेतकरी आणि त्यांचे कुटुंब रोज एक वेळच्या अन्नासाठी तरसतो. शेतकऱ्यांच्या मुलांचे नाव विकास असत पण या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विकास त्याच्या आयुष्यात येत नाही आणि सततच्या वाईट परिस्थितीला तोंड देता देता आत्महत्येचा विचार त्याची कधी पाठ सोडत नाही. एक वेळच्या जेवणाची दाणादाण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, हुंड्यामुळे मुलींची लग्न होत नाहीत, बायकोला साडी मिळत नाही आणि खरंच आपला देश महासत्ता होतोय.. आत्महत्या आणि हिंसा ��े कोणत्याही समस्येचे उत्तर नाही पण शासन आणि प्रस्थापित समाजाने शेतकऱ्यांचे माणूस म्हणून जगणे मान्य करावे हीच अपेक्षा.\nआजच्या वर्तमानातील देशासमोरीलच नव्हे तर पूर्ण जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे शस्त्र स्पर्धा, सत्ता स्पर्धा आणि त्यातून वाढत चाललेला दहशतवाद. वाढत्या स्पर्धेमुळे जगामध्ये शांतीची जागा अशांतीने, माणुसकीची जागा हिंसेने घेतली आहे. ही स्पर्धा जर अशीच वाढत राहिली तर ‘डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल’ हे गांधीजींचे शब्द सत्यात उतरण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. महात्मा गांधीजी म्हणत की,” अशी अनेक ध्येये आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन,” त्यांच्या या विचाराची, अहिंसेची आता खरच खूप गरज आहे नाहीतर पूर्ण जग स्पर्धेच्या, हिंसेच्या अहारी जाऊन पूर्ण जगात, माणसात,समाजात अशांती प्रस्थापित होईल. दोन देशात एकमेकांबद्दल असणाऱ्या भीती, असुरक्षितता यामुळे शस्त्र स्पर्धा वाढतच आहे. गांधीजींनी म्हटले आहे की,” सर्वात महत्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय”. गांधीजींचे हे विचार आणि त्यांची तत्त्वे ही आज खरंच काळाची गरज आहे. गांधीजींनी आयुष्यभर गरिबी निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व धर्म समभाव अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने चळवळी करून त्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. सर्वात महत्वाचे म्हणजे गांधीजींनी अहिंसेने चळवळी करून संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि आपण त्यांच्या या मार्गाचे अवलंबून करून या सर्व समस्या अहिंसेच्या मार्गाने नक्कीच सोडवू शकतो. माणसा-माणसात, समाजात, देशात,जगात शांती, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी गांधीजींची तत्त्वे, त्यांचे विचार ही खरंच आज काळाची गरज आहे आणि ज्या गांधीजींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर जगभरात ‘ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो ती अहिंसा जगभरात फक्त वाचनात नाही तर माणसाच्या आचरणात यावी.\nआज सार्वत्रिक असलेल्या इंटरनेटमुळे, विज्ञान-तंत्रज्ञानामुळे, माणसाच्या कवेत आलेल्या सार्वत्रिक शिक्षणामुळे, वेग धारण केलेल्या दळणवळणामुळे, मानवी संस्कृतीला एकात्मतेच्या दिशेने नेणाऱ्या माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग ‘वसुधैव कुटुम्बकम’ च्या दिशेने वाटचाल करत आहे पण काळाच्या या वाटचालीत आजही जाती-जमाती, धर्म- वंश- वर्ग हे भेद नष्ट झालेले नाहीत. 1992 सालची मुंबईतील भीषण दंगल, 2002 चा गोध्रा व गुजरातमधील हत्याकांड, इस्लामी दहशतवाद्यांचा 2008 चा मुंबईवरील हल्ला सतत होणारे हिंदू- मुस्लिम दंगे, याच वर्षी भीमा-कोरेगाव येथे झालेली दंगल ही उदाहरणे आहेत की आजही माणसामधून त्यांच्या रक्तातून जात, धर्म,वंश,वर्ग ही जी लागलेली कीड आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही. याचाच उपयोग राजकारणी स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतात. समाजामध्ये पूर्णपणे जातीच्या आहारी गेलेले अनेकजण आहेत आणि शिक्षित वर्ग फक्त आम्ही जात-धर्म मानत नाही असा दिखावा करतात आणि दिखाव्यासाठीच त्यांचा एकमेकांसोबत रोटी व्यवहार चालू असतो, पण जेव्हा बेटी व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र यांना कुळापासूम, दैवतापासून ते अकर मासी , बारा मासी हे सगळे आठवते कारण आजचा शिकलेला वर्ग हा फक्त शिक्षितच आहे सुशिक्षित नाही. जात-धर्म हे फक्त तेच लोक मानत नाहीत ज्यांना दोन वेळच पोट भरण्याची भ्रांत असते. ज्यांचे पोट भरलेले असते ना त्यांना एसीमध्ये बसून जातीचे, धर्माचे राजकारण सुचते आणि जमते आणि या सर्वात भरडून निघतो तो सामान्य माणूस.आजचे राजकारणी जाती-धर्मात द्वेष निर्माण करतात दंगली घडवून आणतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला झालेली ही जाती-धर्माची जखम सतत ओली, रक्ताळलेली ठेवतात. तर दुसरीकडे संपूर्ण जगभर सर्वधर्म समभाव, अहिंसा गांधीजींचे विचार भारतासह जगभरात स्वीकारले जातात. गांधीजी आजीवन सांप्रदायिकतावादाचे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व जाती, धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहचले. गांधीजींचा जगातल्या सर्व महान धर्माच्या मूलभूत सत्यावर विश्वास होता. त्यांच्या मते सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वामध्ये काही न काही चुका आहेत. गांधीजींनी नेहमी सर्वधर्म समभाव या विचाराचा पुरस्कार केला. अखंड हिंदुस्थानच्या फाळणी दरम्यान हिंदू- मुस्लिम दंगली रोखण्यासाठीही गांधीजींनी अखंड प्रयत्न केले. त्यांनी सर्व धर्माच्या-जातीच्या लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्न केला आणि म्हणूनच गांधीजींच्या एका हाकेवर संपूर्ण भारत देश जात-धर्म विसरून एकत्र य���त होता. भारताला महासत्ता बनायचे असेल तर समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी जात-धर्म विसरून एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी गांधीजींसारख्या नेतृत्वाची आणि त्यांचे विचार अनुसरण्याची गरज आहे.\nआज महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. देशात अनेक ठिकाणी निर्दयी घटना समोर येत आहेत. अशा घटनांनी डोकं सुन्न होतंय. माणूस हिंस्त्र पशूपेक्षाही भयंकर वागतोय असं या घटनांतून समोर येतंय. अशा वेळी गांधी विचार कारगर वाटतो.\nJEE Main Exam 2023: जेईई मेन परीक्षेसंदर्भात मोठी बातमी; परीक्षा जानेवारीत, असा करा अर्ज, महत्वाच्या तारखाही जाणून घ्या…\nमुलींना वश करण्यासाठी करणी, फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू अन् हिरवं कापड; शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार\nAvatar 2 Leaked: भारतात रिलीजआधी अवतार 2 लीक काही ऑनलाईन साईट्सवर सिनेमा अपलोड\nPakistan: पाकिस्तानची कंगाल होण्याकडे वाटचाल, मालमत्ता विकून घर चालवण्याची वेळ\nAgni 5 Missile Test: भारताचं महाशस्त्र अग्नि 5ची यशस्वी चाचणी; चीन, पाकसह अर्ध्या जगावर एकाच वेळी हल्ला करण्याची ताकत\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nहरभरा पिकाबाबत महिला शेती वर्ग – Sakal ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर इतर राज्यांप्रमाणे कायदा करण्याचीच गरज – Loksatta\nभूकबळी, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषणावर एकमेव प्रभावी उपाय ...\nशाश्‍वत विकासाचा आराखडा – Agrowon ...\nमेडिगट्टा महाबंधारा प्रकल्प पीडित शेतकऱ्यांचे आजपासून बे ...\nकोण होता टिपू सुलतान, धर्मवेडा की परधर्म द्वेष्टा, धर्मवेडा की परधर्म द्वेष्टा\nशेतकरी आंदोलन : न्यायालयाने नोंदविला राणा दाम्पत्याचा जब ...\nतंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडी – Agrowon ...\nUP Election Results Live: मागच्या ५ वर्षांपेक्षा अधिक वे ...\nबळीराजा भवनाचे‎ टाकरवणला उद्घाटन‎ | Inauguration of Bali ...\nक..कमॉडिटीचा : गोदाम सुधारणा आणि महागाई नियंत्रण – ...\nमनसे आमदार भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार- आशिष शेलार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/12229", "date_download": "2023-02-04T04:57:05Z", "digest": "sha1:SEMHPXD4I2CCILUVINVIPMAQO6LW7WGW", "length": 14899, "nlines": 128, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "बंडखोर आमदारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढीकडे लक्ष्य दया-संपर्क प्रमुख आसिफ बागवान – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/बंडखोर आमदारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढीकडे लक्ष्य दया-संपर्क प्रमुख आसिफ बागवान\nबंडखोर आमदारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढीकडे लक्ष्य दया-संपर्क प्रमुख आसिफ बागवान\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nशिवसेना नोंदणी अभियाणाची सुरुवात\nच��मूर:- रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांचा आदर्श व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारावर चालणाऱ्या शिवसेना पक्षाच्या विचारधारेला घेऊन चालनारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे वारसदार व शिवसैनिकाचा आदर्श आहे, एकनाथ शिंदे यानी शिवसेनेच्या 39 आमदारासह केलेल्या बंडामुळे पक्षाची निष्ठा दाखविन्याची वेळ शिवसैनिकावर आली आहे, व उधवसाहेब ठाकरे यांचे सोबत राहुन बंडखोर आमदारांच्या वक्तवयाकड़े दुर्लक्ष करीत पक्ष वाढीकड़े लक्ष्य द्यायचे आहे, असे प्रतिपादन चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान यानी शिवसैनिकाना चिमूर येथील बैटकीत केले आहे,\nराज्य पातळीवरील सध्या होत असलेल्या घड़ामोड़ी मुळे व शिवसैनिकानमधे असंतोशाची लहर निर्माण झाल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उधवसाहेब ठाकरे यानी महाराष्ट्रातील सम्पूर्ण विधानसभा क्षेत्रात आढावा घेण्याकारिता संपर्क प्रमुख याणा पाठविले आहे, त्याअनुशंगणे चिमूर येथील विश्राम गृहत आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड़े, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोमबरे, तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी मार्गदर्शन केले, व शिवसेना नोंदणी अभियानास सुरुवात केली,\nयावेळी तालुका समन्वयक देविदास गिरड़े, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवठे, तालुका संघटक रोशन जुमड़े, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, शहर प्रमुख अन्ना गिरी, सलीम सौदागर, कवडू खेडकर, समीर बलकी, राजेंद्र जाधव, शार्दूल पचारे, सुभाष नन्नावरे रोहन नन्नावरे, विशाल शेंडे, व अन्य शिवसेना सैनिक उपस्थित होते.\nPrevious लॉजमध्ये प्रेयसी सोबत संबंध दरम्यान युवकाचा मृत्यू\nNext हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14605", "date_download": "2023-02-04T04:44:12Z", "digest": "sha1:5FDYYSJFWV6O7AOJQAJ3C3LAIKHBW3GK", "length": 13159, "nlines": 125, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमा���ी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/नागपूर/राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nनागपूर, दि. १९ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमीतेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले.\nराज्यपाल २४ डिसेंबरपर्यंत नागपूर येथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ११ व्या पदवीदान समारंभारला उपस्थित राहतील. दुपारी ४.३० वाजता राजभवन येथे आयोजित मोहजाल या पथनाट्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान या विषयावर जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्यासमवेत राजभवन नागपूर येथे आढावा बैठक ते घेणार आहेत. २३ डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची बैठकीत ते सहभागी होतील. शनिवार २४ डिसेंबर सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमारेषेवरील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासमवेत बैठक. त्यानंतर दुपारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित कुलगुरूंच्या संमेलनास ते उपस्थित राहतील.\nPrevious अधिवेशनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजन समितीचा आढावा\nNext वडधामना येथे दुहेरी हत्या चा थरार\nग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 46 नामनिर्देशनपत्र दाखल\nप्रतिनिधी – नागपूर नागपूर,दि.30: जिल्ह्यातील13 तालुक्यात होऊ घातलेल्या 23 ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता आतापर्यंत 46 नामनिर्देशनपत्र …\n२० वर्षिय युवतीची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या, कोराडी हद्दीतील सुरादेवी येथे आढळला मृतदेह\nकोराडी : नागपुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोराडी हद्दीतील सुरादेवी येथील रेल्वे क्रॉसिंग लागुन …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21234/", "date_download": "2023-02-04T05:47:29Z", "digest": "sha1:7MBKFZ37NMVI5YZHE3YAJC44DVN5T3HC", "length": 45444, "nlines": 248, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गणराज्य – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगणराज्य : (रिपब्लिक). गण म्हणजे समूह. साधारणतः राजाशिवाय चालविल्या जाणाऱ्या किंवा स्थूल अर्थाने जनमानसानुसार वा लोकनियंत्रणाखाली असणाऱ्या शासनपध्दतीस गणराज्य म्हण��्यात येते. प्राचीन भारतामधील गणराज्यांचा लोकसत्ताक राज्य असा निर्देश काही अभ्यासक करतात. येथे गणराज्य व लोकसत्ताक राज्य या दोन्हीही संज्ञा समान अर्थी म्हणून वापरल्या आहेत. राज्यातील सार्वभौम सत्ता ही वंशपरंपरागत राजांऐवजी लोकांत अधिष्ठित असावी, अशी यामागील कल्पना आहे. तेव्हा राजेपदाचा अभाव व जनतेच्या सहभागावर अथवा संमतीवर आधारलेले शासन, या दोन्ही अर्थांनी ही संकल्पना मांडली जाते. तथापि प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानातील अयुबखानाचा एकाधिकार, रशियातील स्टालिनची हुकूमशाही राजवट किंवा वंशभेदावर आधारलेले दक्षिण आफ्रिकेतील राज्य यांचेही वर्णन गणराज्य असेच करण्यात येते. तेव्हा विविध शासन पद्धतींची तुलनात्मक वैशिष्ट्ये लक्षात येण्याच्या दृष्टीने या संकल्पनेची उपयुक्तता कमी झाली आहे, हे उघड आहे.\nग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याने राज्यांचे वर्गीकरण तेथील सत्ताधाऱ्यांच्या संख्येवरून राजेशाही, उमरावशाही व लोकशाही असे केले आहे. लोकशाहीतील सत्तेचा उपयोग लोकहितार्थ केला जावा व नागरिकांनी प्रत्यक्षपणे राज्यकारभारात सहभागी व्हावे, अशी त्याची अपेक्षा होती. प्राचीन ग्रीसमधील अथेन्ससारख्या नगरराज्यांची शासनव्यवस्था लोकसत्ताक पद्धतीची होती, असे मानण्यात येते. राज्यात महत्त्वाचे निर्णय सर्व नागरिकांच्या सभेत घेतले जात. त्याचप्रमाणे हे निर्णय अंमलात आणणारी समिती व राज्याचे अधिकारी हे लोकांकडूनच निवडले जात. न्यायनिवाडासुद्धा सर्व नागरिक एकत्र जमून करीत. परंतु या गणराज्यातील बहुसंख्य प्रजा ही गुलामांची असे. उदा., अथेन्समध्ये ३,००० पुरुष नागरिक तर १,३५,००० गुलाम होते नागरी हक्कांपासून यांना वंचित ठेवण्यात येई. जरी सर्व नागरिकांना प्रमुख अधिकारी (चीफ मॅजिस्ट्रेट्स) किंवा समितीचे सभासद म्हणून निवडून येण्याचा अधिकार असला, तरी प्रत्यक्षात काही वरिष्ठ वर्गातूनच हे लोक निवडले जात. ऑगस्टसचे साम्राज्य स्थापन होण्यापूर्वी प्राचीन रोममध्येसुद्धा लोकसत्ताक राज्यपद्धतीच होती.\nशासनाची विविध अंगे: कॉन्सल्‌स, सीनेट इ. लोकप्रातिनिधिक संस्था असल्या, तरी प्रत्यक्षात काही कुलांतील लोकच पिढ्यान् पिढ्या या अधिकारावर निवडून येत असत. अंतर्गत सत्तास्पर्धा आणि बाह्य आक्रमण यांमुळे ग्रीक व रोमन गणराज्ये कालांतराने अस्तंगत झाली आणि त्यांच्या जागी साम्राज्ये स्थापन झाली.\nपौर्वात्य देशांत आणि विशेषतः भारतात लोकसत्ताक परंपराच नव्हती, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु प्राचीन काळी भारतातसुद्धा राजाविरहित राज्ये होती, याचे पुरावे मिळाले आहेत. बौद्ध व जैन साहित्य, अलेक्झांडरसमवेत आलेल्या ग्रीक लेखकांनी लिहून ठेवलेली वर्णने, ऐतरेय ब्राह्मण, महाभारत, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्याचे अर्थशास्त्र इ. साहित्यांत यासंबंधीचे अनेक उल्लेख सापडतात. शिवाय या गणराज्यांच्या अनेक मुद्राही आता मिळाल्या आहेत. संघ किंवा गण या संज्ञांनी ही गणराज्ये ओळखली जात. यांतील बहुतांश गणराज्ये आजचे उत्तर बिहार, सिंधू नदीचे खोरे व वायव्य प्रांत या भागात होती असे दिसते. वेदोत्तर काळापासून जवळजवळ गुप्त काळापर्यंत त्यांचे अस्तित्व असावे. आधुनिक अर्थाने या राज्यांना गणराज्य म्हणता येणार नाही. व्यक्तिप्रतिष्ठा किंवा व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना आजच्या लोकसत्ताक राज्यपद्धतीत अभिप्रेत आहे. तसेच व्यक्तीच्या मूलभूत समानतेची कल्पनाही यात अभिप्रेत आहे. प्राचीन भारतीय गणराज्यांत या दोन्ही गोष्टींचा प्रामुख्याने अभावच होता. चातुर्वर्ण्य, त्यांतील क्षत्रियांचे व काही क्षत्रिय कुलांचे श्रेष्ठत्व, त्यांचा स्वतःच्या वंशाबद्दलचा अहंकार या सर्व लोकसत्ताक राज्याच्या कल्पनेस बाधक गोष्टी होत्या. केवळ शासनपद्धतीचा एक प्रकार या अर्थानेच त्यांना गणराज्य म्हणावयाचे. परंतु प्राचीन ग्रीक व रोमन गणराज्यांतही अशीच परिस्थिती होती. अगदी एकोणिसाव्या शतकातसुद्धा अमेरिकन प्रजासत्ताक राज्यात बहुसंख्य निग्रो लोक गुलाम होते व त्यांना मताधिकार नव्हता. इंग्लंडमध्येदेखील विसाव्या शतकापर्यंत बऱ्याच नागरिकांना मताधिकार दिला गेला नव्हता. प्राचीन भारतीय गणराज्यांची तुलना या अशा राज्यांशीच करता येईल.\nवैदिक कालात राज्यातील प्रमुख अधिकारी व ज्येष्ठ कुलप्रमुख यांच्याकडून राजा निवडला जात असे. कालांतराने या अधिकाऱ्यांच्या व राजाच्या सहकाऱ्यांच्या तुलनेने राजाचे अधिकार वाढले व राजेशाही वंशपरंपरागत झाली. परंतु काही ठिकाणी कुलप्रमुखांचा अधिकार राज्यपद्धतीचा स्थायीभाव झाला व त्यांतून त्यांचे गणराज्यात रूपांतर झाले असावे.\nकौटिल्याने अर्थशास्त्रात दोन प्रकारच्या संघाचा उल्लेख क��ला आहे : वार्ताशस्त्रोपजीवीसंघ व राजशब्दोपजीवीसंघ. वृक, दामणि, यौधेय हे पहिल्या प्रकारचे तर भद्र, वृजी, अंधक-वृष्णी इ. दुसऱ्या प्रकारचे संघ होत. पहिल्या प्रकारच्या संघात सर्व नागरिक लढाऊ असत. दुसऱ्यातील संघमुख्य नागरिकांस राजा ही उपाधी लावण्यात येई. अंधक-वृष्णी गणराज्यात अधिकार वासुदेव आणि उग्रसेन या दोन राजन्यांना दिला होता.\nबौद्ध साहित्यात उल्लेखिलेली शाक्य, कोलिय, लिच्छवी, विदेह, मल्ल, मोरिय इ. गणराज्येही याच काळात असावीत. शाक्य गणराज्यात ५०० नागरिकांची सभा व निर्वाचित राजा होता, तर वृजी हे आठ राज्यांचे संघराज्य होते. त्यांत ७,७०७ राजांकडे सत्ता होती. अध्यक्ष, सेनापती वगैरे अधिकारी त्यातूनच निवडले जात. त्रिगर्तषष्ठ, पंचगण, सप्तगण हीसुद्धा अशा प्रकारची संघराज्ये होती.\nइ. स. पू. पाचव्या ते पहिल्या शतकापर्यंतच्या गणराज्यांची माहिती ग्रीक लेखकांच्या वर्णनावरून मिळते. कठ गणराज्याने अलेक्झांडरशी लढा दिला यौधेयांच्या सामर्थ्यामुळे अलेक्झांडरच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. क्षुद्रक, मालव आणि शिबी ही गणराज्ये अलेक्झांडरच्या आक्रमणास तोंड देण्यासाठी संघटित झाली होती. नंतर अलेक्झांडरशी तह करण्यासाठी त्यांनी आपल्या शंभर पुढाऱ्यांना सर्वाधिकार सुपूर्द करून पाठविले होते. यांशिवाय पटल, अंबष्ठ, भागल इ. गणराज्येही या काळातच अस्तित्वात होती.\nमौर्यकाल ते इ. स. ३५० पर्यंतच्या काळात यौधेय गणराज्य अस्तित्वात असावे. सम्राट अशोकाच्या शिलालेखात योन, कांबोज, राष्ट्रिक, गांधार, पेत्तनिक, अपरान्त इ. गणराज्यांचा उल्लेख सापडतो. अर्थशास्त्रात कुरू, पांचाल, मल्लक, वृज्विक, लिच्छवी, मद्रक, कुकुर इ. गणराज्यांचे निर्देश आहेत.\nकात्यायनाने गणाची व्याख्या कुलसमूह अशी केली आहे, त्यावरून सत्ता कुलांवर आधारलेली असावी असे दिसते. परंतु वृष्णी गणराज्यात कुलप्रमुखाशिवाय भाऊ, मुले सर्वच सभेस हजर राहत. शाक्य गणराज्यात वयोवृद्ध व तरुण सर्वच सभासद असत. मात्र सर्व वर्णांच्या लोकांना राज्याधिकार होता असे दिसत नाही. प्रामुख्याने सत्ता क्षत्रियांकडेच असे. डॉ.अ.स. अळतेकरांच्या मते सार्वभौम सत्ता ही फक्त राज्य संस्थापक कुलांतच असावी. त्यांना राजन्य ही उपाधी लावण्यात येई. इतर क्षत्रियांना राजन् हे नामाभिधान लावण्यात येई. उदा., शाक्य गणराज्यात ���ा सत्ताधारी कुळातील लोक राजधानीत राहात व स्वतःस राजा म्हणवीत. अंधक-वृष्णी गणराज्यात श्वाफलक, चैत्रक, वासुदेव आणि शिबी यांचे वंशजच राजन्यक होते. यौधेयांसारख्या मोठ्या गणराज्यात सत्ता मोठ्या मध्यवर्ती सभेकडे असे. यौधेय गणराज्यात ५,००० तर लिच्छवी गणराज्यात ७,७०० सभासद होते. या कुलांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा जन्मसिद्ध अधिकार असल्याने प्रतिनिधी निवडण्याचा प्रश्नच नव्हता. काही गणराज्यांत मात्र सर्वच क्षत्रिय राजकीय अधिकारांत सहभागी होते. त्यांना राजकगण असे संबोधिले जाई. इतर काही गणराज्यांत क्षत्रिय व वैश्य वर्णीयही सत्तास्थानी होते, असा अर्थशास्त्रात उल्लेख आहे.\nयाशिवाय राज्यकारभारासाठी कार्यकारी मंडळेही असत. मल्ल गणराज्यात चारजणांचे, लिच्छवीत नऊजणांचे, तर लिच्छवि-विदेह संघराज्यात अठराजणांचे अशी कार्यकारी मंडळे होती. अधिकाऱ्यांची नियुक्ती सभेकडून होत असे. क्षुद्रक गणात अलेक्झांडरशी वाटाघाटी करण्याचा अधिकार १५० दूतांना दिला होता. महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, गुप्तता राखण्यासाठी, सभेत न करता त्यासंबंधीचे निर्णय कार्यकारी मंडळाने घ्यावेत, असा सल्ला महाभारतात दिला आहे.\nगणराज्यातील सभेच्या कामकाजाच्या पद्धतीची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध नाही. परंतु गौतम बुद्धाने स्थापिलेल्या बौद्ध संघाची कार्यपद्धती त्या काळच्या गणराज्याच्या सभेच्या कार्यप्रणालीच्या धर्तीवर आधारलेली आहे, असे मानण्यास वाव आहे. यावरून सभेची कार्यपद्धती गुंतागुंतीची आणि पुढारलेली होती असे दिसते. सभेसाठी सभासदांची किमान गणसंख्या आवश्यक असे. गणपूरक नावाचा अधिकारी यासाठी नेमलेला असे. सभेच्या अध्यक्षास संघमुख्य म्हणत. प्रस्ताव कोणत्याही सभासदाकडून मांडण्यात येई व मग त्यावर चर्चा होई. ठरावावर मतदानही घेण्यात येई. मतदान गुप्तपद्धतीने (गुल्हक) अथवा उघडपणे (विवतकम्) घेण्यात येई. मतदान पद्धतीत मतपत्रिकांना शलाका ही संज्ञा असे आणि त्या मतपत्रिका शलाकाग्राहक नावाचा अधिकारी गोळा करीत असे. उघड मतदानात ठरावाच्या विरोधी असणारेच बोलत. निर्णय बहुमताने घेण्यात येई.\nराजकीय महत्त्वाचे विषय सभेत चर्चिले जात. उदा., जेव्हा शाक्यांच्या राजधानीस कोसल राजाने वेढा घातला, तेव्हा युद्धासंबंधीचा निर्णय सभेतच घेतला गेला. शासनातील कार्यकारी अधिकारी, सेनापती सभेकडून निवडले जात. अधिकाऱ्यांवर सभेचे नियंत्रण असे. महाभारतात श्रीकृष्ण स्वतः सभेचा दास झाल्याची तक्रार करतो. अर्थशास्त्रात द्रव्याचा अपहार करणाऱ्यास अधिकारावरून काढले जावे व शिक्षा करण्यात यावी, असे सुचविले आहे.\nया सभेच्या सर्व कार्यपद्धती लोकशाही परंपरेस अनुरूप होत्या, असे म्हणता येणार नाही. कोणती मतपद्धती वापरली जावी व सभेचा निर्णय काय झाला, या गोष्टी सभापती ठरवी. सभेने बहुमताने घेतलेला निर्णय जर धर्मविघातक आहे असे त्यास वाटले, तर झालेले मतदान बाद करण्याचा अधिकार त्यास असे. तीनदा मतदान घेऊनही जर निर्णय धर्मबाह्य आहे असे त्यास वाटले, तर तो दिवसच अशुभ आहे असे ठरवून दुसऱ्या दिवशी फक्त धर्मास अनुसरून बोलणाऱ्यांचेच मतदान घेण्यात येई. शलाकाग्राहक व सभापतीस दिलेल्या या अधिकारामुळे कधीकधी गुप्त मतदान अर्थशून्य ठरण्याची शक्यता असे.\nमहाभारतातील शांतिपर्वात गणराज्याच्या शासनपद्धतीचे सविस्तर वर्णन दिले आहे. त्यावरून गणराज्यात पक्ष वा गट होते असे दिसते. व्दंव्द (दोन पक्ष), व्युत्क्रमण (त्यांची स्पर्धा) तसेच वर्ग्य, गृह्य, पक्ष वगैरे शब्द त्यांना अनुलक्षून वापरले जात. पक्ष त्यांच्या नेत्यांवरून ओळखला जाई. उदा., अक्रूरपक्ष, वासुदेववर्ग्य.\nगटबाजी, वंशकलह व सत्तास्पर्धेतून निर्माण होणारा संघर्ष यांमुळे गणराज्ये बलहीन होत. भीष्माने गणराज्यांना बाहेरील आक्रमणापेक्षा अंतर्गत दुहीचा धोका जास्त गंभीर आहे, असा इशारा दिला आहे. कौटिल्याने गणराज्यांत दुहीची बीजे कशी पेरावीत व त्यांना कसे जिंकावे, याबद्दल राजास सल्ला दिला आहे. दूत व हेराकरवी या भेदनीतीचा वापर कसा करता येईल, यासंबंधी त्याने अर्थशास्त्रात चर्चा केली आहे. संघप्रमुखांत फूट पाडून किंवा त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात संशय उत्पन्न करून किंवा त्यांना अनेक प्रकारची आमिषे दाखवून गणराज्य दुर्बल होते व जिंकता येते एरवी संघराज्यात लोकांची पिळवणूक होत नसल्यामुळे ती कठीण असतात. हे तो मान्य करतो. गौतम बुद्धाने असे अंतर्गत कलह कसे टाळावेत व गणराज्य समर्थ करण्यासाठी कोणती पथ्ये पाळावीत हे सांगितले आहे. जोपर्यंत वृजी गणराज्यात नेहमी सभा भरविली जाते, सर्वानुमतीने निर्णय घेतले जातात, परंपरागत संकेतांचे पालन केले जाते, वयोवृद्ध व परस्त्री यांना आदराने व���गविले जाते, मंदिरांचे पावित्र्य रक्षिले जाते, तोपर्यंत गणराज्यास जिंकता येणार नाही असे तो म्हणतो.\nनंतरच्या काळात या गुणांचा ऱ्हास झाला असावा व तेथील जीवन असुरक्षित झाले असावे कारण आचारांगसूत्रांत जैन भिक्षूंनी गणराज्यांत संचार करू नये, असा आदेश दिला आहे. दंभ, अतीव औपचारिकता, रूढिप्रियता इत्यादींची वाढ झाली व त्यांतूनच बऱ्याच गणराज्यांचा विनाश झाला. स्वतःच्या वंशाच्या गर्वाने प्रेरित होऊन शाक्यांनी प्रसेनजित राजाचा पुत्र विदूदभ यास फसवून एका दासीकन्येशी त्याचा विवाह केला. त्याचा सूड म्हणून त्याने शाक्य गणराज्य धुळीस मिळविले. अजातशत्रूने वैशाली गणराज्य जिंकले. इतर बरीच गणराज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेतली. काही गणराज्यांच्या अधिकाराच्या जागा वंशपरंपरागत झाल्यामुळे त्यांचे राजेशाहीत रूपांतर झाले.\nमध्ययुगीन काळात इटलीत नगर-गणराज्ये अस्तित्वात होती परंतु ती सर्व नवोदित राजेशाहींना बळी पडली. सतराव्या शतकात स्कॉटलंडमध्ये जॉन नॉक्सने, अठराव्या शतकात फ्रेंच विचारवंत रूसो याने गणराज्यपद्धतीचा पुरस्कार केला. जनतेचा सार्वभौम अधिकार आणि राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा हक्क, यांवर त्यांनी भर दिला. याच संदर्भात इंग्लंडमध्ये (१६४२–६०) आणि फ्रान्समध्ये (१७९२–९५) ही अल्पायुषी गणराज्ये अस्तित्वात आली. क्रॉमवेलच्या निधनानंतर इंग्लंडमध्ये पुन्हा स्ट्यूअर्ट राजेशाही प्रस्थापित झाली, तर फ्रान्समध्ये गणराज्याचे रूपांतर नेपोलियनच्या साम्राज्यात झाले.\nआधुनिक गणराज्याच्या कल्पनेस १७७६ मध्ये अमेरिकेत मूर्त स्वरूप मिळाले. तेथील स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात जनतेचा शासन आणि शासनपद्धती ठरविण्याचा अधिकार व कोणतेही शासन जनसंमतीवरच आधारलेले असावे, हे विचार अत्यंत ठामपणे मांडले आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीची वैचारिक भूमिका रूसोने तयार केली होती. प्रत्येक नागरिकाचा राज्यकारभारात सहभागी होण्याच्या हक्काचा व जनतेच्या सार्वभौम अधिकाराचा त्याने हिरीरीने पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकात जरी पुनःपुन्हा फ्रान्समध्ये राजेशाही स्थापन झाली, तरी ते अनुभव इतके कटू होते, की त्यामुळे फ्रेंच लोकांना राजेशाही व लोकसत्ताक राज्यपद्धती या दोन अंत्यंतिक पर्यायांतून लोकराज्यपद्धतीचीच निवड करावी लागली.\nइंग्लं���मध्ये लोकप्रतिनिधींकडे रक्तपाताशिवाय राजकीय सत्तेचे हस्तांतरण झाले. अशा देशात सत्ता जरी लोकप्रतिनिधींकडे असली, तरी राजेशाहीचे नाममात्र अस्तित्व मान्य करण्यात आले. पहिल्या महायुद्धात बऱ्याच राजेशाही देशांचा पराभव झाला व लोकशाही देशांची सरशी झाली. परिणामतः अनेक पाश्चिमात्य देशांत राजेशाही उलथून पडली आणि त्यांची जागा लोकसत्ताक राज्यपद्धतीने घेतली (उदा., रशिया, जर्मनी, तुर्कस्तान इ.). अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील संघर्ष मुख्यतः राजांच्या दैवी अधिकाराविरुद्ध लोकांचा सार्वभौम अधिकार या कल्पनेचा होता. पहिल्या महायुद्धानंतर हा वाद मिटला आणि लोकाधिकार निर्विवादपणे सिद्ध झाला. कालांतराने विसाव्या शतकात खरी सत्ता लोकांच्या नावावर काही हुकूमशहांनी बळकावली किंबहुना लोकसत्ताकवादाच्या अतिरेकातूनच सर्वंकषवादी हुकूमशाहींचा जन्म झाला असे म्हणता येईल. यामुळे आज प्रत्यक्षात राजाविरूद्ध गणराज्य ही विभागणी जाऊन त्याऐवजी हुकूमशाहीविरूद्ध लोकशाही असे वर्गीकरण रूढ झाले आहे.\nपहा : राज्यसंस्था लोकशाही.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली ���ा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/3887/", "date_download": "2023-02-04T05:31:30Z", "digest": "sha1:6OT5UP2UODFCAD7KBQJ6QFWT2QZUXIYF", "length": 9541, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "'मुंबई बंदरातील व्यवहार गुजरातला हलविण्याचा मोदी सरकारचा डाव '", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome Top News ‘मुंबई बंदरातील व्यवहार गुजरातला हलविण्याचा मोदी सरकारचा डाव ‘\n‘मुंबई बंदरातील व्यवहार गुजरातला हलविण्याचा मोदी सरकारचा डाव ‘\nमुंबई – नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले मुंबई बंदर बंद करून येथील 1000 कोटी रुपयांचा व्यवहार गुजरातच्या कांडला बंदरात हलविण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nमुंबईच्या विकासात या गोदीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आज या गोदीमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत. तर लाखो लोक या गोदीवर अवलंबून आहेत. अशा वेळी मोदी सरकारकडून मुंबई गोदीतील 1,000 हजार कोटी रुपयांचा व्यवहार गुजरातच्या कांडला बंदरात हलविण्याचा प्रयत्न केला जात असून, यामुळे हजारो लोकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.\nसध्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडे स्वतःच्या मालकीची 1800 एकर जागा आहे. ही जागा मोदी सरकारकडून गडकरींच्या माध्यमातून काही खाजगी उद्योगपतींना विकण्याचा डाव आहे. सध्या या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 10,000 झोपड्यामध्ये तसेच 4000 जुन्या चाळींमध्ये लोक राहत आहेत, इथे अनेक कामगार, दुकानदार, छोटे व्यावसायिक आहेत. जर ��ी जागा विकली तर हे लोक रस्त्यावर येणार आहेत आणि त्यातच ही जागा खाजगी उद्योजकांना बीओटी तत्त्वावर विकण्याचा सरकारने घाट घातला आहे.\nसध्या या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन म्हणून रवि परमार काम पाहत आहेत. त्यांच्याकडेच गुजरातच्या कांडला बंदराचा कार्यभार आहे. या परमार यांच्या माध्यमातून मुंबई बंदरातील 1000 कोटी रुपयांचा व्यवहार कांडला बंदरात हलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा विकण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी या जागेवरील लोकांच्या पाठीशी असून, येथील रहिवासी, कामगार, दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्या बाजूने आंदोलन करेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.\nPrevious articleशपथविधी सोहळ्यासाठी भाजपाने उधळले ९८.३३ लाख\nNext articleनक्षलग्रस्त जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे घर सुरक्षेविना..\nजपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nसाहित्य संमेलन:मुख्यमंत्री शिंदे, चपळगावकरांच्या भाषणात गोंधळ; वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी उदघाटनातच आंदोलन\nवित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना/सूचना\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/10/Student%20Letter.html", "date_download": "2023-02-04T05:09:37Z", "digest": "sha1:NZC7IWJ3OS26GTCYI3P7JAMP27IGSLG2", "length": 5293, "nlines": 35, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "शाळा बंद करु नका...बीडच्या लहानग्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र", "raw_content": "\nशाळा बंद करु नका...बीडच्या लहानग्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nबीड : जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा उस तोड कामगार म्हणून ओळखला जाईल. अशा आशयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित बीडच्या लहानग्याने शाळा बंद करु नका अशी कळकळीची विनंती केली आहे.\nराज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, जायभायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापकाने आपली शाळा आता बंद होणार असे विद्यार्थ्यांना सांगितले.यामुळे व्यथित झालेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळा बंद न करण्याची विनंती केली. या पत्रानंतर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nकाय म्हटले आहे पत्रात\nपत्र लिहिल्यास कारण की,\nसाहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल. माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा उस तोड कामगार म्हणून ओळखला जाईल.\nम्हणून तुम्हाला माझी कळकळीच विनंती आहे की माझी शाळा बंद करू नका. जर माझी शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यात छातीपर्यंत पाणि आते आहे.\nआम्हाला त्याच पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली दूसरीची मुले आहोत मग आम्ही कसे जायचे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, माझी शाळा बंद करू नका. माझं गाव डोंगरांच्या कुशीत वसलेल आहे.\n- समाधान बाबासाहेब जायभाये''\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/Big%20Twist%20.html", "date_download": "2023-02-04T05:37:25Z", "digest": "sha1:B3EW36VTTNRTJDY556LTHCKTROT7Q5FL", "length": 5693, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "अखेर दीपा कार्तिक एकत्र आलेच.. रंग माझा वेगळा मालिकेत लगीनघाई..", "raw_content": "\nअखेर दीपा कार्तिक एकत्र आलेच.. रंग माझा वेगळा मालिकेत लगीनघाई..\nमुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका बरेच दिवस नंबर वन वर आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. गेली तीन वर्षं ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतंच या मालिकेने 900 भागांचा टप्पा पूर्ण केला. आता ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे. कार्तिक आणि दीपायांचे बिनसलेले नाते अनेक वर्षांनी पुन्हा सांधल��� जाणार आहे. याच भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.\nगेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आलाय. गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेल्या दुराव्यामुळे दीपा-कार्तिकने आयुष्यातले महत्त्वाचे क्षण गमावले. कार्तिकी आणि दीपिका या दोन्ही मुलींच्या जन्माचा आनंदही दोघांना एकत्र साजरा करता आला नाही. दोन्ही लेकी दोन वेगळ्या घरांमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मात्र आता गैरसमजाचं मळभ दूर झालंय.दीपा-कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे क्षण येऊ पहात आहेत. आपापसातले हेवेदावे विसरुन दोघंही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. इनामदार कुटुंबात दीपा-कार्तिकच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली असून मेहंदी, हळद, संगीत आणि लग्न सगळं अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे.\nमालिकेतल्या या महत्त्वाच्या वळणाविषयी सांगताना कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष कुलकर्णी म्हणाला, ‘कार्तिकला सत्याचा उलगडा झालाय. त्यामुळे त्याने दीपाची सर्वांसमक्ष माफी मागून दोन्ही मुलींचा पिता म्हणून स्वीकार केलाय. पहिल्यांदा सर्वांच्या विरोधात जाऊन कार्तिकने दीपाशी लग्न केलं होतं. यावेळी मात्र सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटाने हे लग्न पार पडणार आहे. खास बात म्हणजे दीपिका आणि कार्तिकीच्या पुढाकारानेच आमचं लग्न पार पडत आहे. या दोघीच आमची लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे हे लग्न खूपच स्पेशल आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या मालिकेवर भरभरुन प्रेम करत आहे.'\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/budget-2020-nra-a-new-agency-for-banking-recruitment-for-the-non-gazetted-post-in-nationalized-government-banks/", "date_download": "2023-02-04T05:21:13Z", "digest": "sha1:TL3XQJKKUXKGUBMQGZEBSR6ULNNRWMHE", "length": 30146, "nlines": 145, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "#Budget2020: सरकारी बँकांमधील भरतीसाठी एकच ऑनलाइन परीक्षा | #Budget2020: सरकारी बँकांमधील भरतीसाठी एकच ऑनलाइन परीक्षा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\n टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल\nMarathi News » Economics » #Budget2020: सरकारी बँकांमधील भरतीसाठी एकच ऑनलाइन परीक्षा\n#Budget2020: सरकारी बँकांमधील भरतीसाठी एकच ऑनलाइन परीक्षा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँका व सरकारी खात्यांतील अ-राजपत्रित पदांवरील भरती प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता वेगवेगळ्या टप्प्यांतील अनेक परीक्षांऐवजी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. भरती परीक्षेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या व नोकरीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा कराव्या लागणाऱ्या तरुणांसाठी हा मोठा दिलासा आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली. सरकारी खात्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणी पदांवरील भरतीसाठी सध्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. बेरोजगार तरुणांसाठी ही भरती प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक ठरते. त्यावर उपाय म्हणून सीतारामन यांनी यापुढं एकच ऑनलाइन परीक्षा (सामाईक प्रवेश परीक्षा) घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी (एनआरए) स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. रोजगाराची मोठी मागणी असलेल्या देशातील ११२ जिल्ह्यांना याबाबतीत प्राधान्य दिलं जाणार आहे.\nतत्पूर्वी ५ लाख पर्यंतच उत्पन्न करमुक्त, पाच लाख ते साडेसात लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० ऐवजी १० टक्के टॅक्स, साडेसात लाख ते दहा लाख असं उत्पन्न असणाऱ्यांना २० ऐवजी १५ टक्के कर भरावा लागणार आहे. एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. LIC चा आयपीओ आणला जाणार असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. बँकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ती करणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आमच्या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. मात्र यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलं आहे.\nदुसरीकडे वस्तू आणि सेवा करमुळे (जीएसटी) ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला असून इन्स्पेक्टर राजही संपुष्टात आलं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. अर्थसंकल्प मांडत असताना जीएसटीची माहिती देताना निर्मला सीतारामन यांनी दिवंगत भाजपा नेते अरुण जेटली यांची आठवण काढली. जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत असं सांगत निर्मला सीतारामन यांनी श्रद्धांजली वाहिली.\nवस्तू आणि सेवा कराची (GST) सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. अर्थसंकल्पी भाषणादरम्यान त्यांनी वस्तू आणि सेवा कराची माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १६ कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोईसवलती पुरवण्याची घोषमा वित्तमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या या १६ कलमी योजनेसाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nशेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. अन्नदाता उर्जादाता देखील आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या १०० जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील. २००९-१४ दरम्यान चलनवाढ १०.५% होती.\nमोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आर्थिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरं जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, या अर्थसंकल्पातून काय सादर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशाचा आर्थिक विकासाचा दर म्हणजे जीडीपी २०२०- २१ या कालावधीत ६ ते ६.५ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.\nमागील बातमी पुढील बातमी\n#Budget2020: GST मुळे एक लाख कोटींचा नफा : अर्थमंत्री\nवस्तू आणि सेवा करमुळे (जीएसटी) ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला असून इन्स्पेक्टर राजही संपुष्टात आलं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. अर्थसंकल्प मांडत असताना जीएसटीची माहिती देताना निर्मला सीतारामन यांनी दिवंगत भाजपा नेते अरुण जेटली यांची आठवण काढली. जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत असं सांगत निर्मला सीतारामन यांनी श्रद्धांजली वाहिली.\n#Budget2020: तुमच्या उत्पन्नावरील नवे टॅक्स रेट; अटी आणि पर्याय लागू\n५ लाख पर्यंतच उत्पन्न करमुक्त, पाच लाख ते साडेसात लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० ऐवजी २० टक्के टॅक्स, साडेसात लाख ते दहा लाख असं उत्पन्न असणाऱ्यांना 20 ऐवजी 15 टक्के कर भरावा लागणार आहे. एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. LIC चा आयपीओ आणला जाणार असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. बँकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ती करणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आमच्या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. मात्र यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलं आहे.\n#Budget2020: मोदी सरकार LIC आणि IDBI'मधील सरकारी हिस्सा विकणार: अर्थमंत्री\nएलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. LIC चा आयपीओ आणला जाणार असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. बँकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ती करणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ५ लाख पर्यंतच उत्पन्न करमुक्त, पाच लाख ते साडेसात लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० ऐवजी २० टक्के टॅक्स, साडेसात लाख ते दहा लाख असं उत्पन्न असणाऱ्यांना 20 ऐवजी 15 टक्के कर भरावा लागणार आहे. आमच्या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.\n#Budget2020: ५ लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री - अर्थमंत्री\n५ लाख पर्यंतच उत्पन्न करमुक्त, पाच लाख ते साडेसात लाख उत्पन्न असणाऱ्यांना २० ऐवजी २० टक्के टॅक्स, साडेसात लाख ते दहा लाख असं उत्पन्न असणाऱ्यांना 20 ऐवजी 15 टक्के कर भरावा लागणार आहे. एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. LIC चा आयपीओ आणला जाणार असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. बँकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ती करणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आमच्या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.\nPMC बँकेच्या पुनरुज्जीवन संदर्भात पवारांनी अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली\nबहुचर्चित पीएमसी बँकेच्या पीएमसी बँकेच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या संदर्भात शरद पवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन केंद्राकडून तोडगा काढण्यात यावा यासाठी पुढाकार घेतला आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे लाखो ग्राहकांना फटका बसला असून अनेकांनी या धक्क्यामुळे प्राण देखील गमावले आहेत.\nअखेर मोदी सरकाकडून एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कंपन्या विक्रीला\nकर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया (Air India) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन (Bharat Petroleum Corporation) या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी ��रोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यां��े निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/10-lines-on-my-father-in-marathi/", "date_download": "2023-02-04T04:49:42Z", "digest": "sha1:3KI7S4QLIELGSYJPI7DMTYW4CDOUXKZ4", "length": 8080, "nlines": 77, "source_domain": "www.marathimol.com", "title": "माझे वडील वर १० ओळी 10 Lines On My Father In Marathi - Marathi Mol", "raw_content": "\n10 Lines On My Father In Marathi आपल्या आईकडे असलेल्या महान गुणांबद्दल आणि ती आपल्यासाठी काय करते याबद्दल आपण अनेकदा बोलतो, परंतु आपण आपल्या वडिलांबद्दल बोलणे नेहमी विसरतो. तो असा आहे जो आपले भविष्य सुरक्षित करण्यात आपल्या आईपेक्षा कमी योगदान देत नाही. आपल्या साठी आई वडील दोन्ही हि सारखेच असते.\nवडील कुटुंबातील एक महान व्यक्ती आहेत जे संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात.\nमाझे वडील खूप शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती आहेत.\nमाझे वडील आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि सर्व महत्वाचे निर्णय घेतात.\nमाझे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत.\nमाझे वडील माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले मित्र आणि माझे खरे सल्लागार आहेत.\nमाझे वडील खूप चांगले सायकलस्वार आणि छान चित्रकार आहेत.\nमाझे वडील त्यांचा बहुतांश वेळ ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी देतात.\nमाझे वडील माझ्या आजीचा आदर करतात, जी आता खूप म्हातारी झाली आहे आणि बहुतेक वेळा तिची काळजी घेते.\nमाझ्या वडिलांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने आयुष्यात खूप काही मिळवले.\nमाझे वडील माझ्या कठीण आणि आव्हानात्मक काळात मला नेहमीच साथ देतात.\nशिवाजी महाराज वर १० ओळी\nमाझे वडील माझ्या कुटुंबातील सर्वात प्रिय व्यक्ती आहेत आणि ते माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात.\nमाझे वडील आमच्या गरजा आणि इच्छा कोणत्याही तक्रारीशिवाय पूर्ण करते.\nमाझे वडील नेहमी माझ्यावर विश्वास ठेवतात.\nजेव्हा जेव्हा मी उदास किंवा दुःखी होतो तेव्हा माझे वडील मला त्यांच्या शब्दांनी प्रेरित करतात.\nमाझ्या वडिलांचे माझ्यावर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवरील प्रेम निस्वार्थ आणि बिनशर्त आहे.\nमाझे वडील असे आहे की ज्यावर संपूर्ण कुटुंब विश्वास ठेवू शकते.\nजेव्हा आम्ही घरातील शिस्त पाळत नाही तेव्हा माझे वडील रागावतात.\nमाझे वडील नेहमी परीक्षेत चांगले काम करण्यास प्र��ृत्त करतात आणि अभ्यासातही मदत करतात.\nमाझे वडील आमचे सर्व प्रश्न आनंदाने सोडविते, पण त्यांच्या समस्या कधीच आपल्यापर्यंत येऊ देत नाही.\nमाझे वडील माझे नायक आहेत आणि ते नेहमीच माझे मार्गदर्शक असतील..\nफादर्स डे कधी साजरा केला जातो\n21 जून रोजी फादर्स डे साजरा केला जातो.\nवडील कोणत्या प्रकारची भूमिका बजावतात\nमुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत वडील महत्त्वाची भूमिका बजावतात. सहसा, ते कठोरपणे येतात परंतु ते असे आहे कारण बहुतेक पारंपारिक प्रणाली हे सुनिश्चित करतात की वडिलांचे मुलावर नियंत्रण आहे.\nवडील त्यांच्या मुलांवर कसा प्रभाव पाडतात\nवडील आपल्याला काळजी घेणारे तसेच विश्वासार्ह असायला शिकवतात.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nमाझी शाळा वर १० ओळी\nमाझे आवडते शिक्षक वर १० ओळी\nमाझे आदर्श व्यक्ती वर १० ओळी\nमाझा छंद वर १० ओळी\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nबीएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BMS Course Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushnakath.com/2023/01/RTO-Aandolan.html", "date_download": "2023-02-04T06:09:29Z", "digest": "sha1:BQ3K6X2MC3BHHZ6LNDQU3IAJBSPTG6HV", "length": 5223, "nlines": 92, "source_domain": "www.krushnakath.com", "title": "राष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन", "raw_content": "\nHomeराष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन\nराष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन\nराष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन\nसत्यप्रती न्यूज - सांगली | दि.२० /१/२०२३\nराष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे चिंतामण नगर बस स्टॉप ते सांगली आरटीओ ऑफिस कार्यालयापर्यंत साष्टांग दंडवत आंदोलन २४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी रिक्षा युनियन सांगली रिक्षा चालक यांनी चिंतामणी नगर बस स्टॉप ते सांगली आरटीओ ऑफिस कार्यालय साष्टांग दंडवत आंदोलन करणार आहेत.\nसर्व रिक्षा चालक व मालक या आंदोलनात सहभाग होऊन सहकार्य करावे ही विनंती राष्ट्रवादी रिक्षा युनियन अध्यक्ष रामचंद्र युवराज पाटील यांनी बोलताना सांगितले.\nसर्व रिक्षा चालक मालक याने एकजुटीने यावे असे म्हणत रामभाऊ पाटील यांनी रिक्षा एकजुटीने येऊन सांगली आरटीओ ऑफिस नूतनीकरण अतिरिक्त शुल्क बंद करीत नाही या कृतीचा निषेध म्हणून रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासाठी साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे.\nसर्व रिक्षा चालक माल�� यांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे ही विनंती सांगली जिल्हाध्यक्ष रामचंद्र युवराज पाटील यांनी बोलताना सांगितले\n➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.\nराष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन\n - CALL - 9890 546 909 वेब पोर्टल करिता इथे क्लिक करून - थेट Whats App वर मेसेज करा\nजाहिरात व न्यूज करिता नक्की संपर्क करा.\nबाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल\nउत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता\nकृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2021/04/11/%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2023-02-04T05:11:41Z", "digest": "sha1:RXQW5SIH7SFHMXXAVQVA4JDWYF2XAYWK", "length": 10110, "nlines": 124, "source_domain": "daryafirasti.com", "title": "नमन छत्रपती संभाजी महाराजांना | Darya Firasti", "raw_content": "\nनमन छत्रपती संभाजी महाराजांना\nकोकणभूमीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवरायांच्या नंतर औरंगजेबाचा लष्करी वरवंटा महाराष्ट्रावर फिरू लागला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्षे त्याला निकराचा लढा दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा पराक्रमी वीर धर्मरक्षणासाठी लढला. संगमेश्वर जवळ कसबा येथे मुकर्रबखानाच्या लष्करी तुकडीने माघ वद्य सप्तमी म्हणजे शुक्रवार १ फेब्रुवारी १६८९ रोजी अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवले तेव्हा आलमगीराला वाटले असावे की आता आपण महाराष्ट्राचे स्वामी झालो. पण त्यानंतर २७ वर्षे झुंजत राहिलेल्या महाराष्ट्राने शेवटच्या सामर्थ्यवान मुघल राजाला गुडघे टेकायला लावले. काही इतिहासकारांच्या मते छत्रपती संभाजीराजेंना सरदेसाई वाड्यात कैद केले गेले तर महिपतगडचा सुभेदार रामचंद्र बल्लाळ भगवंत त्रिम्बक प्रतिनिधी याने राजे नावडी येथील बंदरावर गेले असताना कैद झाले असा उल्लेख १७७१ मधील पत्रात केला आहे. तिथं शास्त्री नदीतून चिपळूण किंवा राजापूरच्या दिशेने जाऊ शकत होते आणि अशा ठिकाणी घोडदळाने पाठलाग करण्याची शक्यता कमी होती त्यामुळे हे ठिकाण अधिक योग्य वाटते असं इतिहासकार कमल गोखले सांगतात. (शिवपुत्र संभाजी पृष्ठ ४६७) आजही कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे हे अतिशय सुंदर स्मारक पाहून त्याच्या आयुष्यातील झंझावात डोळ्यासमोर उभा राहतो. दर्या फिरस्तीचे छत्रपती संभाजी महाराजांना मनोभावे नमन.\n← कुणकेश्वरची अद्भुत गुहा\n Select Category मराठी (140) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (41) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (45) इतर देवालये (1) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (7) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/10943", "date_download": "2023-02-04T05:50:34Z", "digest": "sha1:RXXXKXVTUXZ5255ZG7MG35FOPWEUQBQR", "length": 15559, "nlines": 130, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनाच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री ए���नाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनाच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित\nपोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दुचाकी वाहनाच्या लिलावासाठी निविदा आमंत्रित\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\n24 जानेवारी रोजी पोलीस चौकी, चिचपल्ली येथे होणार लिलाव\nचंद्रपूर दि. 18 जानेवारी: चंद्रपूर शहरातील रामनगर,पोलिस स्टेशन येथे बऱ्याच कालावधीपासुन दुचाकी वाहने जमा आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपुर यांच्या आदेशान्वये कोणीही व्यक्ती सदर वाहनांबाबत त्यांचा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 अन्वये सदर वाहनांचा पोलीस चौकी, चिचपल्ली येथे 24 जानेवारी 2022 रोजी लिलाव करण्यात येत आहे.\nलिलावातील 79 मोटार सायकलची शासकीय किंमत 1 लक्ष 15 हजार 300 रूपये असून वाहने परिक्षणाची तसेच अमानत रक्कम 1 लक्ष 15 हजार 300 रूपये, नोंदणीची तारिख दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरावे लागेल. सदर वाहनांचा लिलाव दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील.\nया असेल लिलावासाठी अटी व शर्ती :\nनमुद केलेल्या (79 मोटार सायकलची) स्थावर मालमत्तेची जशी आहे तशी, जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्ती वाचण्यात येईल. विक्री रक्कमेच्या 10 टक्के अमानत रक्कमेचा भरणा केल्यावर लिलाव बोली झाल्यानंतर ज्यांच्या नावाने सदर वाहनांचा लिलाव मंजुर होईल त्या खरेदीदारास उर्वरीत रक्कमेचा भरणा त्वरीत लिलावाचे ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत �� मुदतीत केला नाही. तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल व सदर मालमत्ता विक्रीची कार्यवाही पुन्हा करण्यात येईल.\nवाहनाचे इंजीन व चेचीस नंबर मिटवुन, वाहनाचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. जे खरेदीदार विक्री रक्कमेच्या 10 टक्के अमानत रक्कमेचा भरणा करतील फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावात प्रवेश देण्यात येईल. सदर लिलावाची बोली, ऑफर स्वीकारणे, न स्वीकारणे, लिलाव कायम करणे, पुढे ढकलने किंवा रद्द करणे तसेच ईतर कोणतेही कारण न देता सर्व अधिकार ठाणेदार पोलीस स्टेशन, रामनगर यांचे राहील. याची नोंद घ्यावी. असे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी कळविले आहे.\nPrevious वनविभागाची मोठी कारवाई सांबराची शिकार प्रकरणी ११ जणांना घेतले ताब्यात\nNext लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग ��िक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/delhi-school-after-full-attendance-in-delhi-schools-mid-day-meals-will-be-available-education-department-explanation/articleshow/89741638.cms", "date_download": "2023-02-04T06:25:18Z", "digest": "sha1:PO5XTHPPAE5K5ZM6YKFMOZSFX5662CZV", "length": 16453, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nMid-day Meals: शाळांमध्ये मध्यान्ह भोजन बंद, शिक्षण विभागाने दिले 'हे' कारण\nकरोना रुग्णसंख्या कमी होत असताना दिल्लीतील शाळा सुरु झाल्या आहेत. पण अजूनही विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे मुलांना मिळणारे मध्यान्ह भोजन सुरु करण्यात आले नाही. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असल्यावर हे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.\nशाळांमध्ये पूर्ण उपस्थितीनंतर सुरु होणार मध्यान्ह भोजन, रेशन वाटप सुरुच राहणार\nपूर्ण उपस्थितीनंतर सुरु होणार मध्यान्ह भोजन\nसध्या शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती\nस्वयंसेवी संस्थेच्या नोटीसला राज्य सरकारचे उत्तर\nDelhi School: दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती झाल्यानंतर मध्यान्ह भोजन (mid-day meals) सुरु केले जाणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या घरी दिले जाणारे रेशन सुरुच राहणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आहे. आणि जर माध्यान्ह भोजन सुरू केले तरी सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळ��� शंभर टक्के उपस्थिती नोंदविल्यानंतर शाळांमध्ये शिजवलेले माध्यान्ह भोजन दिले जाणार आहे.' एका स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात पाठवलेल्या नोटीसनंतर दिल्ली सरकारतर्फे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.\nसरकारी शाळांमध्ये १४ फेब्रुवारीपासून इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांसाठी सामान्य वर्ग सुरू झाले आहे. असे असूनही शाळांमध्ये शिजवलेले माध्यान्ह भोजन दिले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर 'दिल्ली रोझी-रोटी अधिकार अभियान' (Delhi Rossi-Roti Rights Campaign) या संस्थेने दिल्ली सरकारला आणि तीन महापालिकांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर आता सरकारची प्रतिक्रिया आली आहे. शंभर टक्के उपस्थिती असल्यावर मध्यान्ह भोजन सुरु होईल असे सांगण्यात आले आहे.\n१४ फेब्रुवारी २०२२ पासून राजधानी दिल्लीत सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकारने इयत्ता आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयानेही शाळा सुरू करण्याबाबत मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.\nइस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार\nदिल्लीतील शाळा उघडताना महत्वाचे नियम\nशाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आवश्यक\nफेस मास्क किंवा फेस शील्ड, सोशल डिस्टन्सिंग आणि हँड सॅनिटायझर यासह आवश्यक नियमांची काळजी घ्यावी लागेल.\nशाळेतील कर्मचारी आणि १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण करावे.\nपालकांना मुलांना शाळेत पाठवायचे नसेल तर शाळा त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही.\nशाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग असावे\nऑफलाइनसोबत ऑनलाइन वर्गही सुरू राहणार\nशाळेचा परिसर वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक\nCISF मध्ये बारावी पास असणाऱ्यांना संधी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार\nदिल्लीमध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यात आल्या आहेत. करोना प्रोटोकॉल पाळून ४५-५० टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी कोणत्याही पालकांवर शाळांकडून दबाव आणला जाणार नाही, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना पालकांकडून मिळालेले संमतीपत्र सोबत ठेवावे लागेल. शाळांनी यापूर्वीच संमतीपत्र जारी केले होते. शाळेत पोहोचल्यावर विद्यार्थ्यांना संमतीपत्र शाळेत जमा करावे लागेल.\nGovernment Job: एचपीसीएलमध्ये विविध पदांची भरती\nCBI Recruitment 2022: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती\nमहत्वाचे लेखICCR Initiative: भारतीय महाकाव्ये, वेद, कला आणि वारसा या विषयांवर अभ्यासक्रम\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nअर्थवृत्त Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष, अंबानींनी दलालांना गुडघे टेकायला लावले\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये समजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nपुणे ​पुण्यातील भीषण अपघातात आई-मुलाचा करुण अंत; महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्नही अधुरं\nसातारा साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; 'या' कारणामुळे मित्रानेच काढला काटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F", "date_download": "2023-02-04T05:20:33Z", "digest": "sha1:4LSFDK3KZ2W2SOLZURIT2TMZTWVURNLF", "length": 1843, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मुकुट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nमुकुट म्हणजे देव, राजा डोक्यावर धारण करतात तो अलंकार आहे.राज्यासाठी त्याचे राज्याभिषेकाचे वेळी त्याचे डोक्यावर तो ठेवण्यात येतो.\nशेवटचा बदल २६ मे २०२० तारखेला ०२:०७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२० रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T06:14:23Z", "digest": "sha1:X3Y7JMTSC4FPO5H6R6MXQKTHMGEFLVEN", "length": 4906, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हर्ड काउंटी, जॉर्जिया - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील हर्ड काउंटी, जॉर्जिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हर्ड काउंटी, जॉर्जिया (निःसंदिग्धीकरण).\nहर्ड काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28922/", "date_download": "2023-02-04T05:17:55Z", "digest": "sha1:CMYHDXFZ2NGRONNCQD4QL2ZPQWFQW6FS", "length": 16245, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मायफळ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ ��ीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमायाफळ : (हिं. माजूफल सं. मायाफल क. माचिकाई इ. अलेप्पो ओक, गॉल ओक, डायर्स ओक, लॅ. कर्कस इन्फेक्टोरिया कुल-फॅगेसी). ⇨ ओक (वंजू, बंज, बान) वृक्षाच्या काही देशी या विदेशी जातींवर वाढणाऱ्या गाठींना ‘मायफळ’ म्हणतात. उत्तम प्रकारचे मायफळ ज्या झाडापासून मिळते ते २–५ मी. उंच क्षुप\n(झुडूप किंवा लहान वृक्ष असून तो मूळचा ग्रीस, आशिया मायनर, सिरिया व इराण येथील आहे. भारतात मायफळांची आयात मोठ्या प्रमाणात लेबानन, इराण व तुर्कस्थान येथून होते. भारतातील देशी ओकपासून मिळालेली मायफळे कमी प्रमाणात निर्यात केली जातात. भारतातील कुमाऊँ, गढवाल व बि��नोरच्या जंगलांतून मायफळे गोळा करतात यांपैकी काही भारतात उपयोगात येतात. मायफळांना व्यापारात ‘अलेप्पो गॉल’ व ‘नट गॉल’ म्हणतात.\nविदेशी मायफळाच्या वृक्षाला ४–६ सेंमी. लांब, ताठर व गुळगुळीत पाने असून त्यांच्या कडावर तीक्ष्ण दाते असतात. ह्याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ फॅगेसी म्हणजे वंजू कुलाच्या व ⇨ ओकच्या वर्णनात दिल्याप्रमाणे असतात. कोवळ्या फांद्यांवर खोल जखम करून ⇨ ऊतककरात एक विशिष्ट कीटक (ॲडलेरिया गॉलि-टिंक्टोरी) अंडी घालतो व त्यातून आलेल्या अळीभोवती वनस्पतीचे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) वाढते व गाठ बनते हेच मायफळ होय. गाठी फुटून कीटक बाहेर येण्यापूर्वी त्या काढून घेतल्यास व्यापारी दृष्ट्या उपयुक्त असतात त्या गाठी नंतर सुकवितात. त्या सु. ६·५० मिमी. व्यासाच्या, गोलसर, तपकिरी किंवा करड्या पिंगट, खरखरीत व तुरट असतात. त्यांमध्ये भरपूर टॅनिक, गॅलिक, इलॅगिक ही अम्‍ले, डिंक, स्टार्च, साखर आणि उडून जाणारे तेल इ. असतात. आयात केलेल्या गाठींत आकार, रंग, व रूप यांत विविधता आढळते. मायफळे स्तंभक (आंकुचन करणारी) असून मूळव्याधीच्या मलमात व लेपात वापरतात अतिसार व आमांशावर पोटात घेण्यास व एरवी गुळण्या करण्यास गाठींतून काढलेल्या अर्काचा उपयोग करतात, जखमांवर उगाळून लेप लावतात. कातडी कमाविणे, रंगविणे, शाई बनविणे व रंग पक्के करणे इत्यादींत फार मोठ्या प्रमाणात मायफळे वापरतात. ह्या वनस्पतीची साल व फळे स्तंभक असून इसब वगैरे चर्मरोगांवर गुणकारी असतात.\nजमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postमारवाडी ( डिंगल ) भाषा\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Aji_Aale_Gruhasthachi_Majhe", "date_download": "2023-02-04T06:09:02Z", "digest": "sha1:VTANXLENC4UPNTNL4BAISFPTZZ25C3GO", "length": 3061, "nlines": 43, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "अजि आले गृहस्थचि माझे | Aji Aale Gruhasthachi Majhe | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअजि आले गृहस्थचि माझे\nअजि आले गृहस्थचि माझे\nप्रियकर दूर देशीचे राजे\nशमला अगं संताप पाहुनी\nमीलन सूख ते घेता मिळुनी\nअधरावरती आनंदाचे मंगल गीत विराजे\nउन्मन होउनी मत्त मयुरी\nनाचे थय थय उन्मादाने, रुणुझुणु पैंजण वाजे\nभेटताच सखि प्राण जीवना\nपळात विझल्या सकल वेदना\nअश्रूंची जाहली फुले ग, दु:ख मनोमनी लाजे\nचंद्र पाहता फुले कमलिनी\nतशीच मीही गेले फुलुनी\nदलादलावर स्पर्श उमटला, मला मिळाले माझे\nरहिवासी तो सकल मनांचा\nमीरा विरहिणी मुक्त जाहली, द्वैत गळाले माझे\nसंगीत - प्रभाकर जोग\nस्वर - सुधा मलहोत्रा\nगीत प्रकार - हे श्यामसुंदर\nउन्मनी - देहाची मनरहित अवस्था.\nकमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.\nद्वैत - जोडी / भेदभाव / देह व जीव वेगळे मांडणे / एका वनाचे नाव.\nमद - उन्माद, कैफ\nशमणे - शांत / स्तब्ध, निश्चल.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nदर्यावरी रं तरली होरी रं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/146087/", "date_download": "2023-02-04T06:27:23Z", "digest": "sha1:JLWS4522E4NSBVR5ZHZSZXPN37OZHMH7", "length": 13061, "nlines": 128, "source_domain": "www.berartimes.com", "title": "महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome महाराष्ट्र महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार\nमहाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार\nनवी दिल्ली , 10 : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात आयोजित शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील कलाकारांना वर्ष २०१८ चे संगीत नाटक अकादमी आणि वर्ष २०२१ चे ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी .किशन रेड्डी संगीत नाटक अकादमी तथा ललित कला अकादमीच्या अध्यक्ष उमा नंदुरी यावेळी उपस्थित होत्या.\nकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील ४० कलाकारांना वर्ष २०१८ चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. १ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nसुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना यावेळी गौरविण्यात आले. अनेक सुपरहिट गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर गारूड करणारे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगीतातील योगदानासाठी या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, मल्याळी, कोकणी, गुजराती , बंगाली आणि सिंधी चित्रपटांमधून तसेच उर्दू भाषेतूनही गाणी गाय��ी आहेत.\nनाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाटककार राजीव नाईक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांना मराठी साहित्यात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री नाईक यांनी लिहिलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंच काय करायचं’ आदि नाटके प्रसिद्ध आहेत. श्री नाईक यांनी लिहिलेली ‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’, ‘न नाटकाचा’ आदी पुस्तके नाटकांच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.\nनाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सुहास जोशी यांना गौरविण्यात आले. अनेक नाटक, ‍ चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी ,हिंदी, इंग्रजी सिनेसृष्टी तसेच नाट्य क्षेत्रात त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका वठविल्या आहेत.राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले असून महाविद्यालयीन दिवसापासूनच त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे.\nप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना वर्ष २०१८ ची संगीत नाटक अकादमीची फेलोशिफ जाहीर झाली होती. आजच्या पुरस्कार वितरण समारंभात काही अपरिहार्य कारणास्तव ते उपस्थित राहून शकले नाहीत.\nया कार्यक्रमात वर्धा येथे जन्मलेले प्रसिद्ध शास्त्रीय गायक मणी प्रसाद, मुंबईत जन्मलेल्या अलमेलू मणी यांना कर्नाटक संगीतातील योगदानासाठी आणि मुंबईत जन्मलेले दीपक मुजुमदार यांना भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.\nPrevious article‘रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी’ पर झूमे रामभक्त\nNext article११ ते १३ एप्रिल दरम्यान जलद सर्वेक्षण व किटकजन्य आजार जनजागरण मोहिम\nतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन\n‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे ए���ंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/horoscope-daily/horoscope-2023-3-lucky-zodiac-signs-check-details-on-14-november-2022/", "date_download": "2023-02-04T05:57:18Z", "digest": "sha1:H2TSBWU3LAXPKSA7CRUQQBUP4JKDWNDI", "length": 27500, "nlines": 142, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Horoscope 2023 | या आहेत 2023 सालच्या 3 भाग्यशाली राशी, करियर आणि धन लाभाचे उत्तम योग, तुमची राशी आहे? | Horoscope 2023 | या आहेत 2023 सालच्या 3 भाग्यशाली राशी, करियर आणि धन लाभाचे उत्तम योग, तुमची राशी आहे? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nLotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट\nMarathi News » astrology » Horoscope 2023 | या आहेत 2023 सालच्या 3 भाग्यशाली राशी, करियर आणि धन लाभाचे उत्तम योग, तुमची राशी आहे\nHoroscope 2023 | या आहेत 2023 सालच्या 3 भाग्यशाली राशी, करियर आणि धन लाभाचे उत्तम योग, तुमची राशी आहे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nHoroscope 2023 | २०२३ हे वर्ष अवघ्य��� काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नवीन वर्ष अनेक राशींच्या जीवनात आनंद घेऊन येऊ शकते. नव्या वर्षात ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींना करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग येतील. जाणून घ्या नवीन वर्ष 2023 साठी कोणत्या राशींचे राशी सर्वात जास्त फायदेशीर ठरतील.\nआगामी वर्ष तुमच्यासाठी खूप जपणारं आहे. म्हणून पुढच्या एका उत्तम आणि व्यस्त वर्षासाठी सज्ज व्हा. आपल्याला बर् याच मोठ्या संधी मिळतील आणि आपण प्रत्येकाचा पूर्ण फायदा घेण्यास तयार असले पाहिजे. कारण तुझ्याकडे सर्व नशिब आणि आशीर्वाद आहेत. नव्या वर्षात जोखीम पत्करा पण केवळ २०२३ हे वर्ष भाग्यकारक असल्याने आपल्या कामाच्या दर्जाशी तडजोड होणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या यशाचा दर वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. करिअरच्या दृष्टीनेही हे वर्ष खूप चांगले आहे. आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतात आणि आपण एखाद्याला भेटू शकता आणि प्रेमात वेडा होऊ शकता.\n2023 सालासाठी तूळ राशी प्रेम, नशीब मिळवण्यासाठी राशीभविष्य ठरू शकते. शुक्र हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. आपल्या जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये आपल्याला पूर्णपणे नवीन संधी आणि मोठ्या यशाचा सामना करावा लागेल. नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यास मागेपुढे पाहू नका. आर्थिक आणि घरगुती स्वरूपात तुम्हाला खूप फायदा होईल. धनलाभ तसेच करिअरच्या संभाव्य संधींसाठी तुम्ही तयार राहाल.\nअंदाजानुसार 2023 हे वर्ष तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली वर्षांपैकी एक असेल. आपण आपल्या ध्येयांना प्राधान्य द्याल आणि यावर्षी आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरू लागतील. हे भाग्यवान वर्ष आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल, मग ते नोकरीत बढती मिळवायचे असोत, आपल्या जोडीदाराला लग्न करण्यास सांगायचे असोत किंवा शीर्ष विद्यापीठांमध्ये शिक्षण घ्यायचे असोत. २०२२ च्या चिंतांवर मात करून आनंदी राहा. कारण २०२३ हे वर्ष तुमच्यावर खूप प्रेमानं वागेल. आतापर्यंत मिळवलेल्या सर्व ज्ञानाचा उपयोग करण्याची संधी मिळेल. येणारा काळ आपल्यासाठी अनेक चांगले परिणाम घेऊन येईल कारण तो आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या आर्थिक मदतीसाठी देखील सकारात्मक आणि आशादायक आहे.\nमहत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.\nमागील बातमी पुढील बातमी\nHoroscope Today | 04 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या\nHoroscope Today | दैनिक राशिफल ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह कॅलेंडरच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. 04 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवार आहे.\nNumerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या\nNumerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.\nHoroscope Today | 03 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या\nHoroscope Today | दैनिक राशिफल ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह कॅलेंडरच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. 03 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवार आहे.\nNumerology Horoscope | 03 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या\nNumerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.\nHoroscope Today | 02 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या\nHoroscope Today | दैनिक राशिफल ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह कॅलेंडरच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. 02 फेब्रुवारी 2023 रोजी गुरुवार आहे.\nNumerology Horoscope | 02 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या\nNumerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी व���ब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2404", "date_download": "2023-02-04T06:51:06Z", "digest": "sha1:2T47DITACW2BIXHCN6XRY53CCD4XCYXR", "length": 13986, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन.. वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग कर्जत कोकण ताज्या दिल्ली नवीन पनवेल मुंबई रायगड\nप्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन.. वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित\nप्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन\nवनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित\nकेंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक लोकांसाठी वन जमिनी व दळी जमिनी नावे होण्यासाठी सरकारने २००६ रोजी वनहक्क कायद्या तयार केला. या कायद्याने अनेकांना वन जमिन व दळी जमिन मिळाली तर बहुतांश आदिवासीचे शेतीची दावे, दळी दावे, घराखालील दावे आजही प्रलंबित आहेत. परिणामी, आजही आदिवासींना वन जमिनी मिळाल्या नाहीत.\nशिवाय, वन विभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे मंजूर झाले नसल्याचे आरोप आदिवासी संघटनेकडून होतोय. हाच विरोध दर्शविण्यासाठी श्रमिक क्रांती संघटनेच्या वतीने पनवेल उपविभागीय कार्यालयासमोर बुधवार (दि. २ फेब्रु.) रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सदर धरणे आंदोलनामध्ये उपस्थित असणा-या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या कार्यालयात चर्चा करून लवकर वनविभागाच्या अधिकारी, तहसीलदार यांच्याबरोबर संयुक्त बैठक लावून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.\nयावेळी धरणे आंदोलनात श्रमिक क्रांती संघटनेचेएक दिलीप डाके, पञकार गणपत वारगडा, मारूती वाघमारे, अरूण पाटील, उषा वाघमारे, अनुसया वाघमारे, अनंता वाघमारे, हिरामण नाईक, कुंदा पवार आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.\nकर्जत ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक\nआदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी\nआदिवासी सेवा संघाच्या माध्य��ातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी कर्जत/मोतीराम पादिर : आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत रायगड जिल्हा कार्यकारीणी व कर्जत तालुका कार्यकारीणीच्या माध्यमातून व रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. बुधाजी हिंदोळा यांच्या संकल्पनेतून कळंब जवळील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आली. आदिवासी सेवा […]\nअलिबाग ताज्या पनवेल रायगड सामाजिक\nसमाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा\nसमाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा अलिबाग/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागांमार्फत सन 2022-2023 या वर्षाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. इच्छुक व पात्र ग्रामीण भागातील महिला बचतगट, महिला भजनी मंडळ, पात्र मुली व महिलांना तसेच समाज कल्याण विभागामार्फत […]\nताज्या पोलादपूर महाड रायगड सामाजिक\nपूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थाचा पुढाकार, ग्राम संवर्धनची टीम पोहोचली दरडग्रस्त कोंडीवते गावात\nपूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थाचा पुढाकार, ग्राम संवर्धनची टीम पोहोचली दरडग्रस्त कोंडीवते गावात पनवेल/ प्रतिनिधी : अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे कोकणातील चिपळूण व महाड या तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापुराने फार मोठे नुकसान केले असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे, तेथील परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस जातील अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा परिषद रायगड […]\n“आदिवासी उलगुलान जनजागरण” करण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुढे सरसावली आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती केली साजरी\nअजयसिंह सेंगरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरु – आरपीआय कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश गायकवाड\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष स��द मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://binarybandya.blogspot.com/2009/08/blog-post_17.html", "date_download": "2023-02-04T05:11:27Z", "digest": "sha1:QL5K32F7BDSHKWC54TQHNEZETSWCKOWE", "length": 7124, "nlines": 152, "source_domain": "binarybandya.blogspot.com", "title": "मन माझे: मी एक सिग्नल पिवळा", "raw_content": "\nमाझ्या मनातले.. मनात येते ते मी इथे उतरवतो.. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या..\nमी एक सिग्नल पिवळा\nन तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा\nकायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा\nतांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त\nस्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा\nकुणी पाळला , कुणी तोडला\nकुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा\nमाझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही\nगर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा\nमला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही\nसगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा\nभारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला\nकशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा\nमाझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही\nभावनांचा सागर आटलेला , मी एक सिग्नल पिवळा\nस्वता:चे ठाम मत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा\nजीव आहे म्हणुन जगतो , का जगतो म्हणुन मरणार\nमाझ्या मरणाशीही घेणे-देणे नसलेला , मी एक सिग्नल पिवळा\nआयला तु एकदम अफलातून आहेस....\nकसं सुचलं तुला हे कळत नाय....\nपण बरोबर आहे रे...\nआपण सगळेच असतो रे असे कधी लाल,हीरवे आणि पिवळे..\nपण तु ने��ेमीच का रे बाबा पिवळा\nकंटाळला असशील सध्या...होय ना\nहोशील नंतर गार हिरवा.....\nतांबडा असो वा पिवळा \nतू जाणवून दिलेस रंग तुझा वेगळा\nमी एक सिग्नल पिवळा\nअन हा मी ..\nउन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा गुलमोहर मी, अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी...\nमाझ्या हृदयावर ना आहे एक नकाशा ..\nत्यावरचे बरेचसे रस्ते अजून कधी वापरलेलेच नाहीयेत ..\nआणि हो खुप सार्‍या रानवाटा ...\nअजुनही त्यांना झाला नाही कुठलाच स्पर्श...\nज्यांच्या कडेला फुलली आहेत रंगबेरंगी फुले , लहान इवलिशी रानफुले..\nत्यांचा सुगंध हलकेच वार्‍यावर पसरलाय...\nइकडे तिकडे उडणारी फुलपाखरे , गोड गाणारे पक्षी ..\nसमोर निळेशार पसरलेले आकाश ,मधे मधे शुभ्र असे विहरणारे ढग ..\nआणि मधेच खळखळ वाहणारे झरे...\nअशा एक एक रानवाटांना भेट देता देता\nजे काही मला गवसले ...\nते सगळे मी इथे मांडायचा प्रयत्न करतोय...\nपावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट\nमाझे खोलपण असेच उथळ उथळ\nमातीचा सुवास मात्र अजून तसाच..\nमी एक सिग्नल पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2023-02-04T06:52:18Z", "digest": "sha1:O34QNAFLVMY3H5NX7SEXUTWLRMEUOSXW", "length": 6537, "nlines": 105, "source_domain": "m4marathi.com", "title": "मोदींची हवा गूल-राज ठाकरे – m4marathi", "raw_content": "\nमोदींची हवा गूल-राज ठाकरे\nलोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेला भाजपनेही विरोधी सूर लावला होता. राज यांच्या भूमिकेमुळे शिवसेना-भाजप युतीत कटुता निर्माण झाली होती. तरीही राज ठाकरे यांनी मोदी हेच विकासपुरुष असल्याचे नमूद करून त्यांच्याशिवाय देशाला चांगले दिवस येणार नसल्याचे अनेक सभांमधून जाहीर केले होते. मोदी यांचे सरकार सत्तेवर येऊन जेमतेम महिनाच उलटला असताना सोशल मीडियावर मोदी यांच्यावर वैयक्‍तिक आणि मोदी सरकारवर टीका होऊ लागली आहे. रेल्वे तसेच पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ झाल्यामुळे सोशल मीडियाने मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. म्हणजेच सोशल मीडिया जेवढा फलदायी असतो, त्यापेक्षा अनेक पटींनी त्रासदायक असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले. त्यामुळे राज्यकर्ते किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी याचा विचारपूर्वक वापर करायला हवा, असे मत राज यांनी या वेळी व्यक्‍त केले.\nसोशल मीडिया साईटचा मोदींना प्रचारात उपयोग झाला; मात्र प्रत्येक वेळेसच सोशल मीडियाचा उपयोग होईल, असे नाही. तसेच एके काळी सोशल मीडियावर मोदींचे गुणगान गाणारे आता त्यांच्याबद्दल विनोद पसरवत असल्याचं राज यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे आता सोशल मीडियावर मोदींना मिळणारा पाठिंबा कमी होत असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले.\nटीवी वरील वाढत्या channels ची डोकेदुखी\nटी.व्ही. वरील मालिकांमधील हरविलेली मुल्ये\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-minister-ncp-leader-nawab-malik-approaches-bombay-high-court-seeking-to-quash-money-laundering-case-registered-against-him-by-ed/articleshow/89918626.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2023-02-04T05:35:31Z", "digest": "sha1:CUUN5UPS7LMCEQZWJSNYSJZ3X3GGUOC5", "length": 14130, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nNawab Malik : ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची हायकोर्टात धाव\nAuthored by टीम मटा ऑनलाइन | Edited by नंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Mar 2022, 3:24 pm\nमनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने केलेल्या कारवाईला मलिक यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली.\nनवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी कोठडीत\nनवाब मलिक यांनी घेतली हायकोर्टात धाव\nराजकीय सूडातून कारवाई केल्याचा आरोप\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली असून, त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईविरोधात मलिक यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याला त्यांनी हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. तो रद्द करण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाकडे केली आहे.\nकुख्यात गुंड दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात मलिक यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याची विनंती त्यांनी कोर्टाकडे केली आहे. ईडीने केलेली अटकेची कारवाई बेकायदा असून, तात्काळ सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.\nउद्धव ठाकरे स्वत: पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई अशक्य; किरीट सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं\nमलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nईडीच्या कोठडीत असताना, प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक यांना मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर २८ फेब्रुवारीला दुपारी मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. नवाब मलिक यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.\nभाजप नेते आणि ईडीचं क्रिमिनल सिंडिकेट; संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात पाठवली कागदपत्रं\nमलिक यांच्या याचिकेवर उद्या प्राथमिक सुनावणी\nअल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ईडीचा एफआयआर आणि विशेष पीएमएलए कोर्टाच्या आदेशाला मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेवर आता उद्या प्राथमिक सुनावणी होणार आहे.\nमहत्वाचे लेखराज ठाकरे लवकरच आजोबा होणार; अमित-मिताली ठाकरेंकडून गुड न्यूज\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nसातारा साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; 'या' कारणामुळे मित्रानेच काढला काटा\n भारतातील पहिला ट्रान्समेल गर्भवती; केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली Good News\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nसिंधुदुर्ग जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढर��ूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा\nमुंबई मुंबईकरांसाठी 'अमृत'मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ\nमुंबई मुंबई पश्चिम रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर कारवाई; नायगाव लोकल आणि क्रेन धडक प्रकरण\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमनोरंजन एका क्षणात सगळं गेलं कॅन्सरमुळे या सेलिब्रिटींना कायमचं गमावलं\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2023-02-04T06:42:02Z", "digest": "sha1:2YGT22WCXDEGRPYSVCKBD5FEBGYV7XYN", "length": 2534, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. ३०० चे - पू. २९० चे - पू. २८० चे - पू. २७० चे - पू. २६० चे\nवर्षे: पू. २९० - पू. २८९ - पू. २८८ - पू. २८७ - पू. २८६ - पू. २८५ - पू. २८४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2023-02-04T05:37:35Z", "digest": "sha1:5CWYGQZLXQWPZDJVDLJBSW7P23AMWPUB", "length": 4583, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६१५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनव��न खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १६१५ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१२ रोजी ०१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/indo-canadian-chamber-of-commerce-to-support-women-and-child-development-tourism-skill-development-in-the-state-minister-mangal-prabhat-lodha/", "date_download": "2023-02-04T06:00:43Z", "digest": "sha1:N2YG4KWSBJUIZZE4U7GBJSZU7D2RHIWG", "length": 12232, "nlines": 89, "source_domain": "sthairya.com", "title": "इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स राज्यातील महिला व बालविकास, पर्यटन, कौशल्य विकासासाठी सहकार्य करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nइंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स राज्यातील महिला व बालविकास, पर्यटन, कौशल्य विकासासाठी सहकार्य करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा\n दि. १४ जानेवारी २०२३ मुंबई राज्यातील महिला व बालविकास क्षेत्रातील अंगणवाड्या व बालसुधारगृह यांचे बळकटीकरण, पर्यटनाला चालना देणे आणि कौशल्य विकास क्षेत्राला गती देण्यासाठी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.\nमंत्रालयातील दालनात आज मूळ भारतीय वंशाचे कॅनडा स्थित नागरिक असलेले इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ ‘मिशन भारत’ उपक्रम अंतर्गत पर्यटन मंत्री श्री. लोढा यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद भारद्वाज, सदस्य राकेश जोशी, चिराग शहा, विरेंद्र राठी, राजेश शर्मा, दीपक शमाणी, अनिल शर्मा, चिन्मय चिक्रमने उपस्थित होते.\nमंत्री श्री.लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्यात पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाव आहे. समृद्ध समुद्र किनारे, उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, नैसर्गिक व ऐतिहासिक या पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक आणि आयटी क्षेत्रातही करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. हाच विचार घेऊन इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाशी पर्यटन विभाग नक्कीच पर्यटन वाढण्यासाठी सहकार्य करेल.\nराज्यात महिला व बालविकासमध्ये अंगणवाड्या, बालसुधारगृहांना सुविधा पुरविणे, रोजगार वाढीसाठी कौशल्य विकास करण्यासाठी इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचे शिष्टमंडळाने सहकार्य करावे. या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून संपूर्णपणे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री श्री.लोढा यांनी शिष्टमंडळाला दिली.\nइंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचे शिष्टमंडळ ‘मिशन भारत’ या उपक्रमाचे महत्त्व तसेच भारतातील वेगवेगळ्या भागात भारताच्या विकासासाठी प्रत्येक राज्यांना देण्यात येणाऱ्या भेटी याची माहिती श्री. भारद्वाज यांनी यावेळी दिली.\nडाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री सहभागी होणार; महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार\nनाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकासासाठी ब्रिटनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकासासाठी ब्रिटनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21353/", "date_download": "2023-02-04T06:00:11Z", "digest": "sha1:WMOKLGZY2QWYH5CJPB343UDMSILNIGJO", "length": 20729, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कोलंबिया नदी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसा���गानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकोलंबिया नदी : पॅसिफिकला मिळणारी उत्तर अमेरिकेतील मोठी नदी. लांबी १,९४२ किमी. जलवाहनक्षेत्र ६७,१०० चौ.किमी. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या आग्नेय भागात, रॉकी पर्वतातील ८३३ मी. उंचीवरील कोलंबिया सरोवरात उगम पावून ती वायव्येस ३०४ किमी. वाहत जाते. तेथे सेलकर्क पर्वतरांगेस वळसा घालून एकदम दक्षिणेस वळते. ती रुंद होऊन ॲरो सरोवरे बनतात. कॅनडात कोलंबिया एकूण सु. ७४४ किमी. वाहते. वॉशिंग्टनच्या ईशान्य भागातून संयुक्त संस्थानांत शिरून ती २४० किमी. दक्षिणेस वाहते. मग पश्चिमेस वळून ‘बिग बेंड’ (मोठे वळण) प्रदेशात सु. १६० किमी. व्यासाचे अर्धवर्तुळाकार वळण घेते. हा वळणाचा भाग म्हणजे लाव्हा रसाने बनलेले कोलंबिया पठार होय. लाव्हा प्रवाहांमुळे व हिमयुगातील हिमप्रवाहांमुळे या प्रदेशात अनेक लहानमोठ्याव खोल दऱ्या किंवा कॅन्यन तयार झाल्या. त्यांतील प्रवाह नंतर बंद पडून त्या कोरड्या झाल्या. त्यांना ‘कूली’ असे नाव आहे. कुलींमुळे कोलंबियाच्या प्रवाहाचा मार्ग बदलला. ग्रँड कूली ही दरी सु. ८० किमी. लांब व ३०० मी. खोल आहे. तिच्या खालच्या बाजूस पूर्वीच्या सु. ४०५ किमी. रुंद व १२२ मी. उंच नायगारापेक्षाही मोठ्याधबधब्याची जागा आता कोरडी आहे. येथून जवळच कोलंबियावर १९४१ मध्ये ग्रँड कूली हे प्रचंड धरण बांधले आहे. ते १६८ मी. उंच आणि १,३१५ मी. लांब असून त्याचा फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हा जलाशय २४२ किमी. लांब पसरला आहे. त्याच्यावर २१,६०,००० किवॉ. वीज उत्पन्न होते. १९७२ पर्यंत ५० लक्ष किवॉ. व १९९२ मध्ये ९० लक्ष क��वॉ. पर्यंत वाढविण्याची योजना १९६७ मध्ये जाहीर झाली. कोलंबिया पठारावरून आलेली स्नेक ही सर्वांत महत्त्वाची उपनदी कोलंबियाला वॉशिंग्टन ऑरेगन सीमेवर मिळते. नंतर त्याच सीमेवरून ४८० किमी. वाहत जाऊन कोलंबिया समुद्रास मिळते. त्यापूर्वी कोस्टल व कॅस्केड या पर्वतरांगांमधून तिने आपला मार्ग खोदून काढला आहे. तेथील सृष्टिसौंदर्य मनोवेधक आहे. त्याच भागातून कोलंबिया महामार्ग व लोहमार्ग जातात. ऑरेगनच्या पोर्टलंड या बंदरापासून कोलंबिया उत्तरेकडे सु. ८० किमी. जाते व मग पश्चिमेकडे ८० किमी. जाऊन ॲस्टोरियाजवळ पॅसिफिकला मिळते. कोलंबियाच्या रुंद मुखाजवळील वाळूच्या बांधामुळे पूर्वी जहाजांना अपघात होत असत परंतु धक्के बांधून काढल्यामुळे, तसेच बिनतारी आणि रडार यंत्रणांमुळे हा धोका कमी झाला आहे.\nअमेरिकेच्या एकूण जलशक्तीपैकी तृतीयांश जलशक्ती कोलंबियास्नेक खोऱ्यात मिळते. कोलंबियाचा बहुतेक प्रवास दुर्जल आणि दऱ्याकॅन्यननी भरलेल्या प्रदेशातून होत असल्यामुळे शेतीला पाणीपुरवठा व वीजउत्पादन या मोठ्यागरजा होत्या. त्यासाठी या नदीवर व तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे बांधण्यात आली. नदीच्या मार्गातील द्रुतवाह टाळून वरच्या भागात जहाजे नेता यावीत, म्हणून पाणशिड्यांची (लॉक्स) योजना अनेक ठिकाणी केलेली आहे. अंडी घालण्यासाठी नदीच्या वरच्या भागात जाणाऱ्या सामन माशांनाही मुद्दाम मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. कूटने, क्लार्कफोर्क, स्पोकॅन, स्नेक या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. यॅकमॉ, ओकॅनोगॅन, यूमाटिला, जॉन डे, डेश्यूट, विलेमिट इ. आणखी अनेक उपनद्या आहेत. त्यांचाही उपयोग करून घेतला आहे. कोलंबियावरील प्रकल्पांमुळे एकूण सु.१,००० किमी. नौकामार्ग, सु. २२ कोटी हे. ओलीत व १ कोटी १६ लक्ष किवॉ. हून अधिक विद्युत्शक्ती एवढा लाभ झाला आहे. १९६० मध्ये संयुक्त संस्थाने व कॅनडा यांत कोलंबियाच्या उपयोगाबाबत करार झालेला आहे व उभय देशांच्या सहकार्याने धरणे व वीजघरे यांची वाढ होत आहे. सामन मासे, इमारती लाकूड, फळे, धान्ये व अनेक प्रकारचे कारखानदारीचे उत्पादन यांच्या व्यापारास त्यामुळे फायदा होत आहे. कोलंबिया इतकी उपयुक्त असली, तरी पुरामुळे दरवर्षी फार नुकसान करते. १९४८ सालचा पूर फार विध्वंसक ठरला. धरणांमुळे याला आळा बसत आहे.\nकोलंबियाची खाडी हासेटा या स्पॅनिश कॅप्टनने प्र��म पाहिली. कॅ. रॉबर्ट ग्रे हा १७९२ मध्ये प्रथम नदीमुखातून आत शिरला व त्याने त्या आधी या नावाने माहीत असलेल्या या नदीस आपल्या जहाजाचेकोलंबिया हे नाव दिले. लेविस व क्लार्क यांनी १८७५ मध्ये जमिनीवरून नदी गाठली आणि १८०७ ते १८११ पर्यंत डेव्हिड टॉमसन याने उगमापासून मुखापर्यंत तिचे समन्वेषण केले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-tripurari-poornima-is-celebrated-with-enthusiasm-at-tarakeshwar-temple-in-yerwada/", "date_download": "2023-02-04T05:53:48Z", "digest": "sha1:KQ63ENHFBDRWD3BBFCBHGVKFLPB6ADCW", "length": 9108, "nlines": 100, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी !! – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर क���बा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी \nपुणे: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी \nपुणे, ०७/११/२०२२: आज दि.७ नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येरवडा येथील तारकेश्वर मंदिरामध्ये समस्त हिंदू आघाडी, येरवडा विभागातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचा परिसर सहस्त्र दिव्यांनी उजळून निघाला होता. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, जैन व आदी भारतीय संस्कृतीचे प्रवाह असलेल्या पंथांनी मंदिर परिसरात दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. तसेच छ. शिवाजी महाराज, तथागत भगवान बुद्ध, श्री गुरुनानक साहिब, भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. एकाच कार्यक्रमात विविध पंथ, पक्ष, संघटना, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते एकत्र आले असा हा दुर्मिळ योग होता. बौद्ध पंथाचे धर्मगुरू श्री. हर्षवर्धन शाख्य भंते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामुळे हा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचा मोठा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला गेला.\nत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त “दीपोत्सव सोहळ्याचे” समस्त हिंदू आघाडी व श्री. शिवसमर्थ गोशाला फौंडेशनचे हे २२ वे वर्ष आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नगरसेवक शंकरशेठ चव्हाण, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम हे होते तसेच कार्यक्रमाची व्यवस्था व आयोजनासाठी भूषण जाधव, संतोष गायकवाड, विनोद वाल्हेकर, सूत्रसंचालन कौस्तुभ कापडणी, दिनेश पवार, साई कोटेलू यांनी विशेष मेहनत घेतली.\nPrevious पुणे: रामटेकडी परिसरात तरूणाला बेदम मारहाण , एकाला अटक\nNext मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्कार खटावकरचा गौरव\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी ���्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.asiangelatin.com/paintball-gelatin-product/", "date_download": "2023-02-04T04:47:30Z", "digest": "sha1:W4GSIO4YWFO62P4MF7MIFFQACSLJOQYR", "length": 8495, "nlines": 206, "source_domain": "mr.asiangelatin.com", "title": " चीन पेंटबॉल जिलेटिन कारखाना आणि उत्पादक |यासीन", "raw_content": "\nजिलेटिन कॅप्सूल शेल रिक्त करा\nHPMC कॅप्सूल शेल रिक्त करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nजिलेटिन कॅप्सूल शेल रिक्त करा\nHPMC कॅप्सूल शेल रिक्त करा\nजिलेटिन रिक्त कॅप्सूल शेल\nपेंटबॉल हा सर्व शब्दात अतिशय लोकप्रिय खेळ आहे;पेंटबॉल हे पेंटबॉल गनमध्ये वापरले जाणारे दारूगोळा आहेत.पेंटबॉल तयार करताना जिलेटिन ही मुख्य सामग्री आहे;जिलेटिनचा डोस 40-45% आहे.पेंटबॉलमध्ये लागू केलेले जिलेटिन त्याच्या प्रभावाची शक्ती कमी करण्यासाठी आहे.जिलेटिन तयार केले जाते जेणेकरून लवचिकता आणि ठिसूळपणा यांच्यातील इष्टतम संतुलन स्थापित केले जावे, पेंटबॉल आघातावर उघडले जातील परंतु सुरवातीला गोळीबार झाल्यावर तुटत नाहीत आणि जेव्हा ते एखाद्याला मारतात तेव्हा ते फुटू नयेत आणि हलक्या जखमांच्या पलीकडे ऊतींचे कोणतेही नुकसान न करता फुटू नयेत.\nआम्हाला ईमेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nभौतिक आणि रासायनिक वस्तू\nजेलीची ताकद तजेला 200-250 ब्लूम\nपाण्यात अघुलनशील % ≤0.2\nभारी मानसिक mg/kg ≤50\nपेंटबॉल जिलेटिनसाठी फ्लो चार्ट\nपेंटबॉलची गुणवत्ता बॉलच्या कवचाच्या ठिसूळपणावर, गोलाची गोलाकारपण�� आणि भरावच्या जाडीवर अवलंबून असते;उच्च गुणवत्तेचे बॉल जवळजवळ पूर्णपणे गोलाकार असतात, आघातावर तुटण्याची हमी देण्यासाठी एक अतिशय पातळ कवच असते आणि एक जाड, चमकदार रंगाचा भराव असतो जो खेळादरम्यान लपवणे किंवा पुसणे कठीण असते.\n2> कमी राख 2% पेक्षा कमी\n3> 500mm पेक्षा जास्त पारदर्शकता\n4> जेली स्ट्रेंथ ब्रेकडाउन 15% पेक्षा कमी\n5> 15% पेक्षा कमी स्निग्धता ब्रेकडाउन\n6> देखावा: हलका पिवळा ते पिवळा बारीक धान्य.\n25kgs/पिशवी, एक पॉली बॅग आतील, विणलेली / क्राफ्ट बॅग बाहेरील.\n1) पॅलेटसह: 12 मेट्रिक टन / 20 फूट कंटेनर, 24 मेट्रिक टन / 40 फूट कंटेनर\n8-15 जाळीसाठी, 17 मेट्रिक टन / 20 फूट कंटेनर, 24 मेट्रिक टन / 40 फूट कंटेनर\n20 पेक्षा जास्त जाळी, 20 मेट्रिक टन / 20 फूट कंटेनर, 24 मेट्रिक टन / 40 फूट कंटेनर\nवेअरहाऊसमध्ये साठवण: तुलनेने आर्द्रता 45%-65% च्या आत, तापमान 10-20℃ च्या आत चांगले नियंत्रित\nकंटेनरमध्ये लोड करा: घट्ट बंद कंटेनरमध्ये ठेवा, थंड, कोरड्या, हवेशीर ठिकाणी ठेवा.\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनं.99,चॅनेल पर्ल प्लाझा, यिलान रोड, सिमिंग डिस्ट्रिक्ट, झियामेन, चीन.\n© कॉपीराइट 20192020 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.ncccarbide.com/carbide-rotary-burrs-with-high-quality-short-delivery-time-and-low-moq-product/", "date_download": "2023-02-04T05:48:02Z", "digest": "sha1:FZ6YZHOFLDPUJLALNPTXBMCEMEHNKML6", "length": 11200, "nlines": 205, "source_domain": "mr.ncccarbide.com", "title": "चायना कार्बाईड रोटरी बर्र्स उच्च दर्जाचे कमी वितरण वेळ आणि कमी MOQ उत्पादन आणि कारखाना एनसीसी", "raw_content": "\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल कवायती सह कोटेड bu...\nचायना लेपित उच्च परिशुद्धता चांगली अष्टपैलुत्व CNC साठी...\nटंगस्टन कार्बाइड डिस्क कटिंग डिस्क्स विविध si सह...\nकूलंट होलसह टंगस्टन कार्बाइड रॉड्स\nचायना सॉलिड टंगस्टन कार्बाइड रिक्त कार्बाइड स्ट्रिप्स C...\nचीन उच्च दर्जाचे घाऊक कस्टम स्क्वेअर टंगस्टन ...\nएंड मिल्स आणि ड्रिलसाठी टंगस्टन सॉलिड कार्बाइड रॉड्स...\nटंगस्टन सॉलिड कार्बाइड एंड मिल्स कार्बाइड टूल्ससह ...\nकार्बाइड रोटरी बर्र्स उच्च दर्जाचे कमी वितरण वेळ आणि कमी MOQ\nउत्पादन मूळ: नानचांग, ​​चीन\nवितरण वेळ: सुमारे 10 दिवस\nकटरचे प्रकार: सिंगल कटसाठी एससी; डबल कट साठी एसएम; रफ कट साठी एसी\nबासरी व्यास: 3-16 मिमी\nशँक व्यास: 3-6 मिमी, इतर व्यास जसे की 1/4,8 मिमी, 10 मिमी ऑर्डरनुसार केले जाऊ शकते\nएकूण लांबी: 38-70 मिमी, इतर लांबी जसे की 100 मिमी, 150 मिमी, 200 मिमी, 300 मिमी ऑर्डरनुसार केली जाऊ शकते.\nMOQ: 10pcs प्रत्येक आकार\n2. उच्च घर्षण आणि गंज प्रतिकार.\n3. उच्च दाब प्रतिकार\n4. उच्च तापमान प्रतिकार\n5. प्रगत उपकरणे आणि परिपूर्ण कारागिरी असलेली उत्पादने\nतपशीलवार माहिती. आमच्या मानक आकारांचे\n1. आमच्याकडे 50 वर्षांपेक्षा जास्त उत्पादन आणि व्यवस्थापनाचा अनुभव आहे आणि आमच्याकडे टंगस्टन पावडरपासून अचूक मिलिंग टूल्सपर्यंत संपूर्ण औद्योगिक साखळी आहे.\n2.आमच्याकडे स्पष्ट तंत्रज्ञान फायदे आहेत, आम्ही चीनमधील तांत्रिक R&D क्षमतेमध्ये नेहमीच प्रगत स्थिती राखली आहे, आणि आमच्याकडे प्रांतीय-स्तरीय तंत्रज्ञान केंद्र, तसेच विश्लेषण आणि चाचणी केंद्र आहे, ज्यामध्ये 112 कर्मचारी वरिष्ठ व्यावसायिक आणि तांत्रिक पदव्या धारण करतात, मास्टर’s पदवी किंवा त्याहून अधिक. दरम्यान, आम्ही टंगस्टन कार्बाइड पावडर आणि टंगस्टन कार्बाइड मिश्र धातुंचे गुणधर्म आणि मापदंड तपासण्यासाठी व्यावसायिक प्रयोगशाळा स्थापन केली आहे.\n3.आमच्याकडे स्थिर आणि विश्वासार्ह उत्पादन प्रणाली आहे, ज्यामध्ये ROLLOMATIC प्रोसेसिंग मशीन, वॉल्टर मशीन;DJ मशीन सारखी प्रगत प्रक्रिया उपकरणे आहेत. प्रतिभावान व्यावसायिक आणि परिपूर्ण गुणवत्ता हमी प्रणाली.\n4. परिपूर्ण गुणवत्ता हमी प्रणाली.\nआम्ही ISO9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी करतो आणि ग्राहकांना सतत आणि कार्यक्षम सेवा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण कर्मचारी गुणवत्ता जबाबदारी प्रणाली लागू करतो.\n5.सुपर 100% मूळ कच्चा माल\nसाधारणपणे, आम्ही NCC रॉड्स (आमच्या स्वतःच्या रॉड्स) किंवा GESAC रॉड्स (चायना मेनलँड) वापरतो\nतसेच, सँडविक रॉडसारखे आयात केलेले रॉड तुमच्या गरजेनुसार वापरले जाऊ शकतात.\nनॉन-स्टँडर्ड burrs साठी वॉल्टर\nमानक burrs साठी डीजे मशीन\n7. लहान वितरण वेळ\nआमच्याकडे मोठी उत्पादन क्षमता आ���े, त्यामुळे तुमची ऑर्डर अगदी कमी वेळेत पूर्ण करू शकतो, बहुतेक 10 दिवसांत.\nमागील: कार्बाइड रोटरी बर्र्स डबल कटसह सेट\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nड्रॉइंग म्हणून सॉलिड कार्बाइड कस्टम रीमर\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल कवायती सह कोटेड as p...\nकार्बाइड रोटरी बर्र्स डबल कटसह सेट\n© कॉपीराइट - 2010-2020 : सर्व हक्क राखीव.\nसिमेंट कार्बाइड, कार्बाइड साधन, मिलिंग कटर, सॉलिड कार्बाइड एंड मिल्स, कार्बाइड अचूक साधने, कार्बाइड साधने,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/05/29/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-action-mode-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2023-02-04T06:10:43Z", "digest": "sha1:SWCUBPHNBUCXGC2YPPVO6US6WV6UFO6P", "length": 12339, "nlines": 89, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "राकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये; मोदी आणि योगी सरकारविरोधात लवकरच मोठे आंदोलन - News18 लोकमत - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nराकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये; मोदी आणि योगी सरकारविरोधात लवकरच मोठे आंदोलन – News18 लोकमत\nराकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये; मोदी आणि योगी सरकारविरोधात लवकरच मोठे आंदोलन – News18 लोकमत\nLive Updates: नारायण राणे यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार\nनांदेड कृषी विभागाची मोठी कारवाई, बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई\nमशरूमच्या शेतीत हे राज्य देशात पहिले, महाराष्ट्राचा अवघ्या पॉईंटमध्ये गेला नंबर\nपामतेलाच्या उत्पादनात ठरणार अग्रेसर, केरळ सरकारची योजना\nनवी दिल्ली, 28 मे : मागच्या दीड वर्षांपूर्वी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील शेतकरी तीन कृषी कायदे (agriculture law) रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर (Delhi border) ठाण मांडून बसले होते. दरम्यान विविध शेतकरी संघटनांना (shetkari sanghtana) एकसंध बांधण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत (farmers leader rakesh tikait) यांनी मोठे यश मिळवले होते. राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यायला लावण्यात मोठा वाटा होता. राकेश टिकैत पुन्हा action mode वर आले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला आहे.\nटिकैत यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला, बागपतमधील चौगामा भागातील गंगनौली गावात शेतकऱ्���ांची पंचायत झाली. या पंचायतीमध्ये बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार जोरदार निशाणा साधला. केंद्रातल्या सरकार एकतर्फी कारभार करत आहे. त्यांना कोणाची जाण राहिली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला.\nहे ही वाचा : …तर थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंनी महावितरणच्या अधिकाऱ्याला झापले, VIDEO\nबागपत येथील पंचायतीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत म्हणाले कि, केंद्रातील सरकार एफआरपीचे दोन तुकडे करत आहे यावर आपल्याला जन आंदोलन उभारून हो मोडीत काढावे लागेल. याचबरोबर शेतीच्या पंपाचे मीटर बसवण्याबाबत सरकारविरोधात आवाज उठवावा लागेल. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे टाळत असून, येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला.\nज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आले त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचे काय झाले. सरकार शेतकऱ्यांच्या मुद्दावर कुठेही चर्चा करताना दिसत नाही.\nहे ही वाचा : 'माझ्या वडिलांचा मी आदरच करतो, पण…', वडिलांच्या टीकेवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया\nशेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम न करता सरकारला पुन्हा वातावरण बिघडवायचे आहे का असा सवाल देखील यावेळी राकेश टिकैत यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांशी बसून चर्चा करावी. तसे न करणे हा संपूर्ण निषेधार्ह आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकार कूपनलिकांवर मीटर बसवत आहे. यावर आपल्याला मोठे जनआंदोलन उभा करणार असल्याचा असा इशारा त्यांनी दिला.\nउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला सरकारविरोधात आंदोलन करताना आपल्याला ट्रॅक्टर मोर्चा काढायचा आहे. सरकारने आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील पण मागे हटायचे नाही असेही ते म्हणाले. आंदोलनाशिवाय सरकारे चालत नाहीत. त्याचबरोबर 29 मे रोजी हरिद्वारमध्ये होणाऱ्या महापंचायतीत शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी राकेश टिकैत यांनी केले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nसुंदर मी होणार : कोंडा झाला तर… – Loksatta ...\nWeed Control : खरीप पिकांतील तणनियंत्रण – Agrowon ...\nआंदोलनाचा अडथळा – Sakal\nPesticide : कीटकनाशक फवारणीबाबत अकोला जिल्हयात जनजागृती ...\nशेतकरी वडिलांचे कर्जाचे हप्ते चुकले, एजंटने गरोदर मुलीला ...\nMarathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामो ...\nउद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर – ...\nMedicinal Plant Farming: शेतकरी पुत्रांनो ऐकलं व्हयं…\nवन्य प्राणी मानवी वस्तीकडे – Lokmat ...\nरत्नागिरी ः आंदोलनाचे हत्यार उगारल्याशिवाय प्रश्‍न सुटणा ...\nPM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anishology.blogspot.com/2012/03/", "date_download": "2023-02-04T05:53:41Z", "digest": "sha1:B3KRUXAW3HAWXELFXGM6RM47QR3W5QKX", "length": 6248, "nlines": 41, "source_domain": "anishology.blogspot.com", "title": "Don't Panic: March 2012", "raw_content": "\nबर्‍याच दिवसांनी ब्लॉग लिखाण करतोय. ब्लॉग लिहीण्यास कारण की हल्लीच २ चित्रपट बघितले. एक म्हणजे विद्या बालन असलेला हिंदी चित्रपट \"कहानी\" आणि १९५७ सालचा \"12 Angry Men\". दोन्ही चित्रपट चांगलेच आहेत. दोन्ही कथांमध्ये कहिही साम्य नाही.\nमी अनेक चित्रपट बघितले आहेत. अनेक \"Non-Linear\" कथा असलेले इंग्रजी आणि स्पॅनिश चित्रपट बघितले आहेत. अनेक थोडेसा खुला शेवट असलेले चित्रपट बघितले आहेत. अशाप्रकारे बरेच चित्रपट बघितल्यामुळे चित्रपटात काय असणार याचा आधीच अंदाज येतो. मग चित्रपटामध्ये अजून कहितरी हवं होतं असं वाटायला लागतं. आता कहानी हा रहस्यमय चित्रपट असल्यामुळे, त्यात काहितरी ट्वीस्ट असणार हे गृहित धरल्यावर, तो ट्वीस्ट काय असणार इतकच कथ���त शिल्लक रहातं. मग अर्धा चित्रपट बघितल्यावर ट्वीस्ट काय असणार त्याचाही अंदाज येतो. मग शिल्लक रहातात बारीक-सारीक तपशील आणि थोडेसे संदर्भ. आता कहानी रहस्यपट असल्यामुळे निदान अर्धा चित्रपट बघेपर्यंत तरी कथेकडे लक्ष द्यावं लागतं.\n12 Angry Men हा काही रहस्यपट नाही. हा चित्रपट म्हणजे १२ ज्युरींमधली ज्युरीरूम मधील चर्चा आहे. आरोपीला ११ विरुद्ध १ अशाप्रकारे गुन्हेगार ठरवण्यापासून सुरू झालेली चर्चा, एकमताने त्याला निर्दोष ठरवते अशी कथा. ही कथा पहिल्या १० मिनिटांमध्येच समजते. मग रहातो तो तपशील. अर्थात, १२ ज्युरीची पार्श्वभूमी, त्यांच मत आणि मतपरिवर्तन ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण कथेच्या दृष्टीने तो तपशीलाचाच भाग आहे. आता हा चित्रपट IMDB वर #6 वर असल्यामुळे,चित्रपट बघताना कथेत कहितरी ट्वीस्ट असेल असं मला वाटत होतं. त्यामुळे जो नायक आहे तोच कदचित गुन्हेगार असेल वगैरे काही तर्कही मी मनातल्या मनात मांडले होते. पण त्यातलं काहिच निघालं नाही त्या्मुळे माझा थोडा भ्रमनिरास झाला. Inception, Edge of the Heaven वगैरे चित्रपट बघितल्यामुळे काहितरी खुला शेवट असेल, असही वाटलं होतं. पण तसही काही झालं नाही.\nएकंदरीत सरळ चित्रपट आता मला फारच सरळ वाटायला लागले आहेत आणि रहस्यप्रधान चित्रपटांमध्ये क्लिष्ट गुंतागंतीची कथा आवश्यक झाली आहे.\n12 Angry Men च \"एक रूका हुआ फ़ैसला\" असं हिंदीत रूपांतरही झालं आहे. भारतात ज्युरी पद्धती बंद झाली याचं मला फ़ार दू:ख झालं. ज्युरींमध्ये निवड झाली असती तर न्यायालयाच काम बघायला मिळालं असतं आणि ते पण वर भत्ता घेऊन. त्यानिमित्ताने भारतातील ज्युरी पद्धतीबद्दल शोध घेताना, K. M. Nanavati vs. State of Maharashtra ही रंजक माहिती मिळाली. त्या ऐतिहासिक खटल्यापसून भारतात ज्युरी पद्धती बंद करण्यात आली आणि ज्युरी बनण्याची आपली संधी कायमची गेली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/boss-used-to-set-timing-of-office-clock-15-min-back-aj-631344.html", "date_download": "2023-02-04T04:45:13Z", "digest": "sha1:BVTH7UVN2F2F2SJJSVFD3S6K7NICWQON", "length": 9556, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉस करायचा ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे, कर्मचाऱ्यांकडून फुकटचा ओव्हरटाईम – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nबॉस करायचा ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे, कर्मचाऱ्यांकडून फुकटचा ओव्हरटाईम\nबॉस करायचा ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे, कर्मचाऱ्य���ंकडून फुकटचा ओव्हरटाईम\nआपल्या कर्मचाऱ्यांकडून फुकटात ओव्हरटाईम (Boss used to set timing of office clock 15 min back) करून घेण्यासाठी बॉस ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे करत असल्याचं समजल्यावर कर्मचारी चांगलेच संतापले आहेत.\nआपल्या कर्मचाऱ्यांकडून फुकटात ओव्हरटाईम (Boss used to set timing of office clock 15 min back) करून घेण्यासाठी बॉस ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे करत असल्याचं समजल्यावर कर्मचारी चांगलेच संतापले आहेत.\nविद्यार्थी असावा तर असा शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...\n9 वर्षांनी लहान नवऱ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे उर्मिला मातोंडकर;इतकीये संपत्ती\nड्रायव्हरने गिअर टाकताच तरुणीच्या काळजात धडधडलं; लग्न करून त्याला घरजावईच बनवलं\n फुग्यासारखा फुटला मॉडेलचा Breast; नको ती हौस पडली भारी\nआपल्या कर्मचाऱ्यांकडून फुकटात ओव्हरटाईम (Boss used to set timing of office clock 15 min back) करून घेण्यासाठी बॉस ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे करत असल्याचं समजल्यावर कर्मचारी चांगलेच संतापले आहेत. अनेकदा ऑफिसमध्ये कामाचा (Employees had to do free overtime) दबाव असतो. काही ठिकाणी मनुष्यबळ कमी असतं, तर काही संस्थांमध्ये अचानक नवं काम आल्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होते. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करण्याची विनंती करतात आणि त्याचा वेगळा मोबदलादेखील देतात. मात्र एका कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून फुकटात काम करून घेण्यासाठी एका बॉसनं केलेला अगोचरपणा कर्मचाऱ्यांनी उघड केला आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारा हा प्रकार लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांचा चांगलाच संताप झाला. The SUN नं दिलेल्या बातमीनुसार या कंपनीतील बॉसने कर्मचाऱ्यांकडून दर आठवड्यात जवळपास 1.25 तासांचे अधिक काम फुकटात करून घेतलं.\nआपली कैफियत मांडताना एका कर्मचाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे. ट्रेनिंगच्या काळात आपल्या सॉफ्टवेअरची वेळ ही खऱ्या वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं पुढं ठेवण्याची सूचना त्यानं सर्वांना केली होती. त्यानुसार सर्वांनी आपापल्या डिजिटल घड्याळात 6.45 ची वेळ सेट केली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पेमेंट टाईमशिट चेक केली, तेव्हा ही वेळ 7 दाखवत होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घड्याळाची वेळ 7 वाजता सेट केली. मात्र त्याचेवळी बॉसने सॉफ्टवेअरचं टायमिंग बदललं.\nदर आठवड्यात दीड तासांचा ओव्हरटाईम\nपाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे आठवड्याला 1.25 तासांतं नुकसान झाल्याची कैफियत कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. वर्षाचा विचार केला तर तब्बल 65 तास कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त आणि मोफत काम करवून घेतलं गेल्याचं यातून दिसून येत आहे.\nहे वाचा- कारच्या सीटला चढवलं जॅकेट, घातली टोपी; कारण वाचून बसेल धक्का\nही पोस्ट वाचून नेटिझन्स खवळले आहेत. यावर आतापर्यंत 900 कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अशा प्रकारांमुळे रक्त खवळत असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2023-02-04T06:15:50Z", "digest": "sha1:KFR43E6YUHSAD23KBBZINKMQORRGOSLZ", "length": 2677, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १६१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे\nवर्षे: १६१५ - १६१६ - १६१७ - १६१८ - १६१९ - १६२० - १६२१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमार्च ८ - योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.\nमे १५ - योहान्स केपलरने आपल्या ग्रहगतीचा तिसरा सिद्धांताला पुष्टी दिली.\nनोव्हेंबर ३ - औरंगझेब, मोगल सम्राट.\nऑक्टोबर २९ - सर वॉल्टर रॅले, इंग्लिश शोधक.\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:४८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14197#comment-586988", "date_download": "2023-02-04T06:34:29Z", "digest": "sha1:QYXUWSWCFMCD5EZJJED3FTPO4FFRXLBR", "length": 7211, "nlines": 136, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सप्रेम नमस्कार- प्रवेशिका १५ अ (मी_आर्या) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सप्रेम नमस्कार- प्रवेशिका १५ अ (मी_आर्या)\nसप्रेम नमस्कार- प्रवेशिका १५ अ (मी_आर्या)\nमाझ्याकडे असलेल्या सर्वात जुन्या पत्रांपैकी हे २३एप्रिल १९९५ चे माझ्या मैत्रीणीच्या वडीलांनी माझ���या वडीलांना लिहीलेले पत्र. ७ दिवसांनी म्हणजे ३० एप्रिल १९९५ ला माझे वडील कृषी महाविद्यालयातुन रिटायर्ड होणार होते, म्हणुन लिहीलेले हे पत्र. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांना पाहिलेले सुद्धा नाही.\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nकिती सुंदर पत्र. माणसं खरच\nमाणसं खरच एकमेकांना स्नेहाने लिहीतात हे विसरायलाच झालं होतं.\nमाणसं खरच एकमेकांना स्नेहाने\nमाणसं खरच एकमेकांना स्नेहाने लिहीतात हे विसरायलाच झालं होतं. ... अनुमोदन रैना. आजकाल लिहीत असेल का कुणी असं अनोळखी व्यक्तीला\nसुरेख..अगदी निराळंच पत्र आहे अशी माणसं आजकाल हरवली की काय असं वाटतंय\nहरवलीच बहुतेक. पत्र छान आहे.\nखूप छान आहे पत्र. अगदी\nखूप छान आहे पत्र. अगदी मनापासून लिहिलंय.\nमाणसं खरच एकमेकांना स्नेहाने\nमाणसं खरच एकमेकांना स्नेहाने लिहीतात हे विसरायलाच झालं होतं.>>> अगदी.. छान पत्र ..\nछान पत्र रैनाला अनुमोदन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/railway-administration-is-responsible-for-the-agricultural-crisis-in-nandraya-c/", "date_download": "2023-02-04T06:16:45Z", "digest": "sha1:ZDWNUSTRWTCV3ASBT432FXXGGOK3475T", "length": 18169, "nlines": 262, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "नांद्रेयातील शेती संकटात, रेल्वे प्रशासनच जबाबदार. हजारो एकर शेतीवर संकट. - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहास��त आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » नांद्रेयातील शेती संकटात, रेल्वे प्रशासनच जबाबदार. हजारो एकर शेतीवर संकट.\nनांद्रेयातील शेती संकटात, रेल्वे प्रशासनच जबाबदार. हजारो एकर शेतीवर संकट.\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापूर पुणे रेल्वे दुहेरीकरणाचे काम गेल्या 2 वर्षा पासून मिरज तालुक्यातील नांद्रे परिसरात संथ गतीने सुरू आहे. येरळा नदीवरील पूल, ग्रेट नं. 122 ,गेट नं. 121 खालील ( मोरू) वरील कामाच्या खुदाईमुळे या दोन्ही मोरी बंद असल्याने मातीचा भराव पडून परिसरातील शेतात पाणी साचून राहिल्याने पिक कुजू लागली आहेत. वाहतूकीस रस्ता बंद करण्यात आल्याने शेतकर्‍यांना वाईवरून सातारा असा प्रवास करत शेती पीकवावी लागत आहे.\nग्रेट नं. 121 वरील नांद्रे खोतवाडी हा मुख्य रस्ता रेल्वे प्रशासनाने कोणतीही सूचना शेतकरी, ग्रामस्थांना न देता कायमस्वरूपी बंद केला आसून, पर्यायी रस्ताच नसल्याने या परिसरातील शेतकरी गेली दोन वर्ष मरणयातना भोगत आहे.\nपावसाचे पाणी, शेतीतील निचरा होणारे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने अतिरिक्त पाण्यामुळे शेतातील पाणी निचरा होण्यास मार्ग नसल्याने शेती क्षारपडीच्या मार्गावर आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजन अभावामुळे येथील शेती संकटात सापडून येथील शेतकरी मोडकळीला आला आहे. येथील शेतीत क्षाराचे प्रमाण वाढून उत्पादनात प्रचंड घट होत आहे. रेल्वे दुहेरीकरणमुळे रेल्वे रूळ व मोरीत भराव करताना नैसगिक पाण्यासाठि असणार्या नाल्याच्या ओघळ वाटा, मोरी रेल्वे प्रशासनाने मुजवल्या आहेत.\nशेतात पाणी साचणे, रस्ता बंद होणे, पाणी पुरवठ्याचे पाणी पुरवठा करणारी पाईप काढल्याने येथील शेतकरी नैसर्गिक व मानवनिर्मित संकटात सापडला आहे. शेतात क्षाराचे प्रमाण वाढत असल्याने जमिनीचा पोत घसरत चालला आहे.\nनवीन रेल्वे दुहेरीकरण करताना शेतातील पाणी निचरा, रस्ते, शेतीचा पाणी पुरवठा, वाहतूक आदी बाबीचा योग्य खुलासा होणे आवश्यक आहे. त्याबाबत रेल्वे प्रशासन खुलासा करत नसून, लोकप्रतिनिधीनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ग्रेट नं. 122 जवळील मोरीच्या कामानिमित्त शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सहकार संस्थेची पाईप लाईन निघणार असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतातील हातातोंडाला अालेले पीक कसे जगवायचे हा महत्वा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.\nपालकमंत्री जयंत पाटील, कृषीराज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जि. प. सदस्य विशाल चौगुले, व स्थानिक लोकप्रतिनिधीनी या बाबत पुढाकार घेत येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.\n‘या’ चित्रपटाने मिळवली होती डॉ. बासाहेब आंबेडकरांची प्रशंसा\nअसा रंग जो जंतूसंसर्गापासून वाचवेल\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४...\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी...\nमोटारसायकल चोराला ठोकल्या बेड्या; ९ लाखाच्या २७...\nटोरंट कंपनी विरोधात मनसे आमदार राजू पाटील यांची हरकत\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर स्कॉर्पिओ कार...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/07/26/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2023-02-04T06:49:46Z", "digest": "sha1:TUGKJDRGPDUWIIJ7FYMHBNXK6FU6YREL", "length": 17446, "nlines": 139, "source_domain": "daryafirasti.com", "title": "चौलचा इतिहास | Darya Firasti", "raw_content": "\nकोकण किनारपट्टीवर अनेक ऐतिहासिक बंदरे आहेत. हजारो वर्षांच्या इतिहासात व्यापार आणि उद्योजकतेचे आणि त्याबरोबर येणाऱ्या राजकीय संघर्षाचे साक्षीदार असलेले किल्ले, लेणी, बंदरे आपण आजही कोकणात पाहू शकतो. नेहमीच्या पर्यटनापलीकडे जाऊन डोळसपणे पाहण्याची मात्र आपली त��ारी असली पाहिजे. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे चौल-रेवदंडाचा सागरतीर आणि दक्षिण दिशेला कुंडलिका नदीचे मुख आणि त्याच्या पलीकडे असलेला डोंगरावरील पोर्तुगीज कोर्लई किल्ला. सागरी महामार्गाने अलिबागहून सुमारे १८-२० किलोमीटर दक्षिणेला गेलं की आपण चौलला पोहोचतो. चौलच्या नारळ सुपारीच्या बागा या परिसरावर मायेची सावली धरून आहेत. या माडांच्या बनात लपलेला आहे पोर्तुगीजांचे बलाढ्य ठाणे असलेला किल्ला. किल्ल्याच्या उत्तर तटाला लागून जिथं डांबरी रस्ता किल्ल्यात शिरतो तिथंच जवळ किल्ल्याचे दार आहे.\nकिल्ल्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला रेवदंड्याचा समुद्रकिनारा आहे… पूर्वेला खाजण आहे आणि उत्तरेला चौल गाव आहे. या ठिकाणचे प्राचीन नाव रेवतीतीर्थ असे होते. बलरामाची पत्नी रेवती हिचे हे स्थान. ह्युएन त्सांग, मसूदी, टॉलेमी अशा विविध विदेशी पर्यटकांनी चौलच्या प्राचीन बंदराचा उल्लेख त्यांच्या लिखाणात केलेला आढळतो. अबू रिहान अल बिरूम असं सांगतो की ठाण्याच्या दक्षिण दिशेला चौल जैमूर नावाचे उत्कृष्ट बंदर आहे. इद्रीसीच्या ११५३ सालच्या नोंदीत इथं नारळाची अनेक झाडे असलेलं नियोजित शहर आहे असा उल्लेख आढळतो. पुढे १६३५ मध्ये सादिक इफ्शाहानी च्या लेखनातही चौलचा उल्लेख सापडतो. इथं चाफ्याची झाडे होती म्हणून किंवा बौद्ध राजा चंपा याने वसवलेले शहर म्हणून या जागेला चंपावती या नावानेही ओळखले जात असे. कान्हेरी येथील शिलालेख, पेरिप्लस मध्ये सेमुल्ला म्हणून इसवीसन २४७ मध्ये केला गेलेला उल्लेख या ठिकाणचे प्राचीनत्व सिद्ध करतात. उत्तर शिलाहारांतील राजपुत्र झंझ इथं शासन करत असल्याचा आणि इथं अतिशय समृद्ध बाजारपेठ असल्याचा उल्लेख मसूदीने केलेला आहे. उत्तर शिलाहारांच्या नंतर देवगिरीचे यादव, मग खिलजी सत्ता, काही काळासाठी विजयनगर आणि मग शेवटी १३५७ मध्ये बहामनी साम्राज्य अशा विविध सत्तांचे चौलवर नियंत्रण होते. १३८० च्या सुमारास फेरिश्ता या प्रवाशाने चौल बहमनी राज्यातील महत्त्वाचे बंदर असल्याचे वर्णन केले आहे. अफनासी निकितीन या रशियन प्रवाशानेही चौलचा उल्लेख केला आहे (या प्रवाशाच्या भारतभेटीचे स्मारक म्हणून रेवदंड्यात एक स्तंभही उभारला गेला आहे) १५०५ मध्ये इथं पोर्तुगीजांचे आगमन झाले. इथल्या मुस्लिम आणि अरब मुस्लिम सत्ता एकत्र आल्या आणि पोर्तुगीजांना विरोध करू लागल्या. १५०८ च्या अखेरीस अमीर हुसेन या फारसी दर्यासारंगाच्या अधिपत्याखाली इजिप्तचे नौदल आणि गुजरातचा सरदार मलिक इयाझ च्या नौदलाने पोर्तुगिजांचा चौलला दारुण पराभव केला त्यात पोर्तुगीज व्हाइसरॉयचा मुलगा डॉम अल्मिडा ठार झाला. त्यानंतर १५०९ मध्ये मात्र पोर्तुगीजांनी या मुस्लिम युतीची दीवजवळ दाणादाण उडवली आणि त्यांचा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जम बसू लागला. चौल हे सुरत आणि गोवा यांच्यामध्ये असलेले एक महत्त्वाचे बंदर होते. कोची बंदर, होर्मूझ, खंबायत, मस्कत, चीन अशा विविध ठिकाणांशी चौलचे व्यापारी संबंध होते. निजामशाहीने पोर्तुगीजांना इथं बरीच मोकळीक दिली. खजूर आणि घोड्यांचा व्यापार वाढला. वास्को दि गामा त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भारत भेटीत चौलला आल्याचे उल्लेख आहेत. १६५७-५८ च्या सुमारास वरचे चौल म्हणजे चौलचा उत्तर भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि रेदवंड्याचा कोट तेवढा पोर्तुगीजांकडे उरला.\nछत्रपती संभाजी महाराजांनी चौल जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु पोर्तुगीजांनी चिवट प्रतिकार केला आणि तोफांची सरबत्ती सुरु ठेवली. इथं कुमक जमा करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी राजकोट नावाचा किल्ला बांधला असे इतिहासकार मानतात. पुढे वसईच्या पराभवानंतर पोर्तुगीजांना चौल मराठ्यांच्या ताब्यात द्यावे लागले. इथला कापड उद्योग पुढं तितकासा चालला नाही आणि अनेक कारागीर मुंबईला गेले. मुंबई बंदर आता वेगाने प्रगती करू लागले होते. चौलवाडी नावाच्या ठिकाणी मुंबईत ही मंडळी स्थायिक झाली आणि चौल हळूहळू इतिहासाच्या पडद्यामागे गेले. आज कोकणातील एक रम्य गाव म्हणून चौल सर्वांना परिचित आहे. इथं पोर्तुगीजांचा आगरकोट, मराठ्यांचा राजकोट, रामेश्वर मंदिर, चौलची लेणी, दत्त मंदिर, हिंगुलजा मातेचे मंदिर, कलावंतिणीचा महाल, आसा मशीद, हमामखाना अशी अनेक ठिकाणे आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात आपण ती नक्कीच पाहणार आहोत.\n१) कुलाबा जिल्हा गॅझेट\n← कोर्लई चा फिरंगी किल्ला\nरेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला →\nखूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.\nउत्तम आणि सहसा, सहज उपलब्ध नसलेली माहिती.. छान शब्दांकन.. धन्यवाद\n Select Category मराठी (141) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (42) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (46) इतर देवालये (2) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (8) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13197", "date_download": "2023-02-04T06:49:09Z", "digest": "sha1:CTGO6Q3OCEG54RZWXEY6OHDCJ33UHQLT", "length": 16866, "nlines": 134, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही\n‘हल्दीराम’च्या ‘ऑरेंज बर्फी’मध्ये संत्री तर सोडा पण संत्र्याचा साधा पल्पही नाही\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nअन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती\nप्रतिनिधी – जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nमुंबई:-नागपूरमधील ‘हल्दीराम’ या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क खोटे व दिशाभूल करणारे दावे केलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT ) माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेली आहे.\n‘हल्दीराम’कडून ग्राहकांची शुद्ध फसवणूक, संत्रा बर्फीमध्ये संत्रीच नाही’ (PURE CHEATING OF CONSUMERS BY HALDIRAM, No orange in “Santra Burfee”) ही बातमी ‘स्प्राऊट्स’च्या ३१ मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीत नागपूरची संत्रा बर्फी (Orange burfee ) म्हणून हल्दीराम जो काही पदार्थ विकत आहे, त्यात संत्री नाहीच, असा दावा स्प्राऊट्सच्या SIT ने केला होता.\nवास्तविक या बर्फीच्या चकचकीत बॉक्सवर ‘ऑरेंज बर्फी’ असे ठसठशीत लिहिले आहे. मात्र मागील बाजूस बारीक अक्षरात घटक पदार्थांची (ingredients) माहिती प्रसिद्ध केलेले आहे. त्यात ऑरेंज पल्पचे प्रमाण फक्त २ टक्के आहे, असे केवळ दोन शब्दांत छापलेले आहे. बाकी निव्वळ साखर, कोहळा आणि घातक रसायने असल्याचे नमूद केले आहे.\nया दिशाभूल करणाऱ्या हल्दीरामच्या दाव्यावर ‘स्प्राऊट्स’च्या इन्व्हेस्टीगेशन टीमने माहितीच्या अधिकारामार्फत माहिती मागवली. त्यावर नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रॉडक्ट्सच्या नमुन्याचा विश्लेषण अहवाल दिला आहे. यात कुठेही संत्री व कोहळ्याचा उल्लेखही केलेला नाही. इतकेच नव्हे तर ‘ऑरेंज पल्प’चाही उल्लेख केलेला नाही.\nएकंदरीतच ‘हल्दीराम’ने घटक पदार्थांची (ingredients) लिहिलेली यादी ही फसवी व ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे. केवळ आकर्षक ��ॅकिंग बनवून फळांचे कृत्रिम स्वाद यात वापरलेले आहे व त्या जोडीला भरमसाठ रिफाईंड साखर टाकलेली आढळते. ही साखर मधुमेहसारख्या भयानक आजारांना आमंत्रण देणारी आहे. याबाबत ‘हल्दीराम’च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, होवू शकला नाही.\n‘हल्दीराम’ने त्यांच्या बहुतेक खाण्याच्या प्रोडक्ट्समध्ये ही फसवणूक केल्याचे आढळून येत आहे. मात्र कंपनीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाशी असलेल्या ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे ग्राहकांची ही खुलेआम फसवणूक वर्षानुवर्षे चालू आहे . याप्रकरणी या विभागाचे सहायक आयुक्त अ. प्र. देशपांडे यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी व ‘हल्दीराम’च्या सर्वच प्रॉडक्ट्सची सखोल चौकशी करण्यात यायला हवी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीवकुमार सदानंद यांनी केली आहे.\nPrevious 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा\nNext आंगवाडीच्या मुलांना बास्केट वाटप करून चिमूर विधानसभाचे समनव्यक डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/sc-st-nt-students-suffer-due-to-change-in-foreign-scholarship-rules-by-central-government/articleshow/89742126.cms", "date_download": "2023-02-04T05:28:34Z", "digest": "sha1:AL2IA5JNVBOJH32ZRJ35FD4TU4WAWB6M", "length": 16224, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nपरदेशी शिष्यवृत्तीबाबत मागासवर्गीयांवर अन्याय\n'राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती' योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा व प्रावीण्य असलेला विषय संशोधनासाठी घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. अलीकडे केंद्र सरकारने नवे नियम तयार करून 'भारतीय संस्कृती, भारतीय पुरातन वारसा, भारतीय समाज विज्ञान आणि भारतीय इतिहास' हे विषय संशोधनासाठी घेता येणार नाहीत, अशी अट घालून एससी व एसटी विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे, असे मत नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केले.\nपरदेशी शिष्यवृत्तीबाबत मागासवर्गीयांवर अन्याय\nपरदेशी शिष्यवृत्तीबाबत मागासवर्गीयांवर अन्याय\n'राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती' योजनेच्या नियमांमध्ये केंद्राने केले बदल\nएससी व एसटी विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय केल्याचे जाणकारांचे म्हणणे\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nदेशातील एससी, एसटी, एनटी अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कें���्र सरकारने १९५४मध्ये 'राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती' योजना (Scholarship for Education Abroad) सुरू केल्यामुळे या समाजातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेणे शक्य झाले. यामध्ये आता नियम बदल केल्यामुळे या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, अशी खंत नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. तर, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य खासदार प्रा. मनोजकुमार झा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.\n'सुरुवातीला ही शिष्यवृत्ती केवळ ५० विद्यार्थ्यांना मिळत असे. मी नियोजन आयोगात सदस्य असताना ही संख्या १०० केली', असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. कालांतराने ही संख्या आता १२५वर नेण्यात आली. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा व प्रावीण्य असलेला विषय संशोधनासाठी घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. अलीकडे केंद्र सरकारने नवे नियम तयार करून 'भारतीय संस्कृती, भारतीय पुरातन वारसा, भारतीय समाज विज्ञान आणि भारतीय इतिहास' हे विषय संशोधनासाठी घेता येणार नाहीत, अशी अट घालून एससी व एसटी विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे, असे मत डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केले. खरे पाहता, हे सर्व समाज विज्ञान संशोधनाचे विषय असून त्यामध्ये संशोधन करण्यासाठीच बरेच विद्यार्थी परदेशी जातात. असा जाचक व अन्यायकारक नियम करण्यामागे एससी, एसटी विद्यार्थ्यांनी भारतीय समाजव्यवस्थेचा (सर्व प्रकारच्या विषमतेचा) अभ्यास करू नये, असा सुप्त अजेंडा दिसतो. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या समाजशास्त्रीय विषयांना परदेशी शिष्यवृत्तीमधून वगळून या विद्यार्थ्यांची सरकारने कोंडी करू नये व हा अन्यायकारक नियम त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी डॉ. मुणगेकर यांनी केली आहे.\nया शिष्यवृत्तीच्या नियमांमध्ये करण्यात आलेला बदल अन्यायकारक असल्याचे मत सामाजिक न्याय विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा. मनोजकुमार झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. 'मी एक प्राध्यापक म्हणून या बदलामागचे कारण समजू शकलो नाही. यापूर्वी समाज विज्ञान शाखेत अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे, मात्र हा बदल देशाच्या शैक्षणिक वातावरणाला धक्का देणारा आहे', ���सेही झा यांनी पत्रात नमूद केले आहे. देशातील तरुणाला समाजाभिमुख अभ्यास करण्यापासून रोखणाऱ्या या अटींबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.\nMCM Scholarship: एमसीएम शिष्यवृत्तीचा कालावधी ५ वर्षांनी वाढवला\nसीईटीच्या निर्णयाबाबत घाई नको; शिक्षणतज्ज्ञांची अपेक्षा\nदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने घेतला 'हा' निर्णय\nमहत्वाचे लेखMid-day Meals: शाळांमध्ये मध्यान्ह भोजन बंद, शिक्षण विभागाने दिले 'हे' कारण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमनोरंजन एका क्षणात सगळं गेलं कॅन्सरमुळे या सेलिब्रिटींना कायमचं गमावलं\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nसौंदर्य चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी टिप्स\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिन��मॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/?p=10307", "date_download": "2023-02-04T06:25:28Z", "digest": "sha1:ZB7J7KVQ2Y67DF2VGQEIUEXFKU3XKR6X", "length": 12086, "nlines": 167, "source_domain": "newsposts.in", "title": "आ. जोरगेवारांवर जनतेचा हल्लाबोल : समाजवादी शहर अध्यक्ष्यानी केली स्याहीफेक : 200 युनिट बिल आश्वासनाचे काय झाले? | Newsposts.", "raw_content": "\nअज्ञात वाहन की टक्कर में भालू की मौत\nपापा आप लौट आओ… मृत्यु के 16 दिन बाद बच्चों…\nलखमापुर हनुमान मंदिर में सेंधमारी ; वारदात सीसीटीवी में कैद\nअंतरराज्यीय मार्ग पर दुर्घटना में चंद्रपुर निवासी की मौत\nवेकोलि के मायनिंग सरदार और ओवरमैन के पद भरें\nआ. जोरगेवारांवर जनतेचा हल्लाबोल : समाजवादी शहर अध्यक्ष्यानी केली स्याहीफेक :…\nBREAKING : तक्रारकर्त्याची सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या\nचंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर\nशासकीय अभियांत्रिकीचे 11 विद्यार्थी टाटा कंसल्टेंसी सर्विसेस कंपनीत\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\nHome Marathi आ. जोरगेवारांवर जनतेचा हल्लाबोल : समाजवादी शहर अध्यक्ष्यानी केली स्याहीफेक : 200...\nआ. जोरगेवारांवर जनतेचा हल्लाबोल : समाजवादी शहर अध्यक्ष्यानी केली स्याहीफेक : 200 युनिट बिल आश्वासनाचे काय झाले\nचंद्रपूर : आ. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या जनतेमध्ये विविध सामाजीक माध्यमाचा वापर करत तसेच धरणे प्रदर्शन मोर्चा रॅली द्वारा वारंवार हा आपला जिल्हा आहे, हा विज उत्पादक जिल्हा आहे. विज उत्पादकासाठी आपण जागा पाणी देतो आणि चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूर जिल्हयाचे जल वायु प्रदुषन होते याच्यामुळे चंद्रपूर वासीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आपल्याकडे ईतर जिल्हयाच्या तुलनेत लोकांना विविध आजार होत असतात. संपुर्ण देशात चंद्रपूर जिल्हा सर्वात प्रदुषित जिल्हा बनला आहे. अशी स्थिती असतांना सुद्धा आपल्याला मुंबईच्या दराने वीज बिल भरावे लागते. हा अन्याय आहे. विज उत्पादक जिल्हा म्हणुन आपल्याला 200 युनिट विज मोफत मिळावी अशी मागणी निवडणुकीच्या अगोदर साहेबांनी वेळोवेळी केली आहे. निवडणुकीत लोकांना आश्वासन दिले. किशोर जोरगेवार यांना हक्काचे 200 युनिटसाठी मत द्या.लोकांनी विश्वास ठेऊन मतदान के���े. परंतु निवडणुक झाल्यावर आपल्या शब्दावरून आमदार किशोर जोरगेवार पाठ फिरवितांना दिसत आहे, विधान सभा 2019 चंद्रपूर निवडणुकीत किशोर जोरगेवार द्वारा 200 युनिट फ्री देण्याचे आश्वासन विधानसभेच्या जनतेला आकर्षित करून विधान सभा निवडणुकीमध्ये स्वतःचा विधायक होण्याचे\nस्वप्न पुर्ण केले. तसेच या विषया अंतर्गत अनेकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन मिडियाचा गैर वापर करण्यात आला. कोविड महामारीच्या काळात आमदार साहेबांनी केलेल्या घोषणाप्रमाणे 200 युनिट मोफत विज कधी मिळणार हा प्रश्न जनतेद्वारा विचारला जात आहे. तर जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा घेवुन समाजवादी पार्टी तर्फे 2/12/2020 रोजी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयास भेट देऊन जनतेचा प्रश्न मांडण्यात आला. तर आमदार साहेबांद्वारा या प्रश्नांचे योग्य उत्तर मिळाले नाही.\nम्हणुन आज दिनांक 6/1/2021 रोजी आमदार साहेबांना आश्वासने दिल्यानंतर गाठ झोप लागली असुन त्यांना जाग यावी म्हणुन समाजवादी पार्टीचे जिल्हाअध्यक्षा सोहेल शेख व शहर अध्यक्ष तनशिल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयासमोर डफली वाजवुन आमदारांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आले. तसेच समाजवादी पक्षातर्फे आ, किशोर जोरगेवार यांनी दिल्लीच्या पार्श्वभुमिवर चंद्रपूरमध्ये सुद्धा जनतेच्या हक्काचे 200 युनिट मोफत विजेच्या आश्वासनाची पुर्ती करावी अशी मागणी करण्यात आली.\nPrevious articleअज्ञात वाहन की टक्कर में भालू की मौत\nBREAKING : तक्रारकर्त्याची सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या\nचंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर\nशासकीय अभियांत्रिकीचे 11 विद्यार्थी टाटा कंसल्टेंसी सर्विसेस कंपनीत\nअज्ञात वाहन की टक्कर में भालू की मौत\nपापा आप लौट आओ… मृत्यु के 16 दिन बाद बच्चों…\nलखमापुर हनुमान मंदिर में सेंधमारी ; वारदात सीसीटीवी में कैद\nअंतरराज्यीय मार्ग पर दुर्घटना में चंद्रपुर निवासी की मौत\nवेकोलि के मायनिंग सरदार और ओवरमैन के पद भरें\nआ. जोरगेवारांवर जनतेचा हल्लाबोल : समाजवादी शहर अध्यक्ष्यानी केली स्याहीफेक :…\nBREAKING : तक्रारकर्त्याची सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या\nचंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर\nशासकीय अभियांत्रिकीचे 11 विद्यार्थी टाटा कंसल्टेंसी सर्विसेस कंपनीत\nउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-shrimant-bhausaheb-rangari-ganpati-bappa-arrived-amid-the-sound-of-drums/", "date_download": "2023-02-04T05:17:42Z", "digest": "sha1:JLOV26474F7GP6TA7GQ5NZEN4IQCPFL5", "length": 9616, "nlines": 103, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन\nपुणे: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन\nपुणे, ३१/०८/२०२२: ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात, सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही व मंगलमय वातावरणात हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले.\nराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंडळाचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, जान्हवी धारीवाल-बालन, भाजप संघटक सरचिटणीस राजेश पांडे, संदीप खर्डेकर आदी मान्यवरसह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते, गणेशभक्त उपस्थित होते.\nयावेळी मंत्री चंद्रकांत पाटीलम्हणाले, १८९२ पासूनची जुनी परंपरा असणारा, भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना आनंद होत आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात भाऊसाहेब रंगारी मंडळाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.\nदरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजता बाप्पांची मिरवणूक मंडपातून सुरू होऊन श्री तांबडी जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे सकाळ कार्यालय मार्गे पुन्हा मंडपात आली. या मिरवणुकीतील रथाचे सारथ्य मंत्री पाटील यांच्यासह बालन दाम्पत्याने केले. यावेळी श्रीराम, कलावंत, चेतक, वाद्यवृंद, अभेद्य, समर्थ, जगदंब या ढोलताशा पथकांबरोबरच नगारा, सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात , रथातून पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या मिरवणुक काढत श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.\nPrevious चंद्रकांत पाटलांचा यांनी दुचाकीवरून गाठले गणेश मंडळ\nNext पुणे: दुचाकी गाडया भाडयाने घेऊन विकणाऱ्याला अटक; १० दुचाकी जप्त, स्वारगेट पोलीसांनी केला पर्दाफाश\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/tribal-death-fast-in-front-of-deputy-forest-conservator-raigad-office/", "date_download": "2023-02-04T06:13:33Z", "digest": "sha1:VJ2MKCZF655YB24O52SFWB5LVYVWOMNB", "length": 17548, "nlines": 262, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "उप वनसंरक्षक रायगड कार्यालयासमोर आदिवासींचे आमरण उपोषण - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » उप वनसंरक्षक रायगड कार्यालयासमोर आदिवासींचे आमरण उपोषण\nउप वनसंरक्षक रायगड कार्यालयासमोर आदिवासींचे आमरण उपोषण\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nजिल्ह्यामध्ये सुमारे १६० आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित.\nरायगड जिल्ह्यातील रायगड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोर आदिवासींचे आमरण उपोषण सुरू झाले असून त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या अभावामुळे त्यांच्यावर आमरण उपोषण करण्यास भाग पडले आहे.\nआज भारत देश वासीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सण साजरा करत असताना रायगड जिल्ह्यातील आदिवासी मात्र मूळ सुविधांपासून वंचित आहे.\nरायगड जिल्ह्यामध्ये सुमारे १६० आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.\nअश्याच वाडयांपैकी पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरललवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याची प्रशासकीय मंजुरी मिळून मागील दीड वर्षापासून निधी पडून आहे.\nपरंतु वनविभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर आज दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी कोरलवाडी येथील ग्रामस्थानीं ग्राम संवर्धनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या कार���यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.\nमागील दीड वर्षांपासून आदिवासींच्या रस्त्याचा निधी विना वापर असाच पडून आहे. मात्र वन विभाग जाणीव पूर्वक टाळाटाळ करीत असल्यामुळे अश्या वन अधिका-यांवर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करून तात्काळ मंजूरी दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते गुरुदास वाघे, भानुदास पवार, हरिश्चंद्र वाघे, संतोष पवार, सचिन वाघे, महेंद्र वाघे, राजेश वाघे, अनिल वाघे, अक्षय घाटे, सुनील वाघे, रवींद्र वाघे, लक्ष्मण पवार आणि रमेश वाघे यांनी केला आहे. आपटा ग्राम पंचायतीचे उप सरपंच वृषभ धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य मारुती चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर एडवोकेट आकाश मात्रे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड यांनीही या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे\nस्वेच्छा मरणाची परवानगी द्या, मालवण एसटी कर्मचाऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन\nराज्य शासनाच्या दिनदर्शिकेत छापली चुकीची राजमुद्रा\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर स्कॉर्पिओ कार...\nआसनगाव स्थानकात काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड...\nसत्यजीत तांबेना स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्थन…...\nचारित्र्याच्या संशयावरून गळा चिरून पतीने केली पत्नीची...\nरायगड-माणगाव येथील लाकुडतोड्याचा खेड मध्ये खून\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/146593/", "date_download": "2023-02-04T05:07:42Z", "digest": "sha1:EFBCNXZH4FYF63IPHQ7KTGPCXX6B3HPA", "length": 12743, "nlines": 127, "source_domain": "www.berartimes.com", "title": "‘लाईफ लेसन’ पुस्तकाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते प्रकाशन - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर���ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome विदर्भ ‘लाईफ लेसन’ पुस्तकाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते प्रकाशन\n‘लाईफ लेसन’ पुस्तकाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते प्रकाशन\nनागपूर दि. १७ : आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी या सोबतच काही महत्त्वपूर्ण नियम अंगी बाळगणे आवश्यक असते. यश अशा नियोजित वाटचालीला मिळत असते. असा संदेश देणाऱ्या आर. जी. राजन यांच्या ‘लाइफ लेसन’ या पुस्तकाचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते आज रविवारी प्रकाशन झाले.\nप्रेस क्लब येथील सभागृहात आज झालेल्या एका शानदार प्रकाशन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे प्रकाशन पार पडले. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आर. विमला, इंग्रजी साहित्याचे अभ्यासक हीस्लॉप कॉलेजमधील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. सुपंथा भट्टाचार्य, जिल्हाधिकारी आर. विमला यांचे वडील पी.जी. राजन तसेच लेखक आर.जी. राजन उपस्थित होते.\nलेखक आर.जी. राजन हे केमिकल इंजिनिअर असून त्यांनी राष्ट्रीय केमिकल अॅन्ड फर्टीलायझर, प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड या राष्ट्रीय कंपन्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांचे ते बंधू आहेत.\nया प्रकाशन सोहळ्याच्या व्यासपीठावरून बोलताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राजन यांच्या पुस्तकांमध्ये नव्या पिढीला आपला वारसा पुढे चालविण्याचे आवाहन असल्याचे स्पष्ट केले. बदलत्या, धकाधकीच्या काळामध्ये मानवापुढे सध्या वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापनापासून तर कार्यालयीन ताणतणावात स्वतःला अद्यावत ठेवण्याचे ठेवणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःला शांत ठेवून अपेक्षित यश मिळवणे यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांना परिश्रमपूर्वक स्वतःमध्ये निर्माण करणे, याची शिकवण या पुस्तकात मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक अन्य भाषांमध्ये देखील काढण्याची सूचना त्यांनी केली. या पुस्तकावर बोलण्यासाठी उपस्थित झालेले इंग्रजी साहित्याचे अभ्यासक, हीस्लॉप कॉलेजमधील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. सुपंथा भट्टाचार्य यांनी आर.जी. राजन यांचे पुस्तक आपल्या आयुष्यात व नोकरी कामांमध्ये येणाऱ्या नेहमीच्या संकटांना कसे सोडवावे, त्यातून बाहेर कसे पडावे यासाठी मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले.\nयावेळी आर.जी. राजन यांनी लेखकाचे मनोगत व्यक्त केले. गेल्या चार वर्षाच्या परिश्रम पूर्वक संशोधनानंतर, चिंतनानंतर हा साहित्य अविष्कार जनते पुढे सादर करीत असल्याचा आनंद व्यक्त केला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. आपल्या बंधूच्या पुस्तकाचे प्रकाशन देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी नागपूरला होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.\nया कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष गांधी, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, आयआयएमचे संचालक डॉ. भीमरया मेटी, वेस्टर्न कोल्ड फिल्डचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार प्रदिप मैत्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुख, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.\nPrevious articleमॉरिशसचे प्रधानमंत्री यांचे मुंबईत आगमन\nNext articleस्वतःला दलित म्हणणे सोडा म्हणजे अशी वेळ येणार नाही. :- डॉ. राजन माकणीकर\nकुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला हद्दपार करू या\nरानडुकराचा शाळेत सात तास धुडगूस\nमहात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/10/Akshay%20Kumar.html", "date_download": "2023-02-04T05:31:29Z", "digest": "sha1:JFP42FVHDEY3ABW7SLHA3UHSP5HNGCHK", "length": 6117, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "‘ढोंगी’ म्हणत नेटकऱ्यांनी घेतली अक्षय कुमारची शाळा, व्हायरल व्हिडीओमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना", "raw_content": "\n‘ढोंगी’ म्हणत नेटकऱ्यांनी घेतली अक्षय कुमारची शाळा, व्हायरल व्हिडीओमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना\nमुंबई : बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार एक फिटनेसप्रेमी अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो त्याच्या तब्येतीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. एवढेच नाही तर अक्षयचे शिस्तबद्ध जीवनही कायम चर्चेत असते. तो उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांपासून स्वतःला दूर ठेवतो. याचे मुख्य कारण म्हणजे तो पहाटे लवकर उठून वर्कआऊट करण्याला प्राधान्य देतो. अक्षयच्या या सवयींसाठी सगळेजण त्याच्याकडे आदराने बघतात. मात्र, आता अक्षयचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. इतकेच नाही तर, या व्हिडिओमुळे नेटकरी अक्षय कुमारची शाळा घेत आहेत.\nकाल रात्री अक्षय कुमार अश्विन यार्दीच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचला होता. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षयला ‘ढोंगी’ म्हणत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो मीडिया फोटोग्राफर्सना पोझदेखील देत आहे. यावेळी त्याने काळी हुडी, काळी जीन्स आणि पीच रंगाचे स्नीकर्स घातले होते.\nहा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही जणांनी अक्षयच्या लूकची आणि त्याच्या फिटनेसची प्रशंसा केली, तर काहींनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.अक्षय कुमारच्या व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहिले, “रात्र झाली, तू अजून झोपला नाहीस पहाटे ४ वाजता कसे उठणार.” याशिवाय आणखी एका यूजरने कमेंट करत विचारले, “तो पार्टीला कधी जायला लागला पहाटे ४ वाजता कसे उठणार.” याशिवाय आणखी एका यूजरने कमेंट करत विचारले, “तो पार्टीला कधी जायला लागला” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, “लवकर झोपा, पहाटे ४ वाजता उठायचे आहे सर.”अक्षय कुमारने त्याच्य�� अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे हा, तो रात्री ९:३० पर्यंत झोपतो आणि पहाटे ४ किंवा ४:३० वाजता उठतो. त्यानंतर तो वर्कआउट करतो. तो कधीही उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये सहभागी होत नाही. पण आता अक्षय रात्री उशिरा पार्टीत जाताना दिसल्याने नेटकरी त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/shiromani-akali-dal-chief-sukhbir-singh-badal-said-bjp-party-is-real-tukde-tukde-gang-of-country-news-updates/", "date_download": "2023-02-04T04:43:39Z", "digest": "sha1:TFN32G2YD2NVXD2ILZGNOMXWGELEI4LO", "length": 26407, "nlines": 142, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "भाजप देशातील तुकडे-तुकडे गँग | हिंदूं-मुस्लिम वाद भडकवले | आता शिखांची बदनामी | भाजप देशातील तुकडे-तुकडे गँग | हिंदूं-मुस्लिम वाद भडकवले | आता शिखांची बदनामी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nHome Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा\nMarathi News » India » भाजप देशातील तुकडे-तुकडे गँग | हिंदूं-मुस्लिम वाद भडकवले | आता शिखांची बदनामी\nभाजप देशातील तुकडे-तुकडे गँग | हिंदूं-मुस्लिम वाद भडकवले | आता शिखांची बदनामी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, १५ डिसेंबर: देशातील सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना ज���ाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. या साऱ्या प्रकरणात कुस्तीपटू आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या बबिता फोगाट हिने उडी घेतली.\nबबिता फोगाट हिने ऑगस्ट २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ती विविध राजकीय मुद्द्यांवर सातत्याने मतप्रदर्शन करताना दिसली आहे. बबिता फोगाटने हे आंदोलन तुकडे-तुकडे गँगने हायजॅक केल्याचे वादग्रस्त ट्विट केलं. “आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत”, असे ट्विट तिने केले.\nअब लगता है किसान आंदोलन को टुकड़े टुकड़े गैंग ने हाईजैक कर लिया हैसभी किसान भाइयों से हाथ जोड़कर विनती करती हूं कृपया करके अपने घर वापिस लौट जाएंसभी किसान भाइयों से हाथ जोड़कर विनती करती हूं कृपया करके अपने घर वापिस लौट जाएंमाननीय प्रधानमंत्री @narendramodi जी कभी भी किसान भाइयों का हक नहीं मरने देंगेमाननीय प्रधानमंत्री @narendramodi जी कभी भी किसान भाइयों का हक नहीं मरने देंगेकांग्रेसी और वामपंथी लोग किसान का भला कभी नहीं कर सकते\nदरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष देशातील खरी तुकडे-तुकडे गँग असून शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावले आहे.आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असे करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजपा जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला.\nमागील बातमी पुढील बातमी\n...पुन्हा एकदा सांगतो, MSP व्यवस्था कायम राहणार | पंतप्रधानांची ग्वाही\nअखेर राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले आहेत.\nअदाणी कृषी कायद्यापुर्वीच तयारीला लागलेले | अनेक कृषी कंपन्या थाटल्या | CPI (M) कडून यादी\nकृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या १६ दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जोरबैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेची नवी तारीख देण्यास सांगितलं आहे. आम्हाला ईगो नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.\nउद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक\nकेंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे पारीत केलेल्या कषी बिल (Central Government Farm Bills) विरोधात देशभरात आवाज उठवला जात आहे. संसदेमध्ये या बिलास विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएतील काही घटकपक्षांनी विरोध दर्शवला. तरीही ही शेती विधेयक संसदेत सरकारने मंजूर केली. आता या बिलाचा विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या बिलाला विरोध करण्यासाठी 25 सप्टेंबरला म्हणजे उद्याच ‘भारत बंद’ (Bharat Bandh) घोषीत करण्यात आला आहे. उद्याच्या भारत बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरीही सहभागी झाले आहेत.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने ही बंदची हाक दिली आहे.\nकृषी कायदे मागे घेण्यास केंद्राचा नकार | शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम\nमागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.\nकेंद्राकडून आंदोलनकर्त्यांना एक प्रस्ताव मिळाला | हे आहेत प्रस्तावातील महत्त्वाचे मुद्दे\nमागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याव��रोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली आणि आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार होतं.\nनव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच अधिक फायदा | जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं ट्विट\nकेंद्रीय कृषी कायद्यांचा (Farm laws) मुद्दा आता पुन्हा सुप्रीम कोर्टात (Supreme court of India) दाखल झाला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत हे तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी कायदे रद्द करण्याची ही मागणी भारतीय किसान यूनियनच्या भानु गटातर्फे दाखल करण्यात आली आहे. हे तिन्ही कायदे राज्यघटनेविरोधी असल्याचे म्हणत ते रद्द करण्यात यावेत असे याचिकेत म्हटले आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स ���हा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bronato.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2023-02-04T05:36:29Z", "digest": "sha1:EMRJ7JV4LX2LJGDSUO4PEQGNDPFU43L6", "length": 7917, "nlines": 109, "source_domain": "bronato.com", "title": "नवीन पुस्तक Archives - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nनागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव\nआश्विन बापट, डाॅ देवेंद्र भावे, डाॅ रंजना नेमाडे, डॉ. प्रकाश शेवाळे, डॉ. राजेंद्र थोरात, नवीन पुस्तक, नागर��ज मंजुळें, पुस्तक परिचय, संदीप खरे, संस्कृती प्रकाशन, साहित्यकृतीचे माध्यमांतर\n“साहित्यकृतीचे माध्यमांतर” ही अतिशय महत्वाची व निरंतर चालणारी यंत्राधिष्ठित प्रक्रिया आहे. साहित्यकृतीच्या माध्यमांतराची बीजे त्या त्या साहित्यकृतीच्या आशय, कथनशैली व दृश्यात्मकतेमध्ये असतात. साहित्यकृतीचे माध्यमांतर हा विविधांगी दृष्टिकोनातून आजच्या काळातील अतिशय महत्वाचा व कलावंतांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संशोधनाचे व समीक्षेचे विविध परिप्रेक्ष्य माध्यमांतराच्या अभ्यासातून निर्माण झाले आहेत व आज निर्माण होत असतांना आपणास दिसतात. साहित्य व माध्यमांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास समतोल व सखोल समीक्षेसाठी आवश्यक आहे आणि नेमका ह्याच महत्वाच्या व उपयुक्त अशा विषयावर डॉ. राजेंद्र थोरात यांनी “साहित्यकृतीचे माध्यमांतर” या ग्रंथाचे संपादन नुकतेच प्रकाशित केले.\nजब्बार पटेल या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अर्पण केलेल्या या ग्रंथाला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. माध्यमांतराची प्रक्रिया मंजुळे Continue reading नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव\nथिंक टँक पब्लिकेशन्स, नवीन पुस्तक, प्रकाशन निमंत्रण, मराठी, सुवर्णाक्षरे, सौ. सुवर्णा तांबोळी\nथिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूर प्रकाशित व कवयित्री सौ. सुवर्णा तांबोळी-गोहाड (पुणे) लिखित “सुवर्णाक्षरे” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमास आपण अावर्जून उपस्थित राहावे, ही विनंती.\nमराठीतील एकमेव म्हणता येईल असे एक पुस्तक ‘पुरुषत्वाच्या प्रतिमा’: चारू गुप्ता\nअनुवाद, चारू गुप्ता, दयानंद कनकदंडे, नवीन पुस्तक, पुरुषत्वाच्या प्रतिमा, मराठी, सुरज पवार, सुरेश खोले, हरिती पब्लिकेशन्स\nहरिती घेऊन येत आहे\nमराठीतील एकमेव म्हणता येईल असे एक पुस्तक\n|| पुरुषत्वाच्या प्रतिमा : चारू गुप्ता ||\nअनुवाद – सुरेश खोले, सुरज पवार, दयानंद कनकदंडे\nसांप्रदायिक तेढ निर्मितीचा इतिहास नि:पक्षपातीपणे समोर ठेवणारे\nपुरुषत्व आणि दलित जाणिवेचा उगम अधोरेखीत करणारे\nदलित पुरुषत्वावर भाष्य करणारे पुस्तक \nअसे विषय ज्यावर खूप कमी संशोधन झालेले आहे.\nहे पुस्तक त्या सर्व मुद्यांना भिडते \nसांप्रदायिकता, लिंगभाव, लैंगिकता, धर्माचे राजकारण\nया विषयांचा अभ्यास करणार्‍यांच्या संग्रही असावेच\nअसे एक महत्वाचे पुस्तक \nपाने – १४४ | मूल्य – १८०/-\n३० नोव्हेंबरला पुस्तक उपलब्ध होणार\nत्यापूर्वी नोंदणी करणार्‍यांना विशेष सवलत\nत्वरित आगवू नोंदणी करून सवलत मिळवा\nसंपर्क : हरिती पब्लिकेशन्स | व्हाट्सअप : 7219063604\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2023/01/blog-post_95.html", "date_download": "2023-02-04T06:09:50Z", "digest": "sha1:WF4W4SUQQY5LLEGPX43XJ2CEKX4BVQOY", "length": 15693, "nlines": 213, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अखेर देशमुख तुरूंगाबाहेर | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nआरोप करा अन् ईडी,सीबीआयद्वारे अटक करून डायरेक्ट तुरूंगात टाका, असा होरा देशभरात सुरू होता. तो फक्त आणि फक्त विरोधकांसाठीच सत्ताधाऱ्यांनी वापरला, असा सूर जनमानसातून उमटतोय. अशीच स्थिती महाराष्ट्रात बनली आणि एकामागून एक असे राष्ट्रवादीचे दिग्गज दोन मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक झाली. हे तिन्ही नेते चर्चेतले आणि ताकदवान. यापैकी नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल चढविला होता. हे नेते माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या रडारावर आले आणि जेलमध्ये गेले. त्यातील संजय राऊत नुकतेच बाहेर आले आहेत. तर राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची 28 डिसेंबर रोजी सीबीआय न्यायालयाने तब्बल 1 वर्ष, 1 महिना, 27 दिवसांनी जामीनावर सुटका केली. सुटका होताच देशमुखांचे जोरदार स्वागत अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर नेते, कार्यकर्त्यांनी केले.\nकारागृहाबाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं. तसेच माझ्यावरील आरोपांमध्ये का��ीच तथ्य नाही. सचिन वाझेंनी केलेल्या आरोपात देखील तथ्य नाही. माझ्यावरील आरोप ऐकीव माहितीवरुन करण्यात आल्याचं कोर्टाने सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली. मुंबईतील हुक्का पार्लर बारकडून दरमहा 100 कोटी रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. ईडीप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची सीबीआय चौकशीही सुरू होती.\nप्रजासत्ताक अबाधित ठेवण्याचे आव्हान\nदारू समाजासाठी किती घातक\nदेश आणि समाजाच्या विकासात आपले योगदान द्या\nपौष्टिक तृणधान्यांचीही क्रांती होणे गरजेचे\nगरीबांच्या मुळावर उठलेला धारावीचा पुनर्विकास\nसंसद नव्हे, संविधान सर्वोच्च\nसर्वसामान्यांना न्याय कोण देणार\n२७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२३\nराज्यपाल आणि राज्य सरकारे यांच्यातील वाढता संघर्ष ...\nतुम्ही कष्टात असाल, दुःखदायक परिस्थितीत असलात तरी ...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यसनमुक्तीशिवाय शक्तीशाली होणे अशक्य\nशासकीय त्रांगड्यात गरीबांची होरपळ\nमुस्लिम आपसात आरशासमान आहेत : पैगंबरवाणी (हदीस)\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nदेशाचा आधारस्तंभ असलेल्या युवाशक्तीने ध्येयापासून ...\nशिक्षण व्यवस्थेची वसाहतवादी मानसिक गुलामगिरी\n२० जानेवारी ते २६ जानेवारी २०२३\nउच्च्जातीयांचे आरक्षण आणि अस्पृश्यतेचा प्रश्न\nमुस्लिमांना मी त्यांच्या प्राणांपेक्षाही जवळचा : ...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nशेती आणि शेतकरी हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा\nवर्ष २०२३ साठी सर्वांत मोठे आव्हान : बेरोजगारी\nनोटाबंदीचा निर्णय आणि न्यायाचे निकाल\n०६ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३\n31 डिसेंबर : पाश्चिमात्य संस्कृतीपुढे शरणागती\nन्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहू द्या\nधर्माच्या आज्ञापालनासंदर्भात प्रेषित मुहम्मद (स.) ...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत\nग्राहकांची वाढती आर्थिक फसवणूक आणि सुरक्षा उपाय\nआदरणीय येशू ख्रिस्त.... संक्षिप्त परिचय\nन्यायालयांमध्ये सर्व समाजांच्या पुरेशा प्रतिनिधित्...\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्रा�� ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2008_10_19_archive.html", "date_download": "2023-02-04T06:32:01Z", "digest": "sha1:7VP3AIT5ZHXPE3ET6WUZQX35KPNXHWDD", "length": 20596, "nlines": 297, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 10/19/08 - 10/26/08", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nमनस्वीच्या शाळेच्या शेवटच्या आठवड्यात किल्ले बनविण्याची स्पर्धा होती. मी फोटो काढून \"सकाळ'मध्येही दिले. खरं तर किल्ले स्पर्धेचा उद्देश मुलांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी, हा असतो. मला मात्र किल्ला बनवण्याचीच प्रेरणा मिळाली. मनस्वीलाही आवडेल, अशी खात्री होती. मग किल्ला बनविण्याचं नक्की करून टाकलं.\nहातातली थोडी कामं आटपली आणि थोडी बाजूला ठेवली. मग किल्ला बनवायला घेतला. सहकारी होते दोघंच - मी आणि मनस्वी. एकतर जवळपास वीसेक वर्षांनी किल्ला बनवण्याचा उपद्‌व्याप करत होतो. त्यातून रत्नागिरीत आम्ही किल्ला करायचो, तेव्हा दगड-मातीला तोटा नसायचा. इथे पुण्यातल्या सोसायटीत कुठली आलीये दगड नि माती तरीही, खाली जाऊन मोकळ्या मैदानातून कायकाय भरून आणलं. काही लोकांच्या घराच्या कामातला राडारोडा पडलेला होता. मागे मैदानात माती होती. वाईट होती, पण तात्पुरती कामाला येणारी होती. म्हटलं, चला तरीही, खाली जाऊन मोकळ्या मैदानातून कायकाय भरून आणलं. काही लोकांच्या घराच्या कामातला राडारोडा पडलेला होता. मागे मैदानात माती होती. वाईट होती, पण तात्पुरती कामाला येणारी होती. म्हटलं, चला आपली गरज तर भागेल\nदोन पोती एकट्यानंच वर घेऊन आलो. मनुताईंना मदतीची इच्छा खूप होती, पण शरीर साथ देत नव्हतं. तरीही, झेपेल तेवढं खालून वर घेऊन आल्या. मग आम्ही किल्ला करायला घेतला. दगड रचून, त्यावर गोणपाट टाकणं आवश्‍यक होतं. ते भिजवून, चिखलात लोळवून रचलं. पायऱ्यांसाठी आणि शिवाजी महाराजांच्या आसनासाठी दोन फळ्या टाकल्या आणि वर गोणपाट पसरलं. त्यावर माती लिपली आणि झाला तयार किल्ला मनस्वीनं माती कालवण्याचा आणि चिखलात बरबटून घेण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मी तिला ओरडत होतो, पण मलाही लहानपणी असंच चिखलात लोळायला आवडत होतं. पण आता बाप झाल्यामुळं वेगळा अभिनिवेश घेणं आवश्‍यक होतं. असो मनस्वीनं माती कालवण्याचा आणि चिखलात बरबटून घेण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मी तिला ओरडत होतो, पण मलाही लहानपणी असंच चिखलात लोळायला आवडत होतं. पण आता बाप झाल्यामुळं वेगळा अभिनिवेश घेणं आवश्‍यक होतं. असो असतात काही व्यावहारिक अडचणी\nदोन दिवस पुन्हा त्याकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही. माती कमीच पडत होती. मग शनिवारी समोरच्या नर्सरीतून पोतंभर माती घेऊन आलो. ती किल्ल्यासमोर पसरली आणि मग किल्ल्याला परिपूर्णता आली. आमच्या आधुनिक किल्ल्याशेजारून एक ट्रेनही धावते. हातात शस्त्रं घेतलेले पोलिस शिपाईसुद्धा आहेत.\nमनस्वीनं तर शिवाजी महाराजांचं आणखी एक लग्नसुद्धा लावून टाकलं. एका बाहुलीला त्यांच्या शेजारी उभं करून त्यांची \"नवरी' करून टाकलं. त्यानंतर काल अचानक त्या बाहुलीनं भूमिका बदलून आता ती हनुमानाची \"मैत्रीण' झालेय. दिवाळी संपेपर्���ंत आणखी दोन-तीन परकायाप्रवेश करेल बहुधा ती\nरोज किल्ल्याची नवी रचना आणि बाहुल्यांची अदलाबदल करण्याचं व्रत तिनं घेतलंय. मूळचा किल्ला तरी दिवाळी संपेपर्यंत टिकेल, ही अपेक्षा\nनकटीच्या लग्नाला १७०० विघ्नं\n`स्टार'च्या मुलाखतीला आज मुंबईला जायचं होतं. आधी दहा वेळा फोन करून खात्री करून घेतली होती. सकाळी सकाळी धक्के खात जायला नको, म्हणून मित्राला सांगून ऑनलाइन आरक्षण करून थेवलं. काल काही लेखही पूर्ण करून टाकले. टीव्ही वर शोभेल, असा एक नवा शर्ट काल धावपळीत जाऊन आणला.\nसंध्याकाळी प्रसन्न जोशीशी बोलणं झालं, तोपर्यंत तरी कार्यक्रमात काही बदल नव्हता. अचानक ७ ला त्याचा फोन आला, आणि कार्यक्रम रद्द झाल्याचं कळलं. बर्‍याच जणांचे नातेवाईक या कार्यक्रमाला येणार असल्यामुळे `Sतार'ला धोका पत्करयचा नव्हता.\nसगळी तयारी, धावपळ वाया गेली. अर्थात, कार्यक्रम पुढे होणारच आहे, तेव्हा ही तयारी उपयोगी पडेल. आणि कामंही वेळेआधी झाली, हेही उत्तमच.\nपण तरी ठरलेल्या वेळी एखादी गोष्ट झाली नाही, तर विरस होतोच ना\nकधी येणार तू तरी\nयाचि देही याचि डोळा\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nनकटीच्या लग्नाला १७०० विघ्नं\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2019/09/23/mawasvakratunda/", "date_download": "2023-02-04T06:10:33Z", "digest": "sha1:EX5QXTVWZ2VDQCTMSGEXFBCMGXDOC65V", "length": 13455, "nlines": 135, "source_domain": "daryafirasti.com", "title": "आवासचा वक्रतुंड | Darya Firasti", "raw_content": "\nमुंबईजवळ असलेल्या पण तरीही तुलनेने शांत सागरतीरांपैकी एक म्हणून आवासच्या किनाऱ्याचे नाव घेता येईल. शुभ्र वाळूची पुळण, किनाऱ्याला लागूनच असलेलं सुरुचं बन, भरतीच्या पाण्यातून चालताना पायाला होणारा सागराचा थंडगार स्पर्श हे अनुभवायला अलिबागच्या उत्तरेला १५-१६ किमी अंतरावर असलेल्या आवास गावात यायलाच हवं. मुंबईतून रेवस किंवा मांडव्याला येणाऱ्या लाँचने रायगड जिल्हा गाठला की आवास फार दूर नाही. लेखक प्राध्यापक प्र. के. घाणेकरांचे मूळ गाव आवास. देवतांचा अधिवास असलेलं गाव म्हणूनही हे ओळखले जाते. इथं जवळच पांडवा देवीचे मंदिर आहे, नागोबा किंवा नागेश्वर देवस्थान आहे, वक्रतुंड विनायकाचेही सुंदर मंदिर आहे. कोकणातील स्वच्छ, सुंदर, साधी पण टुमदार ऐटीची मंदिरे पाहण्यासाठीही आवास गाठायला हवं.\nअभिजित नावाच्या मूलबाळ नसलेल्या एका राजाला कनकेश्वराच्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या केल्यावर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला वक्रतुंडाचा जप करत लोकसेवा करण्याचा आदेश दिला. या वक्रतुंडाच्या कृपेने राजाला पुत्ररत्न प्राप्त झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. (साद सागराची – अलिबाग जंजिरा पृष्ठ क्रमांक २२)\nइथली गणेशमूर्ती गावकऱ्यांना केवड्याच्या वनात सापडली असे ऐकिवात आहे. मूर्तीची पाठ मावळतीकडे असून तोंड पूर्वेकडे आहे. सोंडेचा आकार ૐकार सदृश आहे असे मानले जाते.\nहे देवस्थान स्वयंभू गणेश मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आवास गावाचे नाव खांदेरीवर तैनात असलेल्या आबासिंग नामक सरदाराच्या नावावरून पडले अशीही एक आख्यायिका आहे पण तिला लिखित आधार नाही. स्वयंभू मूर्तीबरोबरच या मंदिरात पाहण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत असलेले नाजूक लाकडी कोरीवकाम केलेले खांब. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर हे खांब आवर्जून पाहायला हवेत.\nप्रवेशद्वारावर लाकडात कोरलेली गणेशपट्टी, कोरीव स्तंभ आणि विशेष म्हणजे खिळे न ठोकता जोडले जाणारे पूरक आकारांचा वापर करून जोडले गेलेले बांधकाम हे कोकणातील मंदिर स्थापत्यात आढळणाऱ्या विशेष बाबींपैकी एक आहे. हर्णे-मुरुड ची दुर्गादेवी, आसूद जवळचे व्याघ्रेश्वर अशा अनेक मंदिरांमध्ये लाकडी कोरीवकाम असलेले खांब आपल्याला पाहता येतात. दुर्दैवाने याची काळजी घेण्याचे, जतन करण्याचे तंत्र अवगत केलेले कलाकार उपलब्ध नसल्याने विचित्र तैलरंग लावले जाणे आणि या खांबांची निगा राखण्यासाठी पुरेसे लक्ष न दिले जाणे अशी परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे या लाकडी खांबांचे संवर्धन एक आव्हान झाले आहे. मंदिराच्या आवारात असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली नारिंगी रंगात झाकले गेलेले एक शिल्प दिसते. ते गजांतलक्ष्मीचे शिल्प आहे.\nआवास परिसरात नागोबा मंदिरही पाहण्यासारखे आहे आणि समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या पांडवा देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पवित्र दगडी होडीही आवर्जून पाहायला हवी. भ्रमंती करायला वेळ असेल आणि डोंगर चढण्याचा मूड असेल तर जवळच मापगांव ला जाऊन कनकेश्वराचा डोंगर चढून महादेवाचे दर्शनही जरूर घेता येईल.\nCategories: गणपती मंदिरे, जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी\n← पांडवा देवीचे मंदिर\nउंच डोंगरावरील कनकेश्वर →\n Select Category मराठी (141) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (42) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (46) इतर देवालये (2) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (8) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13342", "date_download": "2023-02-04T06:18:40Z", "digest": "sha1:YGBVY5M3C575YBI3UT7JNC5LTCJGQIZO", "length": 13584, "nlines": 126, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "सेवा पंधरवडा निमित्ताने सर्व शासकीय वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/सेवा पंधरवडा निमित्ताने सर्व शासकीय वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन\nसेवा पंधरवडा निमित्ताने सर्व शासकीय वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nचंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले.\nया अंतर्गत ब्रह्मपुरी येथील मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे लक्ष्मण मेश्राम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. राजुरा येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे संगणक अभियंता ज्ञानेश सोनवणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे चेतन रामटेके, बल्लारपूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे चेतन वानखेडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच वसतीगृहात मिळणाऱ्या सोयीसुविधेचा योग्य वापर करण्यात बाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, वेळेचे नियोजन कसे करावे आदींबाबत विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्यात आली.\nPrevious वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ :- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार\nNext जुगारी कंपनीची बॉलिवूडमधील चित्रपटाला स्पॉन्सरशिप\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फ�� वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14387", "date_download": "2023-02-04T05:18:08Z", "digest": "sha1:K7QY35OXPIYF3YSUT2GBRYVWROVI72BV", "length": 15888, "nlines": 130, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनवि��� वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nप्रतिनिधी जगदीश का. काशिकर\nकायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nमुंबई: भारतात येत्या वर्षभरात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.\nमहाराष्ट्रात दि. १२ डिसेंबरपासून जी- २० परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून त्यासाठी मुंबई शहर सजले आहे. राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणूकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील परदेशी पाहुण्यांना करून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी यावेळी दिली.\nजगभरातील देशांमध्ये तिथल्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जी २० परिषदेशी संबंधित सुमारे १ लाख लोक आपल्याकडे येत आहेत. त्यांच्यापर्यंत आपल्या राज्यांचे ब्रँडिंग करण्याची सुवर्णसंधी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. भारतातील प्रत्येक राज्याचे नाव जागतिकस्तरावर निघाले पाहिजे, अशाप्रकारे आयोजन करा. त्यामध्ये समाजातील सर्वच स्तरातील लोकांचा सहभाग करून घ्या, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.\nआपल्या देशातील राज्यांची समृद्ध विविधता दर्शविण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगत महिलांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, आर्थिक आदी क्षेत्रात जो विकास झाला आहे त्याचे दर्शन या बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून घडवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. परिषदेच्या बैठकांसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.\nPrevious हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण\nNext मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतुन गरीब आणि गरजु रुग्णास आर्थिक मदत\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2023-02-04T05:45:58Z", "digest": "sha1:TOJ3WRRB5KF6Q7HW5B5SXFOZWAYEIMZZ", "length": 6963, "nlines": 105, "source_domain": "m4marathi.com", "title": "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर – m4marathi", "raw_content": "\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर\nअठराव्या शतकातील अस्थिर, अशांत, अधर्म व अनितींच्या साम्राज्यात आपल्या सार्वजनिक कल्याणकारी कार्याने तसेच भावनात्मकतेने, संपूर्ण भारताला एकसुत्राने अहिल्याबाईनी बांधले होते. म्हणून त्यांना लोकमाता या शब्दाने संबोधिले जाते. लोकमाताच नव्हे तर प्रात:स्मरणीय, पुण्यश्लोक अशाही शब्दातून त्यांना आदराने आजही ओळखतात. भविष्यातही त्या सदैव ओळखल्या जातील.भारताच्या कोणत्याही तीर्थक्षेत्री जावे, तेथे अहिल्याबाईनी केलेली सार्वजनिक कामे आजही जिवंत आढळतील.\nसंत तुकारामाच्या शब्दात सांगायचे म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति, देह कष्टविती उपकारे \nत्यांची सार्वजनिक कामे म्हणजे जुन्या मंदिरांचा तीर्णोद्वार, गरिबांच्या निवासस्थानाकरिता धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खणणे, अन्नछत्रे, तीर्थक्षेत्री सुगमतेने जाण्यायेण्याकरिता रस्ते बांधणे, वगैरे. धर्म आणि संस्कृतीच्या संरक्षणाकरिता आणखी कितीतरी कामे त्यांनी आपल्या हयातीत केली.\nकेवळ मानवजातीसाठीच त्यांनी ही सार्वजनिक लोककल्याणकारी कामे केली नाहीत, तर पशुपक्ष्यांच्या चराईसाठी सुद्धा शेकडो रस्ते त्यांनी विकत घेऊन मुक्त ठेवले होते.\nत्यांनी त्यांच्या काळात प्रत्येक प्राणीमात्रावर पुत्रवत प्रेम केले. वास्तूशिल्पाच्या निमित्ताने संपूर्ण भारताचा समन्वय साधला. माणुसकिशी माणूस जोडून, माणसांना राष्ट्राशी जोडून, इंदू आणि महेश्वर या दोन्ही पावन भूमीच्या गौरवात वृद्धी केली. म्हणूनच इंदूरला अहिल्यादेवीची पावन नगरी म्हणतात.\nवास्तुशास्त्रानुसार हवे घर .\nव्यर्थ न जावो बलिदान…\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2023-02-04T06:50:47Z", "digest": "sha1:2SAEDZ6BQKNCPKXMMNEYIQOMTSB3BBLK", "length": 3872, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चाडमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"चाडमधील शहरे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/2939/", "date_download": "2023-02-04T05:36:53Z", "digest": "sha1:YFDNMM6CBANLSHPSTLWLKEFQLLAKLH27", "length": 10861, "nlines": 131, "source_domain": "www.berartimes.com", "title": "सरत्या वर्षात भारताने गमावले ६४ वाघ", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome Top News सरत्या वर्षात भारताने गमावले ६४ वाघ\nसरत्या वर्षात भारताने गमावले ६४ वाघ\nभोपाळ-भारतातूनच नव्हे तर जगाच्या नकाशावरून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असतानाच २०१४ या नुकत्याच संपलेल्या वर्षात भारताने तब्बल ६४ वाघ गमावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nनुकत्याच सरलेल्या वर्षात विविध कारणांमुळे भारतात ६४ वाघांचा मृत्यू झाला आणि यामध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्थेच्या (नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन ऍथॉरिटी) अहवालात म्हटले आहे.\nगेल्या वर्षी तामिळनाडूत १५ वाघांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल मध्यप्रदेशाने १४ वाघ गमावले, असे टायगरनेटडॉटएनआयसीडॉटइन या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.\nएकेकाळी मोठ्या प्रमाणात वाघ असलेल्या मध्यप्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात गेल्या वर्षी सात वाघांचा मृत्यू झाला, तर कान्हा व्याघ्र प्रकल्पात चार वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पेंच आणि पन्ना या व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आणि बालाघाट जिल्ह्यातील जंगलातही एक वाघ मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती देण्यात आली आहे.\nगेल्या व्याघ्र जनगणनेत कर्नाटकने मागे टाकल्यानंतर वाघांची राजधानी, असा दर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मध्यप्रदेशसाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे.\nऑल इंडिया टायगर इस्टिमेशन एक्झरसाईज २०१० नुसार २००६ मध्ये मध्यप्रदेशात सुमारे ३०० वाघ होते. मात्र, २०१० मध्ये ही संख्या २५७ पर्यंत खाली आली. दुसरीकडे कर्नाटकात २००६ साली २९० असलेली वाघांची संख्या २०१० साली ३०० झाली. वाघांचा मृत्यू होण्याच्या बाबतीतही कर्नाटकात समाधानकारक स्थिती आहे. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०१४ या कालावधीत कर्नाटकात सहा वाघांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये आठ, कर्नाटकशिवाय महाराष्ट्र आणि आसाममध्ये प्रत्येकी सहा, बिहार व केरळमध्ये प्रत्येकी तीन, उत्तरप��रदेशात दोन आणि आंध्र प्रदेशात एका वाघाचा मृत्यू झाला.\nगेल्या वर्षात मृत्युमुखी पडलेल्या ६४ पैकी चार वाघांचा मृत्यू आपसातील संघर्षामुळे झाला. पोलिस कर्मचारी व नेमबाजांच्या गोळीबारात दोन वाघ ठार झाले. एका वाघाचा मृत्यू न्युमोनियाने, तर आणखी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला. उर्वरित वाघांच्या मृत्यूची अद्याप चौकशी सुरू आहे, असेही या साईटवर नमूद करण्यात आले आहे.\n२०१० च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतात १,७०६ वाघ आहेत. २०१४ साली करण्यात आलेल्या व्याघ्र जनगणनेची नेमकी आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.\nPrevious articleमहिलांनी राजकारणात यावे – अर्चना डेहनकर\nNext articleआमगावची ‘सोनू’ रुपेरी पडद्यावर\nजपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nसाहित्य संमेलन:मुख्यमंत्री शिंदे, चपळगावकरांच्या भाषणात गोंधळ; वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी उदघाटनातच आंदोलन\nवित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना/सूचना\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.huajuncrafts.com/mr/led-floor-lamp/", "date_download": "2023-02-04T05:45:56Z", "digest": "sha1:OWRV2XWYVXT42LMRQZDS7BQ7BKHFYCCS", "length": 6605, "nlines": 177, "source_domain": "www.huajuncrafts.com", "title": "एलईडी फ्लोअर लॅम्प उत्पादक - चीन एलईडी फ्लोअर लॅम्प फॅक्टरी आणि सप्लायर्स", "raw_content": "\nब्लूटूथ स्पीकर फ्लॉवर पॉट\nएलईडी ट्रॅफिक लाइट पोल घाऊक\nटेबल - खुर्च्या फर्निचर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nद्वारे ब्राउझ करा: सर्व\nब्लूटूथ स्पीकर फ्लॉवर पॉट\nटेबल - खुर्च्या फर्निचर\nएलईडी स्मार्ट फ्लोअर दिवा घाऊक\nमजल्यावरील दिव्यांमध्ये आयपी वॉटरप्रूफ संरक्षण असते आणि तुम्ही तुमची बाग किंवा अंगण उजळण्यासाठी त्यांचा वापर करू शकता.RGB LED मजला दिवा16 रंग बदल आहेत आणि आपल्या घरासाठी उबदार आणि रोमँटिक वातावरण तयार करण्यासाठी रिमोट कंट्रोलद्वारे आपल्या इच्छित रंगावर सेट केले जाऊ शकते.याव्यतिरिक्त, आमच्याकडे सर्व प्रकारचे ख्रिसमस सजावट दिवे आहेत: पेंटाग्राम, ख्रिसमस ट्री, रोप लाइट आणि इतर ���ोर्टेबल एलईडी सजावट दिवे. आम्ही Colorfuldeco एक व्यावसायिक LED सजावटीचे आहेप्रकाश फर्निचर कारखानाचीनमध्ये.तुम्ही उच्च-गुणवत्तेच्या LED सजावटीच्या लाइटिंग फर्निचरची संपूर्ण श्रेणी शोधत असाल, तर तुमचा शोध संपला आहे.आमच्याकडे निवडण्यासाठी विविध प्रकारच्या शैली आहेत.आपण करू शकताकमी प्रमाणात ऑर्डर कराआणि अनेक शैली एकत्र करा आणि शिपिंग खर्च वाचवण्यासाठी त्यांना एकत्र पाठवा.तुमची आम्हाला ईमेलची अपेक्षा आहे\nस्मार्ट मजला दिवा चीन OEM घाऊक कारखाना-Huajun\nपत्ता: झियापाई ग्रुप, चांगलॉन्ग व्हिलेज, झेनलाँग, हुइझोउ, ग्वांगडोंग, चीन\n© कॉपीराइट 20212023 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news-report/woman-goes-missing-from-jumbo-covid-center-in-pune-anger-social-activist-trupti-desai/16736/", "date_download": "2023-02-04T05:02:29Z", "digest": "sha1:R7CKBDURFWTWXTT3CCGRKEOGX5NFNPZQ", "length": 4256, "nlines": 56, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "सरकार कोवीड सेंटरमधील महिलांसाठी ठोस उपाययोजना का करीत नाही? तृप्ती देसाई यांचा संतप्त सवाल", "raw_content": "\nHome > News > सरकार कोवीड सेंटरमधील महिलांसाठी ठोस उपाययोजना का करीत नाही तृप्ती देसाई यांचा संतप्त सवाल\nसरकार कोवीड सेंटरमधील महिलांसाठी ठोस उपाययोजना का करीत नाही तृप्ती देसाई यांचा संतप्त सवाल\nपुण्यातल्या कोव्हिड सेंटरमधून गेल्या 27 दिवसांपासून 33 वर्षीय युवती बेपत्ता आहे. या संदर्भात बोलताना भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या की, “जम्बो कोव्हिड सेंटर मधून 33 वर्षीय प्रिया गायकवाड नावाची महिला गायब होते. ती पुण्यातील शिवाजीनगर कोवाड सेंटर मध्ये ऍडमिट नव्हती अशी उडवाउडवीची उत्तर तेथील प्रशासनाकडून दिली जातात तिचे आई-वडील उपोषणाला बसतात. ही धक्कादायक बाब असून राज्य सरकार महिलांसाठी कोवीड सेंटरमध्ये ठोस उपाययोजना का करीत नाही” असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.\nदरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला कुटुंबीयांनी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये २९ ऑगस्ट रोजी दाखल केले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना १५ दिवसांनी या, असे कोविड सेंटरकडून सांगण्यात आले. मुलगी बरी झाली असेल असे समजून तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिची आई रागिणी गमरे या कोविड सेंटरमध्ये गेल्या असता “तुमची मुलगी येथे दाखल नव्हती’ अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. तर प्रशासनाने महिलेस कोविड सेंटरमधून ५ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिल्याचे सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/entertainment/raakshas-teaser-forest-folklore-human-terror-add-to-intrigue-in-dnyanesh-zoting-s-film/", "date_download": "2023-02-04T06:10:20Z", "digest": "sha1:CIUJCPVDPHPZMFU2XP2NUGN2VZS6BXEI", "length": 8801, "nlines": 106, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Raakshas teaser forest folklore human terror add to intrigue in Dnyanesh Zoting s film | राक्षस सिनेमा - टिझर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nYes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर\nराक्षस सिनेमा - टिझर\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 5 वर्षांपूर्वी | By काव्या देशमुख\nभीमा कोरेगांव आणि महाराष्ट्र बंद\nभीमा कोरेगांव नंतर महाराष्ट्र बंद - जाळपोळ\nभीमा कोरेगांव - महाराष्ट्र बंद जाळपोळ\nभीमा कोरेगांव आणि नंतरचा संघर्ष\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/5th-program-of-heritage-walk-walk-by-sampark-balgram-on-18-december-2022/", "date_download": "2023-02-04T06:48:02Z", "digest": "sha1:W2U3QPV6A2VZXRC3LMETRLSJKGC7PY7Q", "length": 13847, "nlines": 108, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "१८ डिसेंबर २०२२ रोजी संपर्क बालग्राम तर्फे हेरिटेज वॉक (पदयात्रा ) चा ५ वा कार्यक्रम – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\n१८ डिसेंबर २०२२ रोजी संपर्क बालग्राम तर्फे हेरिटेज वॉक (पदयात्रा ) चा ५ वा कार्यक्रम\n१८ डिसेंबर २०२२ रोजी संपर्क बालग्राम तर्फे हेरिटेज वॉक (पदयात्रा ) चा ५ वा कार्यक्रम\nपुणे २२ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्रातील वैभवशाली किल्ले, लेणी आणि ऐतिहासिक वास्तूबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणून, तसेच अनाथ मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी काम करणारी स्वयंसेवी संपर्क संस्था ही ५ व्या वेळेस १८ डिसेंबर २०२२ ���ोजी भव्य सांस्कृतिक पदयात्रेचे आयोजन करत आहे.\nहेरिटेज वॉकची सुरुवात ही २०१६ मध्ये संपर्क बालग्राम चे मुख्य ठिकाण असलेल्या भाजे गावात करण्यात आली होती. यामध्ये ३. ६ किमी अंतर चालल्यावर विसापूर व लोहगड किल्ले, भाजे लेणी,आणि बेडसे लेणी आणि अशा चार ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहोत.\nसकाळी ८. ३० वाजता भाजे लेणीच्या पायथ्याजवळून पदयात्रेला ध्वजवंदन करून पदयात्रेला सुरुवात केली जाईल. हि पदयात्रा एक आनंदोत्सव असणार आहे. या पदयात्रेमध्ये ३२ प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. ज्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे. या पदयात्रेमध्ये ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होणार आहे. तसेच सहभागींना महाराष्ट्रातील ५ वेगवेगळ्या ठिकाणच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. भाजे आणि लोहगड ग्रामपंचायत आणि आजूबाजूच्या गावांमधील सुमारे ४५० स्थानिक लोक आणि संपर्क संस्थेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक हे सामुदायिक व्यक्ती आणि पर्यटकांसह पदयात्रेमधे सहभागी होणाऱ्या ८००० लोकांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहेत.\nपत्रकार परिषदेत संपर्क संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुजकुमार सिंग हे म्हणाले की, २०१६ मध्ये हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश हा विशेषत:. ह्या पाच सुंदर ठिकाणांबद्दल पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच पुणे आणि मुंबईतील लोक जे वर्षभर मोठ्या संख्येने लोणावळ्याला भेट देत असतात त्यांना सांस्कृतिक वारसा जपण्याची भावना निर्माण करणे हा होता. या उपक्रमामुळे या भागातील पर्यटनाला चांगल्याप्रमाणात चालना मिळाली आहे. जेव्हा आम्ही पदयात्रेला सुरुवात केली तेव्हा परिसरात पर्यटकांना राहण्यासाठी फक्त एक किंवा दोनच घरांची सोय होती पण आज जवळपास प्रत्येक घर आपल्या घरी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत पर्यटकांची संख्या किमान तीन पटीने वाढली आहे.\nसंपर्क संस्थेचे संस्थापक श्री.अमितकुमार बॅनर्जी म्हणाले की, महाराष्ट्राच्या या अतिप्राचीन वास्तुची नोंद ही युनिस्को मध्ये करणे हे आमचे अंतिम उद्देश आहे. आणि ह्याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ की, ज्यामुळे ह्या ऐतिहासिक वास्तू जागतिक स्तरावर ओळखल्या जातील.\nश्री.अमितकुमार बॅनर्जी यांचा विश्वास आहे की, संपर्क हेरिटेज वॉक हे केवळ ४-५ स्मारकांसाठी नाही तर महाराष्ट्रातील ८०० लहान-मोठ्या लेण्या आणि २७६ किल्ले या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही पदयात्रा एक चळवळ म्हणून नवीन संकल्पना निर्माण केलेली आहे.\nते पुढे म्हणाले की, सामुदायिक आणि वैयक्तिक व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होतात. आणि संकलित केलेल्या निधीचा उपयोग चार राज्यातील सहा ठिकाणी संपर्क बालग्राम अनाथाश्रम चालविण्यासाठी केला जातो.\nभाजे लेणीच्या पायथ्याशी संपर्क संस्था ही १३५ अनाथ मुलींच्या संगोपन आणि संरक्षणाची काळजी घेते. हेरिटेज वॉक पदयात्रा हि संपर्क अनाथ आश्रमाच्या ५ किमी अंतरात आहे\nPrevious एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत शिबानी गुप्तेचा मानांकीत खेळाडूवर विजय\nNext सन 2022 चा जनसेवा पुरस्कार पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन आणि वनप्रस्थ फाऊंडेशन संस्थांना जाहीर\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2017_08_13_archive.html", "date_download": "2023-02-04T04:52:41Z", "digest": "sha1:NODPDGV3A4PD5KLKCRH3VNIJRMJ7YWHH", "length": 18330, "nlines": 262, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 8/13/17 - 8/20/17", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nसंकटी रक्षी, शरण तुला मी\n('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 4)\nघरी आल्यापासून केतनला चहा मिळाला नव्हता. या श्रावणात घरात रोज कुठल्या ना कुठल्या पदार्थांचे वास घमघमत असायचे. आपणच केलेला पदार्थ त्याने सगळ्यात आधी खावा, यासाठी सासू-सुनांमध्ये चढाओढ लागलेली दिसायची. मग दोघींचेही पदार्थ कसे चांगले आहेत, असं कौतुक करताना केतनचा मुत्सद्दीपणा पणाला लागायचा. आज मात्र असं काहीच झालं नव्हतं. आज मात्र जेवणाची वेळ झाली, ती साध्या आमटीभाताचा वाससुद्धा दरवळत नव्हता.\nकेतननं जरा आढावा घेतला, तेव्हा त्याला लक्षात आलं, की सोनालीचा घरीच गणपती तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. गणपतीची माती, पाणी, काटे-चमचे, पळ्या, कागद, यांचा तिनं एवढा पसारा करून ठेवला होता, की खोलीत पाऊल ठेवायला जागा नव्हती. केतनला बघितल्या बघितल्या ती उत्साहाने उडी मारून म्हणाली, ``कसा झालाय माझा गणपती`` तिनं खरंच छान मूर्ती घडवली होती. ``कमाल`` तिनं खरंच छान मूर्ती घडवली होती. ``कमाल हे कधी शिकलीस तू हे कधी शिकलीस तू`` त्यानं कौतुकानं विचारलं. सोनालीकडूनच त्याला समजलं, की तिनं गणपती तयार करण्याच्या एका कार्यशाळेत भाग घेतला होता. अवघ्या दोन दिवसांत ती असा गणपती तयार करायला शिकली आणि आता यंदा घरच्या गणपतीची मूर्ती आपणच तयार करायची, असं तिनं मनाशी ठरवलं होतं.\nकेतन म्हणाला, ``खरंच भारी आहेस तू. घरातली कामं सांभाळून तू गणपती करायला शिकलीस, एवढ्या लवकर एवढी सुबक मूर्ती तयार केलीस. यंदा हाच गणपती आपण बसवायचा. फायनल`` आश्वासन दिलं खरं, पण नजीकच्या भविष्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याचं बोलणं संपतं न संपतं, तोच वत्सलाबाईंची हाक आली आणि तो तिकडे पळाला.\nवत्सलाबाईंच्या खोलीत आल्यावर केतनला बसलेला धक्का आधीच्या धक्क्यापेक्षाही जास्त रिश्टरचा होता. त्यांनीसुद्धा असाच पसारा पाडला होता आणि त्याच्या मध्यभागी होती, त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेली गणपतीची सुबक मूर्ती.\n``कसा झालाय माझा गणपती`` त्यांनी उत्साहानं विचारलं.\n हे कधी शिकलीस तू`` केतनच्या स्वरात आश्चर्य, धक्का, उत्सुकता, भीती आणि भविष्यातल���या संकटाची चाहूल, सगळंच दाटून आलं होतं. वत्सलाबाईसुद्धा अशाच कुठल्यातरी कार्यशाळेत गणपती करायला शिकल्या होत्या आणि त्यांनीही घरी हा यशस्वी प्रयोग केला होता, हे त्याच्या लक्षात आलं. `यंदा हाच गणपती आपण बसवायचा,` असं आश्वासन त्याला इथेही द्यावंच लागलं.\nआता केतनपुढे धर्मसंकट उभं होतं. दोघींपैकी एकीचा गणपती बिघडला असता, त्यांना जमला नसता, तर त्यांनी स्वतःहूनच माघार घेतली असती. पण यावेळी मुकाबला बरोबरीचा होता. घरात दोन गणपती बसवणं तर शक्य नव्हतं. कुणाचा एकीचा गणपती निवडला, तर दुसरीला राग येणार होता.\nगणपतीच्या काळातल्या बंदोबस्ताचा पोलिस यंत्रणेला येत नसेल, एवढा तणाव केतनला या काळात आला होता. गणपती रंगवून पूर्ण होईपर्यंत केतनच्या जिवात जीव नव्हता. मात्र, एके दिवशी अचानक सोनाली आणि वत्सलाबाई एकदमच त्याच्या समोर आल्या आणि वादावर तोडगा निघाल्याचं त्यांनी सांगितलं.\n``हे बघ, आम्ही ठरवलंय, की दोन्ही गणपती चांगले आहेत, त्यामुळे दोन्ही बसवायचे. फक्त एकाची पूजा करायची आणि दुसरा नुसताच. सार्वजनिक मंडळं करतात, तसं.`` वत्सलाबाईंनी खुलासा केला.\nकेतन समाधानाचा निःश्वास टाकणार, एवढ्यात सोनाली म्हणाली, ``फक्त मखरात कुठला बसवायचा आणि पूजेसाठी कुठला ठेवायचा, हे तेवढं तू ठरव\nकेतनला पुढच्या संकटाची चाहूल लागली आणि त्यातून वाचण्यासाठी त्यानं मनातल्या मनात विघ्नहर्त्याचा जप सुरू केला\nLabels: ललिताचं लळित..., स्वान्त सुखाय...\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातली��� प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nसंकटी रक्षी, शरण तुला मी\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/north-korea/", "date_download": "2023-02-04T06:11:00Z", "digest": "sha1:O3ENLBXJU4FCLDH7O46LFOIMJVQ4EMSB", "length": 6395, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "north korea मराठी बातम्या | North Korea, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nउत्तर कोरियाच्या एका निर्णयाने अमेरिका नरमली; डायरेक्ट चर्चेसाठी तयार\nदोन वर्षांत पहिल्यांदाच कोरोना बाधित आढळल्याने खळबळ,पूर्ण उत्तर कोरियात Lockdown\nकिम जोंगचे बाप ठरतील असे 5 हुकूमशहा, एकाने तर करवले 15 लाख महिलांवर बलात्कार\nया दोन देशांची बॉर्डर भारत-पाकिस्तानपेक्षाही धोकादायक कधीही युद्ध पेटू शकतं\nआणखी एका युद्धाची भीती उत्तर कोरियानं रॉकेट लाँचर उडवले..\nकिम जोंग पांढऱ्या घोड्यावर, नव्या सरकारी जाहीरातीत घेतलं ‘मसिहा’चं रूप\nKim Jong च्या पत्नीचा Public Appearance, पाच महिन्यांनी जनतेला दिलं दर्शन\nकिम जोंगने केला कहर, 2017 नंतरचं सर्वात मोठं ‘डेअरिंग’\nजे करायचे ते करा, मिसाईल टेस्ट सुरूच राहतील किम जोंगचे अमेरिकेला खुले आव्हान\nकिम जोंगचा उन्माद शिगेला, या महिन्यातील सलग चौथी Missile Test\nकिम जोंगचा उन्माद, पुन्हा मिसाईल टेस्ट; अमेरिकेला दिली खुन्नस\nमिसाईल टेस्टनंतर किम जोंगला बायडेन यांचा दणका\nये दिल मांगे मोअर किम जोंगचे शास्त्रज्ञांना आदेश\n एकाच आठवड्यात दुसरी मिसाईल टेस्ट, वाढली शेजाऱ्यांची चिंता\nकिम जोंग उन झाले Slim Trim, 18 किलो वजन घटवलं; पाहा PHOTO\nक्रूर हुकूमशहा किम जोंगच्या देशात पुरुषांसाठी 'सिक्रेट' हॉस्पिटल\nप्रेग्नेंट राहिली हुकूमशाहाच्या सैन्यातील महिला, भूल दिल्याशिवायच केला गर्भपात\n उत्तर कोरियात लोकांच्या हसण्यावरही बंदी; नियम मोडल्यास मृत्युदंड\nकोरियातून दिली 7 लाखांची सुपारी, चारित्र्याच्या संशयावरून केला चुलतीचा खून\nनिष्पाप मुलाने पाहिला 5 मिनिटांचा सिनेमा, मिळाली 14 वर्षांची शिक्षा\nउत्तर कोरियात यापुढे लेदर जॅकेटवर बंदी, कारण वाचून होईल हुकूमशाहीची जाणीव\nजगातील फक्त दोनच देशांत विकला जात नाही Coca Cola, कारणं आहेत रोमांचक\nउत्तर कोरियात विचलीत करणारी स्थिती, कैद्यांना उपाशीपोटी करावे लागतात कष्ट\nExplainer: कोरियाने केलेली Hypersonic Missile ची चाचणी का आहे महत्त्वाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%88_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87", "date_download": "2023-02-04T05:21:48Z", "digest": "sha1:B266PTSL57GITNGKLM7T6QZTM7XTDESU", "length": 8739, "nlines": 89, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सई परांजपे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहुन रंगमंचावर सदर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nसई परांजपे (१९ मार्च, इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.\nसई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्‍त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.[१]\nचिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या.\n२ सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेली प्रमुख नाटके\n३ सई परांजपे यांचे चित्रपट\n४ सई परांजपे यानी लिहिलेली पुस्तके\nरँग्लर र.पु. परांजपे हे सईचे आजोबा, पद्मभूषण पुरस्कार विजेत्या शकुंतला परांजपे या आई, अरुण जोगळेकर हे घटस्फोटित पती, आणि गौतम जोगळेकर आणि विनी ही अपत्ये.\nसई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेली प्रमुख नाटकेसंपादन करा\nएक तमाशा सुंदरसा (या नाटकात सुहास भालेकर भूमिका करत)\nझाली काय गंमत (बालनाट्य)\nमाझा खेळ मांडू दे\nसई परांजपे यांचे चित्रपटसंपादन करा\nसई परांजपे यानी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nझाली काय गंमत (बालसाहित्य)\nनसीरुद्दीन शाह आणि मग एक दिवस (अनुवादित आत्मचरित्र, मूळ इंग्रजी And Then One Day, लेखक नसीरुद्दीन शाह)\nसळो की पळो (बालसाहित्य)\n१९८५चा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - ’स्पर्श’ या चित्रपटासाठी\n१९९३ साली ‘चुडिया’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार\n२००६ सालचा पद्मभूषण पुरस्कार\n२०१२ सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर सन्मान\n२०१२ सालचा राजा परांजपे पुरस्कार\n२०१७ सालचा (पाचवा) आरती प्रभू पुरस्कार\nमसापचा २०१७ सालचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - सई परांजपे यांच्य ‘सय-माझा कलाकार’ या पुस्तकाला.\nअमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य पुरस्कार (१३-१-२०१८)\nपहा : बाल नाट्य\n^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २२८. ISBN 978-81-7425-310-1.\nशेवटचा बदल २७ मार्च २०२२ तारखेला २३:१५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २३:१५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Balano_Ya_Balano", "date_download": "2023-02-04T05:13:07Z", "digest": "sha1:ECGXWZG7ZFRLKK7G77MGK2ZVLGSBSUCA", "length": 2361, "nlines": 30, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या बाळांनो या बाळांनो | Ya Balano Ya Balano | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nया बाळांनो या बाळांनो\nया बाळांनो या बाळांनो या बाळांनो या या या\nआपण आगगाडी आगगाडी खेळू या\nइंजिन कोण होतय्‌ सांगा पाहू\nडब्यांची ओळ आता लावा पाहू\nशेवटला गार्ड आता कुणी व्हा तयार,\nआपण मामाच्या गावाला जाऊ या\nखंडाळ्याच्या घाटात अडली गाडी\nलवकर आणा दुसरं इंजिन करा घाई\nवाजवा शिट्टी विझवा लाल बत्ती,\nआपण मामाच्या गावाला जाऊ या\nगीत प्रकार - बालगीत\n• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/03/22/mnivatifort/", "date_download": "2023-02-04T04:45:02Z", "digest": "sha1:YJIJVCDHGT7PRRJTTNDYCWT6KOE2FGT7", "length": 14190, "nlines": 134, "source_domain": "daryafirasti.com", "title": "सागर सखा किल्ले निवती | Darya Firasti", "raw_content": "\nसागर सखा किल्ले निवती\nनिवती आणि भोगवे या दोन अप्रतिम समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला किल्ले निवती म्हणजे दर्याचा दोस्तच. ब्लू फ्लॅग चं आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेला शुभ्र वाळूचा किनारा पाहायला सर्वात योग्य जागा म्हणजे किल्ले निवतीचा उत्तरेकडे असलेला बुरुज.\nगोड मालवणी बोली, तितकेच गोड शहाळ्याचे पाणी, खारा पण थंड सागर वारा, नितळ निळाईचे विविध अविष्कार दाखवणारा समुद्र, नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागांनी स्वच्छ सफेद वाळू बरोबर केलेली रंगसंगत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी दृष्टीने आणि दृढनिश्चयाने रचलेला इतिहास या सगळ्यांच्या मिश्रणातून घडलं आहे कोकण. एखाद्या शांत सकाळी किंवा धीरगंभीर संध्याकाळी किल्ले निवतीच्या माथ्यावरून कोकणचा अद्भुत अविष्कार अनुभवायला मिळणं अविस्मरणीयच.\nनिवती गावातून छोटा गाडीरस्ता माथ्याकडे येतो. चढ पार केला की दक्षिणेकडे दिसतो निवतीचा अस्पर्श सागरतीर आणि त्यावरील खडकांची नक्षी. इथल्या उंच खडकाळ भागाला स्थानिक लोक जुनागड असे म्हणतात.\nगाडीवाटे च्या डाव्या बाजूला एक छोटीशी पायवाट वर चढते. तुटलेल्या दगडी पायऱ्यांच्या वाटेने खंदक पार करून आपण किल्ल्याच्या मुख्य भागात येतो. पावसाळ्यात इथं गवत माजते आणि करवंदाच्या झाडांच्या फांद्या रानमेव्याने लगडलेल्या असतात.\nकिल्ल्यावर विविध बांधकामांचे अवशेष आपण पाहू शकतो. जांभा दगडातील या रचना सतराव्या शतकातील असाव्यात असे अभ्यासक मानतात. शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधल्यावर लगेचच किल���ले निवती सुद्धा बांधून घेतला असा इतिहासकारांचा कयास आहे. किल्ला लहानच असला तरीही पश्चिमेला अथांग सागराचे अवर्णनीय दृश्य पाहायला तासभर बसलं तरीही मनाचं समाधान होत नाही. इथं समुद्रातून वर आलेले खडक हे ग्रॅनाईटचे असावेत असं मला वाटतं. पण यावर तज्ज्ञ लोकच प्रकाश टाकू शकतील.\n१७४८ च्या आधी हा किल्ला सावंतवाडीच्या राजाकडे होता अशी माहिती पिसुर्लेकर पोर्तुगीज कागदपत्रांच्या हवाल्याने देतात. सावंतवाडी संस्थानचा इतिहास या पुस्तकातील नोंदीनुसार १७०९ साली गादीवर आलेल्या फोंड सावंताने निवती किल्ला बांधला असा दावा केला गेला आहे. १७४८ साली इस्लामखान नावाच्या सेनापतीने पोर्तुगीजांच्या वतीने हल्ला करून निवती किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७५४ मध्ये सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह होऊन किल्ला पुन्हा सावंतवाडी संस्थानाकडे आला. १७८८ च्या सुमारास कोल्हापूरकरांनी हा किल्ला जिंकला. १८०६ च्या आसपास चंद्रोबा सुभेदार या सावंतवाडीच्या सरदाराने किल्ला कोल्हापूरकरांकडून जिंकून घेतला. कॅप्टन कीर नावाच्या इंग्लिश अधिकाऱ्याने ३ फेब्रुवारी १८१९ रोजी किल्ले निवती इंग्लिश साम्राज्यासाठी हस्तगत केला.\nइथून दूर समुद्रात दिसणारे एक खास दृश्य म्हणजे वेंगुर्ला रॉक्स किंवा बर्न्ट आयलंड या नावाने ओळखला जाणारा द्वीपसमूह. यावर १८३० आणि १९३० साली बांधलेली दीपगृहे आहेत. इथं जाण्यासाठी वेंगुर्ला बंदरातून खास होडी ठरवावी लागते. दर्या फिरस्तीच्या प्रवासात हे एकमेव ठिकाण असे उरले आहे जिथं मी अजून पोहोचलो नाही. लवकरच हा योग घडून यावा ही उत्सुकता आहेच. कोकणातील किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, लेणी यांची गोष्ट आम्ही दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून सांगत आहोत. या चित्र भ्रमंतीत सहभागी होण्यासाठी ब्लॉगला भेट देत रहा.\nघारापुरीचा इंग्लिश किल्ला →\n Select Category मराठी (140) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (41) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (45) इतर देवालये (1) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (7) संकीर्ण (8) संग्रहाल��े (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14532", "date_download": "2023-02-04T04:50:49Z", "digest": "sha1:GMQ4J7D6RJGLXUDWIIYS7ZPN7PKJ4L5J", "length": 20317, "nlines": 133, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "संजय राऊतांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास – भाजपा आमदार प्रविण दरेकरांची घणाघाती टीका – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/संजय राऊतांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास – भाजपा आमदार प्रविण दरेकरांची घणाघाती टीका\nसंजय राऊतांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास – भाजपा आमदार प्रविण दरेकरांची घणाघाती टीका\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमात��श्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nप्रतिनिधी जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nमुंबई– महाविकास आघाडीच्या शनिवार 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही, असे विधान केले होते. त्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे. संजय राऊत यांना प्रसिद्धी आणि नेतृत्वाचा हव्यास झाला आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी राऊतांवर केली.\nआमदार प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत हे अशा प्रकारे बडबड व राजकीय आक्रमक विधाने केल्यावाचून स्वस्थ राहू शकत नाहीत. त्यांना प्रसिद्धी व नेतृत्वाचा हव्यास झाला आहे. मोचार्ला परवानगी देणे हा राज्य सरकारचा भाग नसून पोलीस यंत्रणा त्या ठीकाणी असणार्या परिस्थितीवर व सर्व गोष्टींचा विचार करून परवानगी देत असते. जर त्यात अडचणी आल्या, काही वाद-विवाद निमार्ण झाले तर सरकार त्यात लक्ष घालते. पोलीस मुद्दामहून परवानगी अडवतील असे वाटत नाही. पोलीस त्यांच्या स्तरावर निर्णय घेत असतात. त्यांचे सरकार असताना अनेकदा परवानग्या नाकारल्या गेल्या आहेत. जागा बदलल्या गेल्या आहेत. मोर्चे अडवले गेले आहेत. राजकारण करण्यापलीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री किंवा सरकारवर टीका करायला राऊत यांना आता कुठलीच जागा नाही. चांगले काम होतेय म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये त्यांना करावी लागत आहेत, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. तसेच अजित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत राज्यपालांना हटवले तरी मोर्चा काढणारच अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. मग यांचा नेमका रोल काहीच नाही आहे. त्यामुळे काहीतरी निमित्त काढून त्याचे राजकारण करायचे व महाराष्ट्रातील जनतेला विकासाबाबत जे काही चित्र निर्माण झालेय त्यापासून भरकटविण्याच�� नियोजनबद्ध असा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.\nमहाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी काल केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना दरेकर म्हणाले कि, बॅकफूटला कोण आणि फ्रंटफूटला कोण यापेक्षा कर्नाटकचा सीमावाद महाराष्ट्राचा मिटला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. बॅकफूट आणि फ्रंटफूट अशा प्रकारचा वाद-विवाद निर्माण करण्यापेक्षा दोन्ही राज्यांचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे हि भूमिका असली पाहिजे. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’, महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. त्यामुळे याही विषयात महाराष्ट्राची भूमिका अग्रगण्य असेल, असेही दरेकर म्हणाले.\nभाजप नेते किरीट सोमय्या याना क्लीन चिट मिळाल्याप्रकरणी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती जणांना क्लीन चिट जाहीर झाली याची यादी जाहीर करावी. अजित पवारांची महाराष्ट्र सहकारी बँकेची क्लीन चिट कुणी दिली. अँटी करप्शन ब्यूरोनेच दिली ना सरकारनेच दिली ना असा सवाल करत दरेकर म्हणाले कि, ती एक प्रक्रिया असते. त्यामध्ये काही तथ्य सापडले नाही तर क्लीन चिट दिली जाते. माझीही मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याबाबतीत सी समरी जाहीर झाली होती. सी समरी जाहीर झाल्यानंतर केस पुन्हा उघडली गेली. चौकशी झाली, कोर्टात गेले. तेथे कोर्टाने क्लीन चिट दिली. केवळ राजकीय उद्देशाने होतेय असे समजणे ही राजकीय भूमिका आहे. वस्तुस्थितीला धरून अजित पवार यांचे हे वक्तव्य नसल्याचेही दरेकर म्हणाले.\nठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी श्रीकृष्णाचा अपमान केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने महानुभाव पंथहि आक्रमक झाला आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, सुषमा अंधारे अंधारात चाचपडताना दिसताहेत. काहीतरी बेताल वक्तव्ये करून राजकीय, धार्मिक तेढ निर्माण करायची. टोकाची टीका मत्सराने, द्वेषाने करायची आणि आपण चर्चेत राहायचे त्यापलीकडे सुषमा अंधारे यांनी रचनात्मक, विकासात्मक भूमिका मांडल्याचे आठवत नसल्याचेही दरेकर म्हणाले.\nPrevious शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले\nNext चिमूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली ने भारत जोडो यात्रा\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rhea-chakraborty/news/", "date_download": "2023-02-04T06:39:20Z", "digest": "sha1:7MGHIZ5WBEWDIGJNK2AJWYLJRCMGBWR3", "length": 6744, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rhea chakraborty मराठी बातम्या | Rhea Chakraborty, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nसुशांतनंतर रियाच्या आयुष्यात आलं नवं प्रेम;कोणाला डेट करतेय अत्रिनेत्री\n'रिया चक्रवर्तीने सुशांतचं आयुष्य बरबाद केलं'; सुशांतच्या बहिणीने केलेल्या आरोपांवर रिऍक्ट झाली रिया\nरिया चक्रवर्ती-शोविकसह इतरांवर NCB ने दाखल केले आरोप, 'या' तारखेला होणार सुनावणी\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणात चर्चेत आलेले 'ते' चेहरे सध्या काय करतात\nरिया चक्रवर्ती जाणार IIFA ला; कोर्टाने दिली विदेश प्रवासाला मान्यता\nAryan Khan नंतर रिया चक्रवर्ती ड्रग केसचा फेरतपास करा : अ‍ॅड. सतिश मानेशिंदे\nVIDEO: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या मेहंदी समारंभात थिरकली रिया चक्रवर्ती\nफरहान-शिबानीच्या हळदीला रिया चक्रवर्तीची उपस्थिती, Video आला समोर\nRhea Chakraborty दोन वर्षांनी परतली, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती\nरिया चक्रवर्तीला आली Sushant Singh Rajput ची आठवण, शेअर केला UNSEEN VIDEO\nया फंद्यात पडू नका'Rhea Chakrabortyने इंस्टा पोस्ट करत तरुणींना दिला मौलिक सल्ला\nस्पोर्ट्स ब्रा आणि जॅकेटमध्ये Rhea Chakraborty चा सुपरहॉट अंदाज; पाहा VIDEO\nBigg Boss 15: रिया चक्रवर्तीची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री\n'नारीशक्ती' म्हणत रिया चक्रवर्तीने शेअर केला ग्लॅमरस लुक, चाहत्यांनी केलं कौतुक\n' सुशांतच्या मृत्यूनंतर दीड वर्षाने अंकिताचा नवा पवित्रा\nBig B यांनी Black सिनेमासाठी घेतलं नव्हतं मानधन, संजय लीला भन्साळी होते कारण\n‘तुझे चित्रपट कोणी पाहणार नाही’; नव्या Videoमुळे रिया चक्रवर्ती ट्रोल\nवाढदिवसाच्या मुहूर्तावरचं रिया चक्रवर्ती होतेय ट्रोल; वाचा काय आहे नेमकं कारण\n‘16 कोटी जमा करायला मदत करा’; रिया चक्रवर्तीची वाढदिवशी चाहत्यांना खास विनंती\nHBD: VJ ते बॉलिवूड अभिनेत्री; असा होता रिया चक्रवर्तीचा अभिनय प्रवास\n‘ब्रिटनी स्पिअर्सला स्वातंत्र्य द्या’; रिया चक्रवर्तीची नवी मागणी\nरिया आणि अंकिता 'बिग बॉस 15' मध्ये येणार युजर्स म्हणाले 'अब दंगल होगी...'\n‘माफ करा बाबा, वेळ जरा कठीण आहे’; रिया चक्रवर्तीनं दिल्या पितृदिनाच्या शुभेच्छा\n‘तुझ्याशिवाय आयुष्य...’; सुशांतच्या आठवणीनं रिया चक्रवर्ती झाली व्याकूळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7/", "date_download": "2023-02-04T05:10:16Z", "digest": "sha1:5QQPE3FA7WTFYOOGFZUA24BC2BFONPOO", "length": 19606, "nlines": 261, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू- बायडेन - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू- बायडेन\nकाबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू- बायडेन\nवॉशिंग्टन : काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले असून ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शोधून काढून किंमत मोजायला लावली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.\nबायडेन म्हणाले, की ज्यांनी कुणी हा हल्ला केला आणि अमेरिकेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही माफ कणार नाही. आम्ही हा हल्ला विसरणार नाही. त्यांनी सांगितले, की आयसिस-के (खोरासान) हा गट या हल्ल्यात सामील होता. या हल्ल्यामुळे गुप्तचर समुदायापुढे चिंता निर्माण झाली आहे.\nबायडेन यांनी त्यांच्या कमांडर्सना आयसिस के गटावर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नेते, मालमत्ता , व्यवस्था यावर हे हल्ले करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही शक्तीनिशी व अचूकतेने या हल्ल्याचे नियोजन करू, त्याची वेळही आम्हीच ठरवलेली असेल. आयसिसचे दहशतवादी यात जिंकणार नाहीत. अमेरिकेतून सैन्य माघारीच्या मु��्द्यावर अमेरिका ठाम असून ही मोहीम वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. दहशतवादी हल्ल्यांनी आम्ही घाबरणार नाही. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे थांबणार नाही. आम्ही त्यांना तेथून बाहेर नेऊच, असे त्यांनी म्हटले आहे.\nदहशतवादाविरोधात संयुक्तपणे लढण्याची गरज : भारताचे मत\nसंयुक्त राष्ट्रे : काबूलमधील दहशतवादी हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात संयुक्तपणे लढण्याची गरज निर्माण झाल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांना जे आश्रय देतात त्यांच्या विरोधातही कारवाई करण्याची आवश्यकता या वेळी व्यक्त करण्यात आली. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी व सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष टी.एस.तिरुमूर्ती यांनी सांगितले, की काबूलमधील हल्ल्याचा आम्ही निषेध करीत आहोत.\nज्या लोकांचे कुटुंबीय या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले त्यांच्याबाबत दु:ख व्यक्त करून त्यांनी सांगितले,की या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजुटीने लढण्याची निकड निर्माण झाली आहे. जे लोक दहशतवादाला व दहशतवाद्यांना आश्रय देतात त्यांच्यावरही ठोस कारवाई करण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनीही संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या बैठकीला निघण्यापूर्वी सांगितले,की आपण काबूलमधील हल्ल्याचा ठोसपणे निषेध करीत आहोत. जे लोक या हल्ल्यात मारले गेले त्यांच्या नातेवाईक व कुटुंबाबाबत आपल्याला सहानुभूती आहे. अफगाणी लोक व तेथे मदत करणारे लोक यांच्या आम्ही पाठीशी आहोत. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळातील स्थायी सदस्यांची बैठक होत असून त्यात अफगाणिस्तानचा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. या पाच कायमस्वरूपी सदस्यात अमेरिक, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, चीन यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफनी द्युजारिक यांनी म्हटले आहे,की काबूल हल्लयाने अफगाणिस्तानातील स्थिती अशांत व अस्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रे मृतांची मोजदाद करीत असून जे लोक जखमी झाले आहेत त्यांना मदत केली जात आहे. संयुक्त राष्ट्र कर्मचाऱ्यांची यात कुठलीही हानी झालेली नाही. सध्या मृतांचा जो आकडा देण्यात आला आहे तो स्थानिक सूत्रांच्या माहितीवरून देण्यात आला आहे.\nकरोना साथ अद्याप तीव्रच\nस्वदेशी तंत्रज्ञानावरील अत्याधुनिक ‘ऑईल ड्रिलिंग रिग’ ‘MEIL’ कडून देशाला सुपूर्द\nनवी मुंबईतील दोन श्वानांचा विवाह विधीवत संपन्न\nदेश-विदेश • महाराष्ट्र • मुंबई\n२६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार\nउत्तर भारतीयांवर थंडीचा कहर\nकोंकण • खान्देश • देश-विदेश • पश्चिम महाराष्ट्र • मराठवाडा • महाराष्ट्र • मुंबई • विदर्भ\nमहाराष्ट्र माझाचे समूह संपादक डॉक्टर रोहन भेंडे...\nदेशात आता कोठूनही करता येणार मतदान\n५३८ कोटींचे ड्रग्स मुंबई कस्टम विभागाने केले नष्ट\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/fyjc-admission-separate-admission-round-for-cbse-students/articleshow/93113631.cms", "date_download": "2023-02-04T05:44:36Z", "digest": "sha1:X6KPTAPHW622V45D66SGTJ5WWQLOT7AP", "length": 13547, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nFyjc Admission: 'सीबीएसई'ला स्वतंत्र प्रवेशफेरी\nFyjc Admission:सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच महामंडळाच्या 11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.\nFyjc Admission: 'सीबीएसई'ला स्वतंत्र प्रवेशफेरी\nअधिकृत वेबसाइटवर मिळेल माहिती\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल आधीच जाहीर झाल्याने अकरावी प्रवेशप्रक्रिया फार पूर्वीच सुरू करण्यात आली. दुसरीकडे सीबीएसईचा निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेपासून मुकण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभू���ीवर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रवेशफेरी राबविली जाणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.\nमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे अकरावीची केंद्रीयकृत प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत राबविली जात आहे. १७ जूनला राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. परंतु, यापूर्वीच प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता. आता प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पादेखील सुरू झालेला आहे. सीबीएसईचा निकाल २२ जुलैला जाहीर झाल्याने त्यांच्या प्रवेशप्रक्रियेबाबत साशंकता होती.\nमात्र, आता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच महामंडळाच्या 11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.\nICSE निकालात मुलींनी मारली बाजी, मुंबईची अमोलिका मुखर्जी देशात दुसरी\nUGCकडून बनावट विद्यापीठांची यादी जाहीर, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याआधी नक्की पाहा\nविद्यापीठात २० टक्के वाढ\nसीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पदवी अभ्यासक्रमात २० टक्के वाढ केली जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये याबाबतीत स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. मात्र, यासंबंधीचे कुठलेही परिपत्रक विद्यापीठाद्वारे अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.\nFyjc Admission: अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडल्याने इंटिग्रेटेडकडे विद्यार्थ्यांची रीघ\nमहत्वाचे लेखRCFL Job:राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्समध्ये भरती, १ लाख ४० हजारपर्यंत मिळेल पगार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून प���ा\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमनोरंजन एका क्षणात सगळं गेलं कॅन्सरमुळे या सेलिब्रिटींना कायमचं गमावलं\nकरिअर न्यूज SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे कधी मिळणार जाणून घ्या महत्वाची अपडेट\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nपुणे ​पुण्यातील भीषण अपघातात आई-मुलाचा करुण अंत; महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्नही अधुरं\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nLive Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navapaisa.com/tag/maharashtra-bank/", "date_download": "2023-02-04T05:34:48Z", "digest": "sha1:YRIZCW7KKHEYPX74M6M6VCFFFVNR6IRS", "length": 2508, "nlines": 31, "source_domain": "navapaisa.com", "title": "Maharashtra Bank - Navapaisa - Your One-Stop Financial Solution", "raw_content": "\nमहाराष्ट्र बँक एफडी व्याज दर 2022-23, जाणून घ्या नवे रेट\nMaharashtra Bank:बँक ऑफ महाराष्ट्र एफडी दर नियमित नागरिकांसाठी 2.75% आणि 4.9% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 2.75% आणि 5.4% दरम्यान आहेत . शिवाय, बँक ऑफ महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या FD वर ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त ०.५% व्याज देते. बँक ऑफ महाराष्ट्र फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर बँकेच्या विवेकबुद्धीनुसार बदलतात. येथे दिलेले दर 18 मे 2022 पर्यंत वैध आहेत. बँक ऑफ… Read More »\nHDFC Bank मध्ये खाते कसे खोलायचे \nBusiness Idea Marathi : लाल टमाटे सोडा , या काळया टमाटर ची शेती करा , लाखो कमवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/10/Football%20Tournament.html", "date_download": "2023-02-04T04:57:40Z", "digest": "sha1:S42LZFJFCUP5O7ZTH36RU2VJHKKRI4O3", "length": 4049, "nlines": 28, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : अमेरिकेकडून भारताचा पराभव", "raw_content": "\nकुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : अमेरिकेकडून भारताचा पराभव\nभुवनेश्वर : यजमान भारताला मंगळवारी कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बलाढय़ अमेरिकेच्या संघाकडून ०-८ असा मोठा पराभव पत्करावा लागला. कोणत्याही वयोगटातील महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे हे पदार्पण होते. मात्र, अमेरिकेच्या आक्रमक खेळापुढे भारतीय संघाचा निभाव लागला नाही. अमेरिकेच्या संघाने तब्बल ७९ टक्के वेळ चेंडूवर ताबा मिळवला. तसेच त्यांनी गोलच्या दिशेने ३० फटके मारले, याउलट भारतीय संघ केवळ दोनच फटके अमेरिकेच्या गोलच्या दिशेने मारू शकला.\nमेलिना रेबिम्बास (९ आणि ३१व्या मिनिटाला), शार्लोट कोहलेर (१५व्या मि.), ओन्येका गमेरो (२३व्या मि.) आणि जिसेल थॉम्पसन (३९व्या मि.) यांनी केलेल्या गोलच्या जोरावर अमेरिकेने मध्यंतरालाच ५-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात एला एमरी (५१व्या मि.), टेलर सुआरेझ (५९व्या मि.) आणि भारतीय वंशाच्या मिया भुटाने (६२व्या मि.) गोल करत अमेरिकेला सामना जिंकवून दिला. अमेरिकेचा कुमारी विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला. पहिल्या दिवसाच्या अन्य लढतींत चिलीने न्यूझीलंडला ३-१ असे, ब्राझीलने मोरोक्कोला १-० असे, तर जर्मनीने नायजेरियाला २-१ असे पराभूत केले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/12/DiscountsAvailable%20%20.html", "date_download": "2023-02-04T06:21:14Z", "digest": "sha1:TITMP3MSZRWNYXCTQKTBKENSVBAR6TEF", "length": 7045, "nlines": 43, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "या फोन्सवर मिळतेय ६० हजारांपर्यंत सूट; आजच खरेदी करा", "raw_content": "\nया फोन्सवर मिळतेय ६० हजारांपर्यंत सूट; आजच खरेदी करा\nमुंबई : वर्षअखेरीस किंवा नववर्षानिमित्त तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. आता असे काही फोन बाजारात आहेत ज्यावर जवळपास ५० हजारांची सूट मिळत आहे.\nSamsung Galaxy Z Fold 3 : ४९ हजार ९९१ र��पयांची सूट\nSamsung Galaxy Z Fold 3 भारतात १,४९,९९० रुपयांच्या किंमतीला लॉन्च करण्यात आला होता पण आता हा फोन ९९,९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. अॅमेझॉनच्या फॅब फोन्स फेस्ट सेलमध्ये तो खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरसह १२ जीबीपर्यंतची रॅम देण्यात आली आहे.\nGalaxy Z Flip 3 वर सध्या १५ हजार रुपयांची सूट मिळत आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 फ्लॅगशिप प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यासाठी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये खरेदी करता येईल. या फोनची किंमत सध्या ६९ हजार ९९९ रुपये आहे.\nSamsung Galaxy S22 : आता फक्त रुपये ५६,९९० मध्ये\nSamsung Galaxy S22 वर १६ हजार रुपयांची सूट मिळत आहे, त्यानंतर हा फोन 56,990 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये Qualcomm चा फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 888 देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.\nOnePlus 10T 5G मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर असून 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. या व्यतिरिक्त, यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 2-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स देखील आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा लेन्स आहे.\nOnePlus च्या या फ्लॅगशिप फोनवर 5,000 रुपयांची सूट मिळत आहे, त्यानंतर तो 61,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह 80W SuperVOOC चार्जिंग आहे. Hassalblade फोनसोबत क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे.\nनथिंग फोन (1): रु 10,000 सूट\nनथिंग फोन (1) सध्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. हा फोन आता फक्त 23,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यापूर्वी याची किंमत 33,000 रुपये होती. यात 6.55 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. याशिवाय, यात स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसरसह 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे.\nGoogle Pixel 6A सध्या 14,000 रुपयांच्या सवलतीसह 29,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हे Google च्या टेन्सो G1 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि ड्युअल 12-मेगापिक्सेलच्या मागील कॅमेर्‍यांसह 6.1-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे.\nXiaomi 12 Pro: रुपये ७ हजारांची सूट\nXiaomi 12 Pro Rs 7,000 च्या सवलतीसह 55,999 रुपयांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. तो Amazon India वरून विकत घेता येईल. या फोनमध्ये 2K वक्र AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय, तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात तिन्ही लेन्स 50 मेगापिक्सलचे आहेत. यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जु���े\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/maharashtra-grassroots-hockey-program-started-by-bovelander-foundation/", "date_download": "2023-02-04T06:09:35Z", "digest": "sha1:YHTUVXAV3PK3ZBDHIF5QEQQGAEO6AMCZ", "length": 12129, "nlines": 110, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "बोव्हेलँडर फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र ग्रासरूट्स हॉकी प्रोग्रॅम सुरू – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nबोव्हेलँडर फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र ग्रासरूट्स हॉकी प्रोग्रॅम सुरू\nबोव्हेलँडर फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र ग्रासरूट्स हॉकी प्रोग्रॅम सुरू\nपुणे, 22 जानेवारी 2023 : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आणि नेदरलँड्सचे जागतिक हॉकी चॅम्पियन, फ्लोरिस जॅन बोवेलँडर यांच्या तर्फे महाराष्ट्र ग्रासरूट्स हॉकी प्रोग्रॅमचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला. बोव्हेलँडर फाऊंडेशनची संकल्पना असलेल्या, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुणे, पिंपरी, केडगाव आणि फलटण परिसरातील 24 हॉकी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आहे. हे प्रशिक्षक 12 शाळांमधील 600 हून अधिक विद्यार्थ्यांना (10 ते 14 वर्षे) हॉकीचे प्रशिक्षण देतील.\nमहाराष्ट्रातील ग्रासरूट हॉकी प्रोग्रॅमच्या पहिल्या टप्प्याला आर्यमंड इंडिया प्रा.लि., डच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि बोव्हेलँडर फाऊंडेशनचे समर्थन मिळाले आहे .\nबोवेलँडर फाऊंडेशनने बारामती, लासुर्णे आणि सातारा मध्ये हॉकी प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे,ज्यामुळे 2025 पर्यंत 50 शाळा आणि सुमारे 3,000 विद्यार्थ्यांना हॉकीचा खेळ शिकवण्यात मदत होईल.\nकार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी, 24 हॉकी प्रशिक्षक पुण्यातील बोव्हेलँडर फाउंडेशनच्या 5 दिवसीय कोचिंग कोर्ससाठी एकत्र आले आहेत. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पुण्यातील संगम वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू आहे. सहभागी प्रशिक्षक नेदरलँडमधील तीन शीर्ष प्रशिक्षकांसह हॉकी कौशल्यांवर काम करत आहेत.\nया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, प्रशिक्षकांनी आज सकाळी पुण्यातील आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये 75 मुलांसह बोव्हेलँडर फाऊंडेशन किड्स हॉकी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nबोवेलँडर 2015 पासून बोव्हेलँडर फाऊंडेशनचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी भारतात अनेक हॉकी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत.\nबोव्हेलँडर फाऊंडेशनच्या कार्याच्या काही ठळक वैशिष्ट्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:\nखुंटी, झारखंड येथे ग्रासरुट्स उपक्रम 77 ठिकाणी सुरू आहे ; या साप्ताहिक उपक्रमात 40 प्रशिक्षक 3100 मुलांना सहभागी करून घेतात -गेल्या पाच वर्षांत, 10.000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उपक्रम पोहोचला आहे . स्थानिक स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारी करत या कार्यक्रमाशी आरोग्य, बाल हक्क आणि आर्थिक साक्षरता यासारखे शैक्षणिक कार्यक्रम जोडले गेले.\nप्रादेशिक विकास केंद्र : सिमडेगामध्ये अतिरिक्त प्रशिक्षणासाठी 90 प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. येथून विविध हॉकी अकादमींसाठी मुलांची निवड करण्यात आली.\nजमशेदपूर येथील नवल टाटा हॉकी अकादमी. स्थापना 2017. सध्या 40 मुलांसह. या वर्षाच्या अखेरीस मुलीही या अकादमीत सहभागी होतील.\nभुवनेश्वरमधील नवल टाटा हॉकी अकादमी. त्याची सुरुवात 2019 मध्ये 30 मुलींसह झाली; नंतर, मुले सामील झाली. हे सेंटर ऑफ एक्सलन्स कलिंगा स्टेडियममध्ये आहे. या ठिकाणी आता पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषकाचे आयोजन करते.\nPrevious 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीतच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nNext पुणे: बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2021-csk-vs-srh-dhonis-team-won-five-matches-in-a-row-mhsd-544986.html", "date_download": "2023-02-04T05:45:50Z", "digest": "sha1:VJRBJWATSRY2MS44MHCQ6Z2JFAX6NWCK", "length": 10172, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2021, CSK vs SRH : चेन्नईचा लागोपाठ पाचवा विजय, हैदराबादची हाराकिरी सुरूच – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nIPL 2021, CSK vs SRH : चेन्नईचा लागोपाठ पाचवा विजय, हैदराबादची हाराकिरी सुरूच\nIPL 2021, CSK vs SRH : चेन्नईचा लागोपाठ पाचवा विजय, हैदराबादची हाराकिरी सुरूच\nआयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) लागोपाठ पाचवा विजय नोंदवला आहे. फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis) आणि ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने (CSK vs SRH) दिलेलं 171 रनचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं.\nआयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) लागोपाठ पाचवा विजय नोंदवला आहे. फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis) आणि ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने (CSK vs SRH) दिलेलं 171 रनचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं.\nभाऊ CM, वर्दी उतरवेन; Dream11मध्ये 1 कोटी जिंकले, दारु पिऊन पोलिसांना धमकी\nविराट कोहली गाळतोय जिममध्ये घाम; फिटनेस पाहून नेटकरी फिदा\nशुभमन से मॅच करा दो, म्हणणाऱ्या तरुणीला अर्शदीपने दिलं उत्तर; VIDEO VIRAL\nभारतीय क्रिकेटरच्या पत्नीला लाखो रुपयांचा चुना\nनवी दिल्ली, 28 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) लागोपाठ पाचवा विजय नोंदवला आहे. फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis) आणि ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने (CSK vs SRH) दिलेलं 171 रनचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाडने 44 बॉलमध्ये 75 रन आणि फाफ डुप्लेसिसने 38 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली. हैदराबादकडून फक्त राशिद खान याला 3 विकेट मिळाल्या, इतर सगळे बॉलर्स अपयशी ठरले.\nडेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने चेन्नईला (CSK vs SRH) विजयासाठी 172 रनचं आव्हान दिलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर हैदराबादची सुरुवात खराब झाली. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) स्वस्तात आऊट झाला, पण वॉर्नर आणि मनिष पांडेच्या (Manish Pandey) जोडीने डाव सावरला. वॉर्नरने 55 बॉलमध्ये 57 आणि मनिष पांडेने 46 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली. केन विलियमसन (Kane Williamson) 10 बॉलमध्ये 26 रनवर आणि केदार जाधव (Kedar Jadhav) 4 बॉलमध्ये 12 रनवर नाबाद राहिले.\nआयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये केदार जाधव अपयशी ठरल्यामुळे त्याला टीमबाहेर बसवण्यात आलं होतं, तर आयपीएल लिलावाआधी चेन्नईने केदार जाधवला रिलीज केलं होतं, त्यामुळे मनिष पांडे आणि केदार जाधव यांनी त्यांच्या या कामगिरीतून बदला घेतला. चेन्नईकडून लुंगी एनगिडीला (Lungi Ngidi) सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर सॅम करनने (Sam Curran) एक विकेट घेतली.\nया सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टीममध्ये दोन बदल केले आहेत. ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) आणि इम्रान ताहीर (Imran Tahir) यांच्याऐवजी लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) आणि मोईन अलीला (Moeen Ali) संधी देण्यात आली आहे. तर हैदराबादनेही टीममध्ये दोन बदल केले. संदीप शर्मा (Sandeep Sharma) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.\nया विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नईने आतापर्यंत 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून एकात त्यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे हैदराबादची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 6 पैकी फक्त एक सामना जिंकला असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA/", "date_download": "2023-02-04T06:11:29Z", "digest": "sha1:BMV4ILKS2XGWUWNKJWSZJYH3EF4O6PN4", "length": 7690, "nlines": 106, "source_domain": "m4marathi.com", "title": "रणसंग्राम-२०१४ – m4marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्रात येत्या दोन महिन्यावर येऊ घातलेल्या विधानसभेची तयारी जवळपास सर्वच पक्षांनी केलेली दिसत आहे.मोदी लाटेन आघाडी सरकार पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे राज्यात युती सरकारची हवां आहे असं म्हटल तरी वावग ठरणार नाही.\nकारण पक्षांतर्गत वाद विकोपाला जाऊन आघाडीचे अनेक दिग्गज पक्षांतराच्या मार्गावर आहेत.तर अनेक कार्यकर्ते नाराजीचे सूर लावीत आहेत.याचाच अर्थ असा कि देशात आणि राज्यात युतीसरकारचं प्रस्त जोरावर आहे.त्यामुळे युतीतली नेतेमंडळी डोहाळ जेवण घालतांना दिसत आहेत.तर दुसरीकडे गेल्या सहा वर्षांपासूनची रखडलेली विकासाची ब्लू प्रिंट येत्या ऑगष्ट मध्ये प्रसिद्ध होणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केली, मोदींच गुजरात मोडेल पाहून भारावलेले राज ठाकरे एकेकाळी मोदींवर स्तुती सुमने उधळीत होते दरम्यान मोदिंची हवा ओसरत आहे आहे असं विधान त्यांनी केलं,कदाचित महाराष्ट्राची ब्लु प्रिंट गुजरातला लाजवणारी तर नाहीनाअसा प्रश्न राजच्या ह्या टीकेमुळे निर्माण होतो.मात्र विकास करायला लोकांनी सत्ता हाती द्यायला हवी..”.दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या निधना नंतर मुख्यमंत्री पदासाठी भाजपात रस्सीखेच सुरु आहे.दरम्यान आमच्यात काही वाद नसल्याचं देवेंद्र फडणविसांनी स्पष्ट केलं खर मात्र जागा एकत्र लडवायची कि स्वबळावर… यावर मात्र घमासान आघाडीतही आहे आणि युतीमध्ये सुद्धा.\nगेल्या पाच वर्षात झाले नाहीत एवढे ऐतिहासिक निर्णय शेवटच्या क्षणाला विद्यमान सरकार कडून घेण्यात आले,त्यात मराठा मुस्लीम आरक्षण असो वा पुणे विद्यापीठाला देण्यात आलेलं सावित्रीबाई फुलेंच नाव असो.उपक्रम स्तुत्य आहेत पण शिवस्मारकाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे.बघूया येणाऱ्या काळात निर्णय होतो कि पुन्हा दाबला जातो.पण आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पक्ष जीव तोडून मेहनत घेतील यात शंका नाही.\nमोदींचे भाषण सर्व शाळांमध्ये\nविकासाला चालना देणारा अर्थसंकल्प\nझुंझार वादळाचा अस्त …\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रम���ण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-new-courses-ignou-launches-three-new-courses-aicte-approved-online-mba/articleshow/88891060.cms", "date_download": "2023-02-04T05:27:18Z", "digest": "sha1:LBWR7UF7MPBQ5KPHPUQOSLXXYX5U7B5V", "length": 15088, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nIGNOU मध्ये तीन नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात, जाणून घ्या तपशील\nइग्नूतर्फे एमए इन एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ आणि ऑनलाइन एमबीए असे तीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.\nIGNOU मध्ये तीन नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात, जाणून घ्या तपशील\nइग्नूतर्फे तीन नवीन अभ्यासक्रमांना सुरुवात\nविद्यार्थ्यांना कमी फी मध्ये करता येणार कोर्स\nअधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती\nIGNOU New Courses: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) या आठवड्यात तीन नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थद्वारे ओडीएल माध्यमातून एमए इन एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ ऑनलाइन माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. यासोबतच स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (SOMS) इग्नूतर्फेने ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे (AICTE) द्वारे मान्यताप्राप्त ऑनलाइन MBA अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. .\n४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्यास थेट प्रवेश\nस्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (SOMS) ने मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (ऑनलाइन MBA) ऑनलाइन प्रोग्राम सुरू केला आहे. AICTE मान्यताप्राप्त एमबीए (ऑनलाइन) अभ्यासक्रम जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. खुल्या वर्गासाठी ५० टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांसह ग्रॅज्युएट उमेदवार कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ignuiop.samarth.edu.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.\nउमेदवारांना ५ वेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येणार आहे. ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट(Human Resource Management),फायनान्शियल मॅनेजमेंट (Financial Management), मार्केटींग मॅनेजमेंट (Marketing Management), ऑपरेशन्स मॅनेजमेंट (Operations Management), सर्व्हिस मॅनेजमेंट (Services Management)या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. इग्नूतर्फे एकूण २८ अभ्यासक्रम चार सेमिस्टरमध्ये पूर्ण केले जाणार आहेत.\nTRAI Recruitment 2022 मध्ये पदवीधरांची भरती, ६५ हजार ते दीड लाखांपर्यंत मिळेल पगार\nArtillery Centre Recruitment: तोफखाना केंद्रात विविध पदांची भरती\nजाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार एमबीए ऑनलाइन प्रोग्रामसाठी अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती डिजिटली काऊन्सेलिंग, मोबाइल अॅप, ई-मेल यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे दिली जाणार आहे.\nESIC Recruitment: राज्य विमा महामंडळात बंपर भरती, जाणून घ्या तपशील\nMMRDA Recruitment: मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील\nहे अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून कमाल कालावधी चार वर्षांचा आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महागड्या फीमुळे कोर्स करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोर्सचा लाभ घेता येणार आहे.\nHSC Exam 2022: बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल\nSEBI मध्ये विविध पदांची भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार\nमहत्वाचे लेखNEET UG काऊन्सेलिंग १९ जानेवारीपासून सुरु होणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, अ���े आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nसौंदर्य चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी टिप्स\nमोबाइल Samsung Galaxy S23 series: सॅमसंगचा मेगा इव्हेंट\nपुणे नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nमुंबई मुंबईकरांसाठी 'अमृत'मार्ग; मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात आशादायी निधीवाढ\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1702317", "date_download": "2023-02-04T06:00:25Z", "digest": "sha1:6CWWF2Q36KNYYL7SHW7EE2KE3S3CTHUC", "length": 6304, "nlines": 24, "source_domain": "pib.gov.in", "title": "आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय", "raw_content": "आयसीएमआर आणि भारत बायोटेक द्वारा विकसित कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीने 81% परिणामकारकता दाखवली\nनवी दिल्ली, 3 मार्च 2021\nभारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) च्या भागीदारीसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीने कोविड रोखण्यात 81% परिणामकारकता दाखवली आहे.\nनोव्हेंबर 2020 च्या मध्यावधीत आयसीएमआर आणि बीबीआयएलने संयुक्तपणे सुरू केलेल्या तिसऱ्या टप्प्यात 21 ठिकाणी एकूण 25,800 व्यक्तीची चाचणी घेण्यात आली. डीसीजीआयने मंजूर केलेल्या प्रोटोकॉलनुसार विश्लेषण केलेल्या 81% च्या अंतरिम परिणामकारकतेचा कल, इतर जागतिक आघाडीच्या लसींइतका प्रभावी होता.\n“आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्णपणे स्वदेशी कोविड -19 लसीचा निर्मितीपासूनचा प्रवास, प्रतिकूल परिस्थितीत जागतिक सार्वजनिक आरोग्य समुदायास���ोर उभे राहण्याची आणि आत्मनिर्भर भारतची अपार शक्ती दाखवतो. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “जागतिक लस बाबतीत महासत्ता म्हणून भारताच्या उदयाचा हा देखील एक पुरावा आहे.”\nकोवॅक्सिन ही पहिली कोविड -19 प्रतिबंधक लस आहे जी संपूर्णपणे भारतात विकसित केली गेली आहे.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय\nआयसीएमआर आणि भारत बायोटेक द्वारा विकसित कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीने 81% परिणामकारकता दाखवली\nनवी दिल्ली, 3 मार्च 2021\nभारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) च्या भागीदारीसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीने कोविड रोखण्यात 81% परिणामकारकता दाखवली आहे.\nनोव्हेंबर 2020 च्या मध्यावधीत आयसीएमआर आणि बीबीआयएलने संयुक्तपणे सुरू केलेल्या तिसऱ्या टप्प्यात 21 ठिकाणी एकूण 25,800 व्यक्तीची चाचणी घेण्यात आली. डीसीजीआयने मंजूर केलेल्या प्रोटोकॉलनुसार विश्लेषण केलेल्या 81% च्या अंतरिम परिणामकारकतेचा कल, इतर जागतिक आघाडीच्या लसींइतका प्रभावी होता.\n“आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्णपणे स्वदेशी कोविड -19 लसीचा निर्मितीपासूनचा प्रवास, प्रतिकूल परिस्थितीत जागतिक सार्वजनिक आरोग्य समुदायासमोर उभे राहण्याची आणि आत्मनिर्भर भारतची अपार शक्ती दाखवतो. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “जागतिक लस बाबतीत महासत्ता म्हणून भारताच्या उदयाचा हा देखील एक पुरावा आहे.”\nकोवॅक्सिन ही पहिली कोविड -19 प्रतिबंधक लस आहे जी संपूर्णपणे भारतात विकसित केली गेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22071/", "date_download": "2023-02-04T06:59:15Z", "digest": "sha1:BAKWNBTNKHBNCZMNEYDQNRQ6VI4Y3QAA", "length": 43190, "nlines": 241, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "औद्योगिक संघटना – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे��\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nऔद्योगिक संघटना : उद्योगांशी निगडित असलेल्या सर्व प्रश्नांविषयी निर्णय घेण्याकरिता, त्यांना भांडवल पुरविण्याकरिता व विशेषतः त्यांत असलेला धोका स्वीकारण्याकरिता जी संघटनानिर्माणकेलीजाते, तिलाऔद्योगिक संघटनाअसेम्हणतात. औद्योगिक विकासाबरोबर अशा संघटनेच्या स्वरूपात वेळोवेळी बदल होत गेले आहेत. औद्योगिक क्रांतीपूर्वी गृहउत्पादन संस्था असे औद्योगिक संघटनेचे स्वरूप होते, तर आज वैयक्तिक मालकी, भागीदारी, संयुक्त भांडवलाच्या खाजगी व सार्वजनिक संस्था, सहकारी संस्था, असे संघटनेचे प्रकार आहेत. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात शासनाचा वाटा वाढत असल्यामुळे सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे संघटन कशा प्रकारचे असावे, हाही प्रश्न वेळोवेळी चर्चिला जात आहे. औद्योगिक लोकशाहीचे स्वप्‍न प्रत्यक्षात आणण्याकरिता व समाजवादी औद्योगिक समाजाच्या स्थ���पनेसाठी कारखानदारीच्या व्यवस्थापकीय क्षेत्रांत कामगारांनाही भागीदारी द्यावी, असे आज आग्रहाने सुचविले जात आहे[→उद्योगधंद्यातील लोकशाही].\nउद्योगातील कार्यक्षमता, उत्पादनशक्ती व उत्पादन यांच्यात सातत्याने वाढ होत जाईल ग्राहक, कामगार व मालक यांच्या हितसंबंधांचे सुयोग्य रक्षण होईल आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाला वाव राहणार नाही व राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग समाजहिताच्या प्रेरणेने होत राहील, असे सर्वसामान्यपणे औद्योगिक संघटनांचे स्वरूप असावयास हवे. प्रत्यक्षात सर्वस्वी आदर्श असे औद्योगिक संघटनेचे स्वरूप आढळणे अशक्यप्राय असते आणि म्हणूनच विविध औद्योगिक संघटनांतील समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता शासनाला वेळोवेळी हस्तक्षेप करावा लागतो व कायदे करून त्यांच्या व्यवहारांचे नियमन करावे लागते. उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, कमकुवत घटकांचे शासकीय व्यवस्थापन, उद्योगांची सरकारी क्षेत्रात स्थापना वा उद्योगावर ह्या ना त्या प्रकाराने सामाजिक नियंत्रण, अशी नियमनाची विविध स्वरूपे असू शकतात.\nभारतातील औद्योगिक संघटनेच्या इतिहासाचा आढावा घेतला तर असे आढळते की, यंत्रनिर्मित मालाची आयात सुरू होण्यापूर्वी भारतात गृहउत्पादनसंस्थाच प्रचलित होत्या. औद्योगिक क्रांतीपूर्वी उत्पादन लहान प्रमाणावर होत होते व प्राय: कुटुंबातील मंडळींच्या साहाय्याने घरातच मागणीप्रमाणे उत्पादन केले जात असे. उत्पादनात हस्तकौशल्याला प्राधान्य होते. उत्पादनाकरिता वापरात असलेली अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती. त्यासाठी लागणारे भांडवल प्रायः ग्राहकाकडूनच पुरविले जात असे. मागणीप्रमाणे उत्पादन होत असल्यामुळे साहजिकच उत्पादनविषयक जबाबदारी व निर्णय घेण्याकरिता व धोका पतकरण्याकरिता संघटनेची जरूरी नव्हती. कारखान्याच्या स्वरूपाची जी उत्पादनकेंद्रे होती, ती प्रायः राजाश्रयावर चालत असल्यामुळे त्या ठिकाणीही कारागिरावर धोका पतकरण्याची जबाबदारी नव्हती त्यावेळी प्रत्येक व्यवसायाचे फक्त संघ होते. अशा संघांचा हेतू उत्पादनाशी निगडित असलेली जबाबदारी व धोका पतकरणे, हा नसून व्यवसायातील मालाचा दर्जा व कारागिरीचे नियंत्रण करणे, एवढाच मर्यादित होता. व्यक्तीचा धंदाही पारंपरिक असे आणि धंद्यातील कौशल्य व गुपिते मागील पिढीकडून पुढील पिढीकडे वारसा म्हणून सुपूर्त केली जात असत. इंग्‍लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर भारतात यंत्रनिर्मित मालाची आयात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तिचा भारतीय उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होऊन भारतीय उद्योग व व्यवसाय यांचा ऱ्हास झाला.\nआज भारतात औद्योगिक संघटनांचे पाच प्रकार ठळकपणे दृष्टीस पडतात: (१) संयुक्त भांडवलाच्या सार्वजनिक संस्था, (२) संयुक्त भांडवलाच्या खाजगी संस्था, (३) भागीदारी, (४) वैयक्तिक मालकी व (५) सहकारी संस्था. संघटित व मोठे उद्योग प्रायः संयुक्त भांडवलाच्या खाजगी किंवा सार्वजनिक उद्योग संस्थेच्या स्वरूपात आढळतात, मध्यम व छोटे उद्योग भागीदारीच्या स्वरूपात आढळतात, परंतु कुटीरोद्योग व ग्रामोद्योगांच्या क्षेत्रात प्रायः वैयक्तिक मालकीचेच प्राबल्य आहे. सहकारी संघटनेचा जरी काही उद्योगांत अवलंब केला गेला असला, तरी ह्या क्षेत्रात तिचा वाटा एकूण क्षेत्राच्या मानाने अद्यापपावेतो म्हणण्यासारखा नाही.\nज्या वेळी भारतात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली, त्यावेळी पाश्चिमात्य देशांत प्रचलित असलेली व्यवस्थापन अभिकरण पद्धत भारताला फार उपकारक ठरली. भारतात ह्या संस्थेच्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उदय झाला. अर्थात ह्या पद्धतीचे स्वरूप संयुक्त भांडवलाची खाजगी किंवा सार्वजनिक संस्था ह्या प्रकारांपैकी कोणतेही असू शकते. संघटनेच्या वरील विविध प्रकारांतील व्यवहार नियमित करण्याकरिता शासनाने वेळोवेळी कायदे केले आहेत [→औद्योगिकव्यवस्थापन, भारतातील].\nभारतात वैयक्तिक मालकी व भागीदारीच्या उद्योगसंस्था जरी संख्येने जास्त असल्या, तरी रोजगारी, गुंतविलेले भांडवल व उत्पादित मालाचे मूल्य यांतील त्यांचा वाटा भरीव नाही. गुंतविलेले भांडवल व उत्पादित मालाचे मूल्य ह्या दृष्टींनी त्यांचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ह्याउलट संयुक्त भांडवलाच्या औद्योगिक घटकांचा हिस्सा ८८ टक्के आहे. मार्च १९७२ अखेर भारतातील ३२,५६२ मर्यादित कंपन्यांचे एकूण भांडवल ४,६५२⋅७ कोटी रूपये होते. त्यांपैकी ३५२ सरकारी कंपन्यां होत्या व त्यांचे भांडवल २,३६९⋅१ कोटी रूपये होते. उरलेल्या ३२,२१० बिनसरकारी कंपन्यांचे भांडवल २,२८३⋅६ कोटी रूपये होते. त्यांपैकी ६,५७१ सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे भांडवल १,८००⋅१ कोटी रूपये, तर २५,६३९ खाजगी मर्यादित कंपन्यांचे एकूण भांडवल फक्त ४८३⋅५ कोटी रूपये होते.\nसंयुक्त भांडवलाच्या उद्योगसंस्थांत परदेशी मालकीच्या उद्योगसंस्थाही आहेत. काही उद्योगांत भारतीय उद्योगपतींनी भांडवल व तांत्रिक कौशल्याकरिता परदेशी भांडवलदारांशी सहयोगाचे करार केले आहेत. सरकारी व खाजगी क्षेत्रांत परदेशी सहयोगाचे अस्तित्व असलेल्या भारतीय उद्योगांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी क्षेत्रातील दुर्गापूर व भिलाई हे पोलादाचे कारखाने व खाजगी क्षेत्रातील मोटरउद्योगातील ‘नफिल्ड – बिर्ला करार’ व रसायन उद्योगातील ‘इंपीरिअल केमिकल इंडस्ट्रीज – टाटा करार’, ही अशा सहकार्याची उदाहरणे आहेत.\nसरकारी क्षेत्रातील उद्योगांचे विश्लेषण केले, तर असे दिसते की, चार पंचवार्षिक योजनांमुळे सरकारी क्षेत्रात विविध उद्योग सुरू झाले आहेत व त्यांची व्याप्ती, विस्तार व विविधता वाढत आहे. १९४८ व १९५६च्या शासकीय औद्योगिक धोरणांनुसार सरकारी व खाजगी क्षेत्रांत कोणत्या उद्योगधंद्यांची वाढ व्हावी, हे निश्चित केले गेले आहे [→ औद्योगिक धोरण, भारतातील]. भारतात कंपन्यांच्या एकूण भांडवल गुंतवणुकीत सरकारी कंपन्यांचा वाटा जवळजवळ ५१ टक्के आहे.सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे संघटन सरकारी खाते, संयुक्त भांडवलांच्या खाजगी व सार्वजनिक संस्था, स्वायत्त संस्था वगैरे विविध प्रकारचे असू शकते. वाढत्या सरकारी कारखानदारीमुळे तिच्या संघटनेचे स्वरूप, सुसूत्रीकरण, निर्णयस्वातंत्र्य, स्वायत्तता, कार्यक्षमता व त्यावरील नियंत्रण वगैरे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारी उद्योगांचे संघटन सरकारी खाती, स्वायत्त संस्था, संयुक्त भांडवलाच्या खाजगी वा सार्वजनिक संस्था अशा स्वरूपात आढळते. परंतु त्यातही संयुक्त भांडवलाच्या खाजगी उद्योगसंस्था व त्यांखालोखाल स्वायत्त संस्थांना प्राधान्य आहे. भारतात एकूण सरकारी उद्योगसंस्थांपैकी जवळजवळ ७० टक्के संस्था संयुक्त भांडवलाच्या खाजगी संस्था आहेत.\nभारतात सहकारी संस्थांबाबतचा पहिला कायदा १९०४ साली करण्यात आला, दुसरा कायदा १९१२ मध्ये झाला व त्यानंतर आज चालू असलेला कायदा १९२५ मध्ये झाला. हा कायदा राज्य सरकारच्या कक्षेतील असून त्या अन्वये त्या त्या राज्यातील सहकारी संघटनांचे कारभार चालतात. संघटित उद्योगांतही सहकारी संस्थांनी अलीकडे श���रकाव केला आहे. परंतु आज तरी त्यांचा वाटा म्हणण्यासारखा नाही. तथापि साखर कारखान्याच्या क्षेत्रात सहकारी संस्थांची कामगिरी प्रशंसनीय आहे. साखर कारखान्यांपैकी सु. ३६ टक्के कारखाने सहकारी क्षेत्रात आहेत व त्यांचे उत्पादन एकूण साखर उत्पादनाच्या ४१ टक्के आहे. कापसातील सरकी काढणे व तो साफसूफ करून दाबून त्याचेगठ्ठेबांधणे, ह्या क्षेत्रात सहकारी संस्थांचा वाटा ६ टक्के आहे, तर भात व तेलाच्या गिरण्यांपैकी फक्त अर्धा टक्काच गिरण्या सहकारी क्षेत्रात आहेत. बाकीच्या संघटित व मोठ्या उद्योगांत सहकारी संस्थांचे प्रस्थ अद्यापपावेतो दुर्लक्षणीयच आहे.\nभारतीय अर्थव्यवस्थेत लघु-व ग्रामोद्योगांचा वाटा मात्र दुर्लक्षणीय नाही. नियोजनपूर्व काळात जरी लघु-व ग्रामोद्योग विस्कळित स्थितीत होते, तरी योजनेसाठी अवलंबिलेल्या तंत्रामुळे अशा उद्योगांना एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वसाधारणपणे लघु-व ग्रामोद्योग वैयक्तिक मालकीच्या स्वरूपात आढळतात. अशा उद्योगांची उभारणी सरकारी क्षेत्रात करावी, अशी शासनाची धारणा आहे व त्याकरिता शासनाने औद्योगिक वसाहती स्थापन केल्या असून अशा उद्योगांना अनेक सवलती जाहीर केल्या आहेत [→ औद्योगिक वसाहत].\nसर्वसाधारणपणे भारतातील संघटित उद्योगांत प्रस्थापित क्षमता व प्रत्यक्ष उत्पादन ह्यांत तफावत असल्यामुळे साहजिकच सरासरी खर्चाची लघुतम पातळी गाठली जात नाही. भारतातील विविध उद्योगांतील उद्योगसंस्थांचा आकार आणि उत्पादन पाहिले तर असे आढळते की, कापडगिरण्यांसारख्या संघटित उद्योगात आर्थिक दृष्ट्या तोट्यात चालणाऱ्या कापडगिरण्या आहेत. एकूण कापडगिरण्यांपैकी फक्त ३० टक्के गिरण्या आर्थिक दृष्ट्या सुयुक्त आहेत. अशासारखीच परिस्थिती सिमेंट, कागद, कोळसा, साखर, ताग इ. उद्योगधंद्यांतही आढळून येते. अकार्यक्षम घटकांमुळे सरासरी उत्पादनखर्च वाढून ग्राहकांना तर वाजवी किंमतीत माल मिळत नाहीच, परंतु त्यामुळे भारतीय निर्यातीवरही अनिष्ट परिणाम होतो व नियोजनाला आवश्यक असलेले परकीय चलन मिळविणे कठीण होते म्हणून भारतीय उद्योगांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता शासनाने औद्योगिक सुयोजनाच्या व एकीकरणाच्या योजना सुचविल्या असून उद्योगपतींनीही त्या दिशेने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे [→ औद्योगिक सुयोजन].\nसरकारी क्षेत्रातील उद्योग काही विशिष्ट सामाजिक व आर्थिक ध्येयांच्या प्रेरणेमुळे अस्तित्वात आलेले असतात. त्याचबरोबर सरकारी उद्योगांतील मालाचे मूल्य ठरविताना कोणती तत्त्वे पुढे ठेवावीत, हाही प्रश्न अजून वादग्रस्त आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेची सर्वमान्य कसोटी सांगणे कठीण आहे. काही सरकारी उद्योगांना वर्षाकाठी नफा मिळू शकतो, तर अनेकांना तोटाही येत असतो. १९७१–७२ पर्यंत एकूण नफ्यापेक्षा एकूण तोट्याची रक्कम प्रतिवर्षी जास्तच असे. १९७२–७३ मध्ये मात्र प्रथमच सरकारी उद्योगांना सु. १९⋅८५ कोटी रूपये निव्वळ नफा मिळू शकला. १९७३–७४ व १९७४–७५ मध्ये ह्या निव्वळ नफ्याचे प्रमाण अनुक्रमे ३० कोटी व २०० कोटी रूपयांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेत सरकारी उद्योगांनी गुंतविलेल्या भांडवलावर १० टक्के निव्वळ नफा मिळवावा आणि एकूण ७०० कोटी रूपयांची मदत सरकारला उपलब्ध करून द्यावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसहकारी क्षेत्रातील मोठ्या उद्योगधंद्यांच्या कार्यक्षमतेबद्दल सर्वसाधारणपणे समाधान व्यक्त केले जात आहे. लघु-व ग्रामोद्योगांतील उत्पादनशक्ती तुलनात्मक दृष्टीने संघटित उद्योगांच्या २५ टक्केच आहे. ह्या क्षेत्रातील उद्योग बहुसंख्येने आर्थिक दृष्टीने सुयुक्त नाहीत. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेत अशा उद्योगांना रोजगारीच्या कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.\nभारतीय उद्योगांचे दोन मोठे दोष म्हणजे उद्योगांतील आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाची प्रवृत्ती व परदेशी सहयोगाचा तारतम्य न वापरता धरलेला हव्यास, हे होत. भारताच्या आजच्या औद्योगिक प्रगतीचा पाया व्यवस्थापन अभिकर्त्यांनी घातला आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु ही जरी त्यांच्या कर्तृत्वाची जमेची बाजू असली, तरी औद्योगिक क्षेत्रातील आजच्या आर्थिक सत्तेचे केंद्रीकरणही त्यांच्यामुळेच झाले. आज भारतीय औद्योगिक क्षेत्रात बोटावर मोजण्याइतक्या उद्योगपतींची मक्तेदारी झाली आहे. उदा., टाटांचे ५३ उद्योगसंस्थांवर नियंत्रण आहे, तर बिर्ला, बांगूर, गोएंका, त्यागराज, मफतलाल, वालचंद, महिंद्र ह्यांचे अनुक्रमे १५१, ८१, ५२, ३०, २१, २५, १२ उद्योगसंस्थांवर नियंत्रण आहे. उद्योगपतींच्या नियंत्रणाखालील उद्योगसंस्थांची मालमत्ता २,६०६ कोटी रुपयांची असून एकूण खाजगी क्��ेत्रात असलेल्या उद्योगांतील मालमत्तेशी तिचे ४७ टक्के प्रमाण पडते. खाजगी क्षेत्रात असलेल्या उद्योगांतील एकूण वसूल भांडवलापैकी ह्या ७५ उद्योगसमूहांत ४४ टक्के भांडवल गुंतलेले आहे. व्यवस्थापन अभिकर्त्यांच्या समाजविघातक कृत्यामुळे ती पद्धत समाज व शासन ह्यांच्या मर्जीतून उतरली. हे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण रोखण्याकरिता सरकारने १९५६चा कंपनी कायदा केला आणि १९६९च्या कंपनी कायद्यातील दुरूस्तीप्रमाणे एप्रिल १९७० पासून व्यवस्थापन अभिकरण पद्धतीस बंदी घातली. भारतात औद्योगिक संयोगांचीही प्रवृत्ती आहे. सिमेंट, ताग, साखर व कागद ह्या उद्योगांत समस्तर संयोग या नाही त्या स्वरूपात दृष्टीस पडतात, तर लोखंड व पोलादाच्या उद्योगात ऊर्ध्वाधर संयोग आहेत [→ औद्योगिक संयोग].\nऔद्योगिक क्षेत्रात परकीयांशी १९६१ ते १९६७ या दरम्यान सु. दोन हजार सहयोग योजनांना संमती देण्यात आली. तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेतला की, परदेशी सहकार्य अनिवार्य होते. परंतु परदेशी सहकार्य घेताना विकासक्रमातील अग्रक्रम, आवश्यकता व तांत्रिक ज्ञानाची चोखंदळ निवड, हे निकष लक्षात घेणे जरूर आहे. तसे जर केले नाही, तर परदेशी चलनावर विनाकारण ताण पडेल, त्याबरोबरच देशातील उपक्रमशीलताही मारली जाईल अशी भीती आहे.\nआर्थिक विकासाबरोबर राष्ट्रीय उत्पन्नात आणि रोजगारीत उद्योगांचा वाटा सातत्याने वाढणे इष्ट आहे, कारण ते विकासाचे गमक आहे. राष्ट्रातील जीवनमानाचा दर्जा हा उत्पादन आणि उत्पादकता या दोहोंवर अवलंबून असतो. यामुळेच कार्यक्षम औद्योगिक संघटनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nपहा : उद्योग औद्योगिक विकास, भारतातील औद्योगिक उत्पादकता.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postकॅमेरा ऑब्स्क्यूरा व कॅमेरा ल्यूसिडा\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगी�� भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9132", "date_download": "2023-02-04T06:52:46Z", "digest": "sha1:JCYTUPV7NC7HJYVCQO2OZTQJJVINTVP5", "length": 13380, "nlines": 111, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.22ऑगस्ट) रोजी 24 तासात 48 कोरोना बाधितांची नोंद – Purogami Sandesh", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.22ऑगस्ट) रोजी 24 तासात 48 कोरोना बाधितांची नोंद\nचंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.22ऑगस्ट) रोजी 24 तासात 48 कोरोना बाधितांची नोंद\n🔺जिल्ह्यात बाधितांची संख्या पोहोचली 1354 वर\n🔺सध्या 447 बाधितांवर उपचार सुरू\n🔺शनिवारी आणखी एका बाधिताचा मृत्यू\nचंद्रपूर(दि.22ऑगस्ट:- जिल्ह्यात 24 तासात 48 बाधित पुढे आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1354 वर पोहोचली आहे. यापैकी सध्या 447 बाधितांवर उपचार सुरू आहे. तर 893 बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने अँन्टीजेन चाचणी सुरू असून लक्षणे दिसून आल्यास तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nगणपती वार्ड, बल्लारपूर येथील 79 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार व न्युमोनिया होता. बाधिताला 20 ऑगस्टला दुपारी 12.35 वाजता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दिनांक 21 ऑगस्टच्या रात्री एक वाजता अर्थात 22 ऑगस्टच्या पहाटे मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तर तेलंगाणा आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.\nआज चंद्रपूर शहरात सर्वाधिक 19 बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबर, बल्लारपूर येथील 5, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथील 8, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मुल येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील 5 बाधित ठरले आहे. असे एकूण 48 बाधित पुढे आले आहे.\nचंद्रपूर शहरातील पुढे आलेल्या बाधितांमध्ये बाबुपेठ परिसरातील एक, सरकार नगर येथील एक, ओम नगर भिवापूर वार्ड येथील एक, बाजार वार्ड येथील एक, रामनगर येथील एक, बाबुपेठ वार्ड पाण्याच्या टाकीजवळील परिसरातील एक, संजय नगर येथील एक, श्रीराम वार्ड रामाळा तलाव जवळील एक, तुकूम येथील चार, सुमठाणा रोड परिसरातील एक, विवेकानंद नगर वडगाव रोड येथील एक, अर्चना अपार्टमेंट परिसरातील मुल रोड चंद्रपूर येथील एक, मेजर गेट येथील एक बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली व घुग्घुस येथील प्रत्येकी एक बाधित ठरले आहेत.\nबल्लारपूर येथील फुलसिंग वार्ड, श्रीराम वार्ड, गुलमोहर पार्क, मौलाना आझाद वार्ड परिसरातील प्रत्येकी एक बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील सास्ती व टेंभुरवाही येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे.\nकोरपना तालुक्यातील कोथोडा येथील एक तर खैरगाव येथील 7 बाधित ठरले आहेत.भद्रावती येथील एक तर तालुक्यातील माजरी येथील एक बाधित पुढे आलेला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी येथील 5 बाधित ठरले आहेत.\nचंद्रपूर महाराष्ट्र Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ\nजिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली\nस्व.बाबाजी बापुराव ठाकरे (सावकार) यांच्या जन्मदिवस निमित्ताने युवा मंच आंबोलीने केले वृक्षारोपन\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने ��लेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/implement-the-guidelines-of-the-state-government-ajit-pawar/", "date_download": "2023-02-04T06:47:40Z", "digest": "sha1:4DAMRHZWEQA7YDKDVEBGPXYIOSV5TQGA", "length": 21327, "nlines": 265, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा-अजित पवार - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पु��स्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा-अजित पवार\nराज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा-अजित पवार\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nपुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक, कोविड बाधितांच्या संख्येत वाढ; निर्बंधात शिथीलता नाही\nपुणे दि.१५: जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती पाहून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.\nविधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.\nश्री.पवार म्हणाले, कोविड बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने तूर्तास राज्य शासनाच्या नियमावलीनुसारच जिल्ह्यातील निर्बंध राहतील. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण चांगले झाले असून महापालिका क्षेत्रात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळांच्या परिसरात लसीकरण मोहिम राबविण्याचा विचार करण्यात याव���. औषधालयातून कोविड चाचणी कीट घेताना संबंधिताच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद घेण्याच्या सूचना औषध विक्रेत्यांना करण्यात याव्यात. जम्बो कोविड केंद्रातील सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्याकडेही विशेष लक्ष द्यावे, असेही श्री.पवार म्हणाले.\nगृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी अवसरी येथील जम्बो कोविड केंद्रात आवश्यक सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा तयार ठेवाव्यात असेही ते म्हणाले.\nविभागीय आयुक्त श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीविषयी माहिती दिली. जिल्ह्याने आतापर्यंत १ कोटी ६० लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. १५ ते १८ वयोगटातील ४३ टक्के मुलांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोविड बाधितांच्या संख्येत ३० हजाराने वाढ झाली आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ४ हजार ३८७ व्यक्तींनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.\nमास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\nकोविडपासून बचावासाठी मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ९ हजार २७० कारवाईत ४५ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागामार्फत मुखपट्टी वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. महापालिका आणि नगर पालिकेतर्फेदेखील दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले.\nबैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भिमराव तापकीर, राहूल कुल, सुनिल कांबळे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.\nभारतीय जन संघटन संस्थेच्या शांतीलाल मुथा यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या कोविडमुक्त गाव अभियानाची माहिती दिली. हे अभियान प्रत्येक गावात राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nकालवे सल्लागार समित्यांची बैठक संपन्न\nविकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार...\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा...\nथकबाकी वसुलीसाठी सांगली महापालिका ॲक्शन मोडवर\nकुसंबीमुरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाई ठार\nसाताऱ्यातील पाच महिलांच्या हाती एसटीचा स्टेरिंग\nकसबा पोट निवडणुकीसाठी मनसेची तयारी, मतदारसंघात होणार...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.forexfactory1.com/p/oalg/", "date_download": "2023-02-04T05:18:22Z", "digest": "sha1:RCYQWFPSZJJFPOOTM77MB24T4LV2QPVW", "length": 14045, "nlines": 172, "source_domain": "mr.forexfactory1.com", "title": "ATR आणि मूव्हिंग एव्हरेज इंडिकेटरवर आधारित फॉरेक्स रोबोट - सर्वोत्तम फॉरेक्स EAs तज्ञ सल्लागारांसह Metatrader 4 ऑटो ट्रेडिंग", "raw_content": "\n>>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<<\nक्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\nवास्तविक व्हिडिओ उत्पादने चाचणी मोफत कोड उघडा संपर्क आमच्याबद्दल अटी फॉरेक्स लायब्ररी ब्रोकर पुनरावलोकन भाषा >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ... जुन्या रोबोट आवृत्त्या पोर्टफोलिओ देश भाषा\nहोम पेज परकीय रोबोट खरेदी करा\nएटीआर वर आधारीत फॉरेक्स रोबोट आणि सरासरी निर्देशांक हलवित आहे\nएटीआर वर आधारीत फॉरेक्स रोबोट आणि सरासरी निर्देशांक हलवित आहे\nएटीआरवर आधारित अत्याधुनिक फॉरेक्स रोबोट आणि सरासरी निर्देशांक हलवित आहे. चलन युरो EURUSD साठी वापरलेले टाइमफ्रेम M30.\nमेटाट्रेडर 4 सह चाचणीसाठी विनामूल्य आवृत्ती, येथे क्लिक करा\nकिंमत 49USD क्लिक टू सेल सिस्टम (बँक कार्ड) च्या मा��्यमातून देय देण्यासाठी येथे फक्त मोठे निळे बटण क्लिक करा:\nविशेष किंमत 42USD थेट देयकासाठीः स्क्रिल, नेटलर, वेबमनी, बिटकॉइन (बीटीसी), वेस्टर्न युनियन, स्विफ्ट बँक ट्रान्सफर, टॉपचेंज.\nआवश्यक निर्देशक झिप संग्रहणात\nव्यापार प्रकार: मध्यकालीन व्यापार\nव्यापार वापरुन संकेतांची संख्या: 5\nइतर ईएसह वापरणे: होय\nब्रोकर खाते: कोणतेही खाते\nकमाल परवानगी देते 2 (20)\nव्यवसायांचा कालावधीः सरासरी 4 तास - 4 दिवस\nVPS किंवा लॅपटॉप: ऑनलाइन 24 / 5 ची आवश्यकता आहे\nत्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे:\n1. सर्वोत्तम फॉरेक्स ब्रोकर खातेः\n2. फॉरेक्स व्हीपीएस वरून संगणक, लॅपटॉप किंवा व्हीपीएस: https://autoforex.page.link/ForexVPS आपल्या ब्रोकरकडून सॉफ्टवेअर मेटाट्रेडर 4 स्थापित करण्यासाठी;\n3. व्यवसायासाठी ब्रोकर खात्यावरील प्रारंभिक ठेव;\n4. या पृष्ठावरील तज्ञ सल्लागारांचे माझे पॅक.\nब्रोकर खात्यातून मायफेक्सबुक चॅनेलवरील ऑटो ट्रेडिंगः\nसरासरी वास्तविक श्रेणी (एटीआर) निर्देशक अस्थिरतेचे मोजमाप आहे.\nSMA सूचक - एक अंकगणित मूव्हिंग सरासरी आहे ज्याची गणना वेळोवेळी सुरक्षा कालावधीची समाप्ती किंमत वाढवून केली जाते आणि नंतर ही एकूण कालावधी कालावधीनुसार विभाजित करते.\nEMA सूचक - एक्सपोनेंशियल मूव्हिंग अॅव्हरेज (ईएमए) हा एक प्रकारचा मूव्हिंग अॅव्हरेज आहे जो एक साधारण मूव्हिंग अॅव्हरेजसारखाच असतो, त्याशिवाय नवीनतम डेटाला अधिक वजन दिले जाते. हे घातांकीय भारित हलवून सरासरी म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकार हलविण्याचा सरासरी अलीकडील किंमत बदलांपेक्षा किंचित हलवून सरासरीपेक्षा वेगाने प्रतिक्रिया देतो.\nWMA सूचक - जुन्या किमतींपेक्षा अलीकडील किंमतींवर अधिक जोर देते. प्रत्येक कालावधीचा डेटा वजनाने गुणाकार केला जातो, वेटिंग निश्चित केलेल्या कालावधीनुसार निर्धारित केले जाते.\nTEMA सूचक - तांत्रिक निर्देशक किंमत आणि अन्य डेटा चौरस करण्यासाठी वापरला जातो. हा एकच घातांक हालचाल सरासरी, एक दुहेरी घातांकित हलवण्याची सरासरी आणि एक तिप्पट घातांकित हलवण्याची सरासरी आहे.\nTeamviewer द्वारे स्थापना विनंतीद्वारे प्रदान केली आहे, फक्त आपला टाइमझोन आणि योग्य वेळ पाठवा:\nव्हॉट्स अॅप, टेलीग्राम, व्हायबर: +375296919668\nअधिक नफा मिळवणे आणि सुरक्षित रोबोट्स हवेत, हे मेट्राएडर 4 (14 चलन जोड्या, 28 विदेशी मुद्रा रोबोट्स) सह विदेशी मुद्रा बाजारात व्यापार करण्यासाठी तज्ञ सल्लागारांचे पोर्टफोलिओ आहे.\nपासून प्रारंभ: $ 49\n1 फाईल (180.8 केबी)\nआमच्याबद्दल अटी संपर्क >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nफेसबुक YouTube वर SoundCloud ट्विटर\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\n© सर्व हक्क राखीव\nआपले शॉपिंग कार्ट रिकामे आहे.\nटीप: सदस्यता कालावधी दरम्यान रद्द केल्याशिवाय आपली सदस्यता स्वयंचलितपणे नूतनीकरण केली गेली आहे.\n<% - आयटमकाउंट%> आयटम <% - सेल्फी.हेल्पर्स.पुलुरलाइझ (आयटमकाउंट, '', 'एस')%>\nएकूण: <% = मॉडेल. एकूण%>\nपोस्टल / झिप कोड\nउत्पादन संपादित करा <%} अन्य {%> सानुकूल करा <%}%> डॅशबोर्ड\n<% if (गॅलरी.वेलेन्ट> 1) {%>\n<% _.each (गॅलरी.मोडेल्स, फंक्शन (आयटम, इंडेक्स) {%>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:BOL", "date_download": "2023-02-04T06:44:38Z", "digest": "sha1:PMD6VIWOCB7YMGWNWAZFGMBH7ETF2JUJ", "length": 4381, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:BOL - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ००:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ashi_Hi_Thatta", "date_download": "2023-02-04T04:56:08Z", "digest": "sha1:4I4MYE2MPRJ6S42GKZ7IMZXAR2GZGJLP", "length": 5895, "nlines": 72, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "अशी ही थट्टा | Ashi Hi Thatta | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nबरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा\nभल्याभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा\nथट्टा दुर्योधनानं हो केली\nभस्मासुर भस्म की हो झाला\nथट्टा रावणाने त्या केली\nथट्टा ज्याची त्यास भोवली\nशुक भीष्म आणि हनुमान\nथट्टेला भिऊन तुम्ही चाला\nगीत - संत एकनाथ\nसंगीत - मधुकर पाठक\nस्वर - शाहीर साबळे\nगीत प्रकार - लोकगीत, संतवाणी\nगांजणे - छळणे, जाचणे.\nनारदी - नारद मुनींनी एकदा वृंदारण्यातील कौसुम सरोवरात स्‍नान केले, ज्या कारणे त्यांचे पौरुषत्व नष्ट होऊन स्‍त्रीत रूपांतर झा���े व त्यांस 'नारदी' हे नाव प्राप्त झाले.\n भल्याभल्यासि लाविला बट्टा ॥१॥\n अशी ही थट्टा ॥२॥\n अशी ही थट्टा ॥३॥\n बरी नव्हे थट्टा ॥४॥\n भस्मासूर गेला भस्म होऊन \nवालीहि मुकला आपुला प्राण अशी ही थट्टा ॥५॥\nथट्टा ज्याची त्यास भोंवली बरी नव्हे थट्टा ॥६॥\nअरण्यांत होता भृगु ऋषी \n बरी नव्हे थट्टा ॥ ७ ॥\n नाम तयाचें कीचक जाणा \nत्याणें घेतलें बहुतांचे प्राणा बरी नव्हे थट्टा ॥८॥\n शुक भीष्म आणि हनुमान \n त्याला नाहीं बट्टा ॥९॥\nएका जनार्दनीं ह्मणे सर्वांला थट्टेला भिउनी तुह्मीं चाला \n अशी ही थट्टा ॥१०॥\nसंपूर्ण कविता / मूळ रचना\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअधमा केली रक्षा मम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.angelone.in/knowledge-center/mutual-funds/what-are-the-oldest-mutual-funds-marathi", "date_download": "2023-02-04T06:16:20Z", "digest": "sha1:JKXSUZBA6IFFGQWXF4DUXN5PDFW6NPRG", "length": 25511, "nlines": 364, "source_domain": "www.angelone.in", "title": "सर्वात जुने म्युच्युअल फंड कोणते आहेत | एंजेल वन", "raw_content": "\nसर्वात जुने म्युच्युअल फंड कोणते आहेत\nसर्वात जुने म्युच्युअल फंड कोणते आहेत\nभारतातील सर्वात जुने म्युच्युअल फंड:\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याबाबत अनेक गुंतवणूकदार मुख्यतः गोंधळलेले असतात. म्युच्युअल फंडाद्वारे मिळणारा परतावा हा निर्णय घेण्याचा अत्यावश्यक भाग असला तरी, विशिष्ट कालावधीसाठी सातत्य हा देखील विचारात घेणे आवश्यक घटक आहे. मॉर्निंगस्टारच्या मते भारतातील म्युच्युअल फंडाची सरासरी नऊ वर्षांपेक्षा कमी आहे. यूकेमध्ये, हीच सरासरी सरासरी सोळा वर्षांच्या आसपास आहे. एकाधिक फंड अल्प-मुदतीच्या कालावधीत असामान्य परतावा देऊ शकतात. तथापि, फार कमी म्युच्युअल फंडांनी त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घ कालावधीत सातत्याने परतावा दिला आहे. यूएस मधील सर्वात जास्त काळ टिकून राहिलेल्या म्युच्युअल फंडाच्या संस्थापकांनी जवळजवळ एक शतकापूर्वी MFS मॅसॅच्युसेट्स इन्व्हेस्टर्स लाँच केले तेव्हा ते एका सरळ कल्पनेवर आधारित होते. MFS चे चीफ एक्झिक्युटिव्ह माईक रॉबर्गे म्हणाले, “या (फंड) ने वैयक्तिक गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता एकत्र करण्याची परवानगी दिली. हे सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीचे लोकशाहीकरण होते.\nखाली संपूर्ण यूएसएमधील सर्वात जुन्या जीवित म्युच्युअल फंडची यादी आहे:\nनाव जागतिक श्रेणी प्रारंभ तारीख\nएमएफएस मासाच्युसेट्स इन्व्हेस्टर्स यूएस इक्विटी लार्ज कॅप ग्रोथ 15/7/1924\nपायनिअर यूएस इक्विटी लार्ज कॅप ब्लेंड 10/2/1928\nकाँग्रेस मोठी कॅप वृद्धी संस्था यूएस इक्विटी लार्ज कॅप ग्रोथ 15/3/1928\nडॉइश टोटल रिटर्न बाँड यूएस निश्चित उत्पन्न 24/4/1928\nडॉइश कोअर इक्विटी यूएस इक्विटी लार्ज कॅप ब्लेंड 31/5/1929\nयुरोपमधील सर्वात जुना म्युच्युअल फंड हा रोबेको ग्लोबल स्टार्स इक्विटीज आहे, ज्याचा उगम नेदरलँड्समध्ये 24/3/1993 रोजी झाला. यूके मधील सर्वात जुना म्युच्युअल फंड, थ्रेडनीडल यूके सिलेक्ट फंड, 22/3/1934 रोजी समाविष्ट करण्यात आला.\nचला खालील जगातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंडपैकी दोन बाबींवर गहन पाहूया:\nमॉर्निंगस्टारच्या मते, त्याच्या शताब्दीला फक्त तीन वर्षांनी, MFS मॅसॅच्युसेट्स इन्व्हेस्टर्स हा अमेरिकेतील सर्वात जुना ओपन-एंडेड म्युच्युअल फंड आहे. फंड, 1924 मध्ये समाविष्ट केला गेला आणि त्याचे दीर्घायुष्य दिल्यामुळे, महामंदीपासून ते 2008 च्या जागतिक आर्थिक संकटापर्यंतच्या विविध आर्थिक उलथापालथीतून टिकून राहण्यात यशस्वी झाला आहे. फर्मचे लक्ष दीर्घकालीन क्षितिजांपैकी एक आहे; फंडाद्वारे आव्हानात्मक बाजार परिस्थितीत भांडवलाच्या संरक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे. फंडात अजूनही काही पहिली गुंतवणूक आहे. 45 मूळ होल्डिंगपैकी 35 कंपन्या आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कार्यरत आहेत. फंडाने 9.22% चा इयर-टू-डेट रिटर्न (YTD) देण्यास व्यवस्थापित केले आहे.\nफिलिप कॅरेट यांनी निधीची स्थापना केली. तो पहिला म्युच्युअल फंडांपैकी एक होता ज्यांनी सामाजिकदृष्ट्या जबाबदार गुंतवणुकीचे निकष वापरून, अल्कोहोल, तंबाखू आणि गेमिंग उद्योगातील कंपन्या टाळून युरोपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या फंड हाऊसच्या यूएस आर्मसाठी. अमुंडी पायोनियर अॅसेट मॅनेजमेंटच्या मते, त्यांनी वॉरन बफे यांना प्रेरणा दिली. पोर्टफोलिओ व्यवस्थापक जेफ क्रिप्के म्हणाले, “फंडाची दीर्घकालीन कामगिरी ESG गुंतवणूक खूप यशस्वी होऊ शकते हे दाखवून देते.\nभारतातील सर्वात जुने म्युच्युअल फंड:\nभारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची सुरुवात 1963 मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI) सह झाली. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने INR 5 कोटीच्या प्रारंभिक भांडवलासह सुरुवातीची योजना सुरू केली. या कार्यक्रमाने गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही एका गुंतवण��क योजनेत सर्वाधिक लक्षणीय गुंतवणूकदारांना आकर्षित केले. 1988 च्या अखेरीस, UTI कडे INR 6,700 कोटी मालमत्ता अंडर मॅनेजमेंट (AUM) होती.\n1987 मध्ये, नॉन-यूटीआय सार्वजनिक क्षेत्रातील म्युच्युअल फंडांनी बाजारात प्रवेश केला. एलआयसी आणि जीआयसी यांनी त्यांचे संबंधित म्युच्युअल फंड स्थापन केले, त्यानंतर जून 1987 मध्ये एसबीआय म्युच्युअल फंड आणि डिसेंबर 1987 मध्ये कॅनरा बँक म्युच्युअल फंड. 1993 मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाचे खाजगीकरण होण्याच्या मार्गावर येण्यापूर्वी, सार्वजनिक क्षेत्रातील म्युच्युअल फंड उद्योगाकडे INR 47,004 कोटींची मालमत्ता व्यवस्थापनाखाली होती.\nहे क्षेत्र 1993 मध्ये खाजगीकरणासाठी उघडण्यात आले. कोठारी पायोनियर म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड, 20 व्या शतकातील म्युच्युअल फंड, मॉर्गन स्टॅनले म्युच्युअल फंड आणि टॉरस म्युच्युअल फंड यासारख्या अनेक कंपन्यांनी आपापल्या योजना सुरू केल्या. तेव्हापासून या क्षेत्राने प्रचंड वाढ केली आहे आणि मे २०१४ मध्ये प्रथमच INR १० ट्रिलियनचा टप्पा ओलांडला आहे. तीन वर्षांत, AUM दोन पटीने वाढला आहे आणि ऑगस्ट २०१७ मध्ये प्रथमच INR २० ट्रिलियन ओलांडला आहे. 31 जुलै 2021 रोजी, AUM INR 35.32 ट्रिलियन होते, ज्यामध्ये भविष्यासाठी खूप मोठी चढउतार बाकी आहे.\nचला भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंडच्या काही परफॉर्मन्स पाहूया:\nफंडाचे नाव प्रारंभ तारीख स्थापनेदरम्यान गुंतवणूक केलेले ₹10,000 चे वर्तमान मूल्य. संपूर्ण रिटर्न वार्षिक रिटर्न श्रेणी सरासरी\nयूटीआय मास्टर शेअर युनिट स्कीम – आयडीसीडब्ल्यू 1/6/89 रु. 522,383.00 5123.83% 13.06% 16.12%\nयूटीआइ फ्लेक्सि केप फन्ड – आइडीसीदब्ल्यु 30/6/92 रु. 399,814.60 3898.15% 13.49% 17.25%\nजुने म्युच्युअल फंड आकर्षक परिपूर्ण परतावा देण्यास यशस्वी झाले आहेत. तथापि, फारच कमी फंडांनी दीर्घकालीन वेळेच्या क्षितिजावर सातत्याने बाजारापेक्षा अधिक कामगिरी केली आहे. जुन्या फंडांनी विविध आर्थिक चक्रांतून मार्गक्रमण केले आहे आणि विश्वासार्ह कामगिरीचे मंथन केले आहे. याचा अर्थ असा नाही की नवीन म्युच्युअल फंड हे धोकादायक गुंतवणूक आहेत कारण त्यांना दीर्घायुष्य नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड निवडण्यासाठी वेळ क्षितिज, जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टे यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचे मिश्रण वापरले पाहिजे. दीर्घायुष्य असलेल्या म्युच्युअल फंडांनी अनेक गुंतवणूकदारांचे समाधान केले आहे. समजा अनेक अल्प-मुदतीच्या असामान्यता लक्षात घेऊन दीर्घकालीन क्षितिज लक्षात घेऊन गुंतवणूक केली गेली आहे. एकाधिक म्युच्युअल फंड सर्व अल्प-मुदतीच्या विकृतींची सरासरी काढू शकतात आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संपत्ती निर्माण करू शकतात\nयुएलआयपी (ULIP) वर्सिज म्युच्युअल फंड: कोणता निवडावा\nकॉन्टिजेंसी फंड म्हणजे काय\nडेट विरुद्ध इक्विटी फंड\nडिव्हिडंड फंड विरुद्ध ग्रोथ फंड: तुमच्यासाठी चांगला पर्याय कोणता आहे\nसिस्टमैटिक ट्रांसफर प्लान म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/abasaheb-patil-hunger-strike-from-tomorrow-for-maratha-reservation-in-mpsc", "date_download": "2023-02-04T06:37:07Z", "digest": "sha1:UE4MFPTOY5EFAE4ERT6PLSH5FJY6EBBY", "length": 8564, "nlines": 40, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "मराठा समाजाला आरक्षण द्या, मगच नोकर भरती करा; आबासाहेब पाटलांचे उद्यापासून उपोषण", "raw_content": "\nमराठा समाजाला आरक्षण द्या, मगच नोकर भरती करा; आबासाहेब पाटलांचे उद्यापासून उपोषण\nमराठा समाज आरक्षण मागणीप्रकरणी आबासाहेब पाटलांचे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. परंतु, मराठा समाजाला आधी आरक्षण द्या, मगच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नोकर भरती सुरु करा यांसह विविध मागण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून आझाद मैदान येथे मराठा समाजाचे नेते आबासाहेब पाटील उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवले आहे.\nआजोबासुद्धा विचार करतील, काय हे गद्दार लोक...; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका\nसरकारच्या वतीने राज्यभरामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये 75 हजार मेगा भरती सुरू केलेली आहे. यामध्ये मराठा समाजातील युवकांचा विचार केला गेला नाही. त्याचप्रमाणे 20 जानेवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 8169 उमेदवारांची नोकर भरती जाहीर केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी 25 जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्याची घोषणा केलेली आहे.\nपरंतु, यामध्ये आरक्षण नसल्याने मराठा समाजाला 13 टक्के प्रमाणे जागा दिलेल्या नाहीत किंवा कोणतेही स्थान दिलेले नाही. यामुळेच सदर भरती तात्काळ थांबवण्यात यावी. त्याचप्रमाणे आरक्षण नसल्याने विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 13 टक्के हक्काच्या जागा दिलेल्या नाहीत किंवा शासन नोकर भरतीमध्ये मराठा समाजातील युवकांना स्थान दिलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 8169 पदाची भरती तात्काळ थांबविण्यात यावी. आता जर नोकर भरती झाली तर मराठा समाजातील युवकांना अल्प प्रमाणात संधी मिळेल. राज्यभरात मोठी मेगा भरती होईल. परंतु, यामध्ये मराठा समाज नोकर भरतीमधून बाहेर पडेल, अशी भीती आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.\nमागील काळातील म्हणजे 2014 पासून ते 2022 पर्यंत राज्यातील भरती प्रक्रियेत रखडलेले उमेदवारांना आद्यपर्यंत हजर करून घेतले गेले नाही. यातील फक्त 1064 उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून समाविष्ट करून घेतले. परंतु, त्या भरती प्रक्रियेमध्ये नोकर भरतीचा निकाल राखून ठेवल्याने हजारो युवकांना संधी मिळाली नाही. त्या सर्व उमेदवारांवर अन्याय झाला. नागपूर अधिवेशनात अधिसंख्य पदे निर्माण केली. त्याचा शासन निर्णय अद्यापपर्यंत केला नाही. अधिसंख्य पदाचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करा. त्याचप्रमाणे 21 नोव्हेंबर रोजी एसईबीसी ते ईडब्लूएसचा शासन निर्णय झाला. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या भोंगळ करभारामुळे एमपीएससीचे राज्यसेवेचे व इतर विभागातील सर्व विद्यार्थी अडकले गेले या सर्व विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.\nसध्या राज्यात 52 टक्के आरक्षण असून 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण एकूण 62 टक्के आरक्षण असून पुन्हा या आरक्षणातील उमेदवार खुल्या वर्गातील 30 टक्के जागा घेतात. यातून सर्व 92 टक्के जागा आरक्षित उमेदवारांना जातात. मग, उर्वरित 8 टक्के जागा शिल्लक राहतात. यामध्ये मराठासह खुल्या वर्गातील उमेदवारांवर खूप मोठा अन्याय होत आहे. यामुळे शासन सेवेतील मराठा समाजातील टक्का घसरलेला असून तो पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी. मराठा समाजाला हक्काच्या जागा देऊन नोकर भरती करावी, अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/paytm-ipo/", "date_download": "2023-02-04T06:45:03Z", "digest": "sha1:RSYQ7WYXPDKM6HBBBZSFPFDIQFGFG4DA", "length": 13069, "nlines": 105, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Paytm Share Price | पेटीएम शेअर’मध्य�� जबरदस्त तेजीचे संकेत, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, काय म्हटलं तज्ज्ञांनी जाणून घ्या | Paytm Share Price | पेटीएम शेअर'मध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, काय म्हटलं तज्ज्ञांनी जाणून घ्या | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nComfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा\nPaytm Share Price | पेटीएम शेअर'मध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, काय म्हटलं तज्ज्ञांनी जाणून घ्या\nPaytm Share Price | टेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड कंपनी पेटीएमचे शेअर्स भांडवली बाजारात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. लोकांनी खूप विश्वास दाखवून पैसा गुंतवला, पण हवा तसा परतावा येऊ शकला नाही. पैसे गुंतवल्यानंतर शेअर्स ची कामगिरी पाहून अनेक गुंतवणूकदार निराश झाले.\nPaytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये तेजी येणार, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, म्युच्युअल फंड कंपन्यांकडून जोरदार खरेदी\nPaytm Share Price | Paytm चा IPO आल्या पासूनच या शेअरने त्याच्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. Paytm च्या IPO ची इश्यू किंमत 2080 रुपये ते 2150 रुपये दरम्यान ठरवण्यात करण्यात आली होती. तथापि, IPO निश्चित इश्यू किमतीच्या खाली सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर Paytm कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. अश्या घसरणीमुळे Paytm मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचे जबरदस्त ���ोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता Paytm बाबत एक सकारात्मक बातमी आली आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9134", "date_download": "2023-02-04T06:17:09Z", "digest": "sha1:ZVXEKBEIWQXS2YRAKACGUZQBQU5ZP33V", "length": 9805, "nlines": 104, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "स्व.बाबाजी बापुराव ठाकरे (सावकार) यांच्या जन्मदिवस निमित्ताने युवा मंच आंबोलीने केले वृक्षारोपन – Purogami Sandesh", "raw_content": "\nस्व.बाबाजी बापुराव ठाकरे (सावकार) यांच्या जन्मदिवस निमित्ताने युवा मंच आंबोलीने केले वृक्षारोपन\nस्व.बाबाजी बापुराव ठाकरे (सावकार) यांच्या जन्मदिवस निमित्ताने युवा मंच आंबोलीने केले वृक्षारोपन\nचिमुर(दि.22ऑगस्ट):-तालुक्यातील आंबोली येथील स्व. बालाजी ठाकरे यांचा जन्मदिवस निमित्ताने आंबोली चौरस्ता येथे युवा मंच चा वतीने स्वचत्ता अभियान व वृक्षारोपण कण्यात आले.\n“मरावे परी किर्ती रुपी उरावे ” ही संकल्पना घेऊन आणि युवा मंच आंबोली च्या तत्वानुसार स्व.बाबाजी बापूराव ठाकरे(सावकार) यांच्या जन्मदिवसनिमित्त्य चौरस्ता(आंबोली)वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित युवा मंच आंबोली तर्फे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करतांना नंदू ठाकरे , काकडे ताई ,शरद वांढरे , दीपक लाकडे , आशिष चौधरी , शुभम मंडपे , दीपक जुमडे , मधूकरजी नागपुरे , सुरेशजी गरमडे अभिलाष भसारकर उपस्थित होते.\nचिमुर महाराष्ट्र पर्यावरण, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक\nचंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.22ऑगस्ट) रोजी 24 तासात 48 कोरोना बाधितांची नोंद\nशेतकरी शेतात गेला, वापस नाही आला – जाऊन पाहिलं तर मृत्यूने झपाटलेला\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3521", "date_download": "2023-02-04T05:22:17Z", "digest": "sha1:4CRLRGWUSQZGHL37XDDVNV3YHI4JJKJC", "length": 14439, "nlines": 139, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात – Adivasi Samrat", "raw_content": "\nठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पनवेल रायगड रायगड शिक्षण सामाजिक\nकोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात\nकोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात\nनवी मुंबई / प्रतिनिधी :\nकोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.\nमा. भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१२/२०२२ राजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत छाननी दरम्यान एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी 1) कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष 2) घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष 3) बळीराम परशुराम म्हात्रे, अपक्ष 4) बाळाराम गणपत पाटील, अपक्ष, 5) ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे, अपक्ष, या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जागे घेतले आहेत.\nवर नमूद पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या आठ झाली आहे. ते पुढील प्रमाणे :-1) म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु, भारतीय जनता पार्टी, 2) धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), 3) उस्मान इब्राहिम रोहेकर, अपक्ष, 4) तुषार वसंतराव भालेराव,अपक्ष, 5) देवरुखकर रमेश नामदेव, अपक्ष 6) बाळाराम दत्तात्रेय पाटील, अपक्ष, 7) प्रा.सोनवणे राजेश संभाजी, अपक्ष, 8) संतोष मोतीराम डामसे, अपक्ष असे आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.\nउरण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड रायगड सामाजिक\nप्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द\nप्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रात पक्षसंघटना मजबूत व्हावी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासंबंधीत कार्यक्रमांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (गुरुवार दि.२२ सप्टेंबर) एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार भेट देण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक लहानमोठ्या वाड्या वस्त्या आहेत. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सभेला, कार्यक्रमाला […]\nताज्या नवी मुंबई रायगड सामाजिक\n“ताऊक्ते” चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान काळ���ी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन\n“ताऊक्ते” चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन अलिबाग/ जिमाका : रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर दि.16 व 17 मे 2021 या कालावधीमध्ये चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग खूप जास्त असण्याचा तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा […]\nताज्या नवीन पनवेल सामाजिक\nपनवेल शहर संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी सलामी\nपनवेल शहर संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी सलामी नवीन पनवेल/ प्रतिनिधी : ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि जुनिअर किकबॉक्सिंग २०२१ चॅम्पियनशिप स्पर्धा सुपा – अहमदनगर येथे मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी केले व स्पर्धेचे उद्धटन आमदार निलेश लंके व अध्यक्ष निलेश शेलार तसेच मा. नगरसेवक नितीन शेलार तसेच आयोजक राजेश्वरी […]\nखारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा\nपनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्��व, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://myahmednagar.in/what-are-the-best-internet-service-providers-in-ahmednagar/", "date_download": "2023-02-04T06:38:00Z", "digest": "sha1:NKMPFQZQ7TZOAVRCZQLMBLQQMIL7Q2LK", "length": 3049, "nlines": 55, "source_domain": "myahmednagar.in", "title": "What are the best Internet service providers in Ahmednagar? My Ahmednagar", "raw_content": "\nElectricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा\nGramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय\nonline land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा\nअहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम\nAadhaar Card : आता आधार क्रमांकावरूनच पैसे मिळणार, ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही, कसे ते जाणून घ्या\n‘वेड’ चित्रपट कसा आहे\nअहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम\nMsrtc Bharti महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अहमदनगर रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू , पगार 25,000\nघर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2023-02-04T06:08:12Z", "digest": "sha1:3T2E6SXVJMAD2E4AJKJPSXXUMX5CATL2", "length": 2611, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यांगून - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयांगून हे म्यानमार देशातील (ब्रम्हदेशातले) सर्वात मोठे शहर व देशाचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इ.स.१९४८ सालापासून यांगून ही स्वतंत्र म्यानमारची राजधानी होती, पण मार्च इ.स. २००६ मध्ये देशातील लष्करी राजवटीने राजधानी नेपिडो ह्या नवीन वसवण्यात आलेल्या शहरात हलवली.\nक्षेत्रफळ ५९८.८ चौ. किमी (२३१.२ चौ. मैल)\nयांगून शहरातील श्वेडागौन पॅगोडा\nशेवटचा बदल ११ मे २०२२ तारखेला २३:३३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ११ मे २०२२ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/rajmata-jijau-chowk-has-been-named-in-baramati/", "date_download": "2023-02-04T05:38:12Z", "digest": "sha1:AFYQNKIR275AX4UP5DLNDHOSAGPBFEQ3", "length": 9375, "nlines": 89, "source_domain": "sthairya.com", "title": "बारामती मध्ये राजमाता जिजाऊ चौक नामकरण संपन्न - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवा��, फेब्रुवारी 4, 2023\nबारामती मध्ये राजमाता जिजाऊ चौक नामकरण संपन्न\nराजमाता जिजाऊ चौक नामकरण करताना युवराज देशमुख व इतर\n दि. १३ जानेवारी २०२३ बारामती राजमाता जिजाऊ( गुरुवार १२ जानेवारी) यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान सुर्यनगरी बारामती यांच्या वतीने बारामती शहरातील भिगवण रोड वरील सिटीईन हॉटेल व सुर्यनगरी नजीक असलेल्या चौकाचे राजमाता जिजाऊ चौक असे नामकरण\nराजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष युवराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.\nया प्रसंगी उद्योजक विलास परकाळे, महेश साळुंके व उदयसिंग देशमुख,आण्णा शितोळे, ज्ञानेश्वर जगताप,अक्षय पवार, सूरज खलाटे, अनिकेत मागाडे, ऋषिकेश घोळवे, विशाल डांगे, प्रतीक ठोंबरे, विजू लोले आदी मान्यवर व शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.\nशहरातील मोठया प्रमाणात वाहतूक होणारा चौक म्हणजे राजमाता जिजाऊ चौक म्हणून खास वेगळी ओळख निर्माण होईल व नागरिकांच्या सोयीसाठी चारही बाजूला संस्थेचे नाव दिशा दर्शक फलक लावले जातील व नगरपरिषद च्या मार्गदर्शनाखाली चौकाचे सुंदर सुशोभीकरण करून वाहतूक खोळंबा होऊ नये या साठी वाहतूक पोलीस यांना प्रतिष्ठान च्या वतीने मदतणीस देणार असल्याचे युवराज देशमुख यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सावळेपाटील यांनी केले.\nबऱ्हाणपूर मध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी\nराजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव पुरस्काराने बारामतीच्या अर्चना सातव सन्मानित\nराजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव पुरस्काराने बारामतीच्या अर्चना सातव सन्मानित\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज दे��ाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/12/Movie%20Offer.html", "date_download": "2023-02-04T05:57:43Z", "digest": "sha1:VHORUBYSEYJWKR3XJOBSUIODGPPQBG7F", "length": 5449, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर", "raw_content": "\n‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर\nमुंबई: बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या विकास सावंतने घरात एन्ट्री घेताच सदस्यांसह प्रेक्षकांचेही डोळे उंचावले होते. सुरुवातीला फारसा न दिसणारा विकासने नंतर मात्र घरात कल्ला केला होता. टास्कमध्ये त्याची शक्ती व आक्रमकता पाहून सदस्यही भारावून गेले होते.\n‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक असलेल्या विकास सावंतचा गेल्या आठवड्यात घरातील प्रवास संपुष्टात आला. त्यामुळे खेळ सोडत विकासला घरातून बाहेर पडावे लागले. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विकासने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली.विकास सावतंने या मुलाखतीत घरात���ल सदस्य व खेळाबाबत अनेक खुलासे केले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लॉटरीही लागली आहे. ‘बिग बॉस मराठी’चे होस्ट व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विकासला चित्रपटाची ऑफर दिली आहे. याचा खुलासा मुलाखतीत विकासने केला.\n“महेश मांजरेकर सरांकडून मला चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. मी खरंच खूप खूश आहे. माझ्या भविष्यकाळातील प्रोजेक्टसाठी मी उत्सुक आहे. कोरिओग्राफर होण्याचं स्वप्नही मला पूर्ण करायचं आहे. बिग बॉसने मला सर्व काही दिलं आहे. यासाठी मी त्यांचा आभारी आहे”, असं विकास म्हणाला.विकासची ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंबरोबर घट्ट मैत्री जुळली होती. अनेकदा त्यांचे खटके उडालेलेही पाहायला मिळायचे. परंतु तरीही त्यांच्यातील मैत्री कायम होती. विकास घरातून बाहेर पडताना किरण माने भावूक झाले होते. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी किरण मानेंनीच जिंकावी अशी इच्छा असल्याचं विकास घरातून बाहेर आल्यानंतर म्हणाला होता.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/6660", "date_download": "2023-02-04T05:37:10Z", "digest": "sha1:SLXRQL2O6565IA6MUYR2B433CSVISUHP", "length": 12194, "nlines": 104, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांनी निवड – Purogami Sandesh", "raw_content": "\nआॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांनी निवड\nआॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांनी निवड\nचंद्रपूर(दि.19जुलै):-“भारतातील पहिले राष्ट्रीय पत्रकार संघटना, ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष यासिन पटेल यांच्या आदेशानुसार राज्य कोर कमिटीच्या ठरावानुसार एकमताने करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड��स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांना राष्ट्रीय अध्यक्ष यासिन पटेल, प्रदेशाध्यक्षा अजिंक्य गोयकर, राष्ट्रीय समंवयक आशुभाऊ इंगळे, राज्य संपर्क प्रमुख तुळशीराम जांभूळकर ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघ” कोर कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नितीन रामटेके यांच्या पत्र कारिता क्षेत्रातील भरिव कामगिरीची दखल घेत नियुक्तीचा ठराव केल्यामुळे राज्य कोर कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष यासिन पटेल यांनी विशेष आभार मानले आहेत.\nमूळ गोंडपिपरी तालुक्यातील एका छोट्याश्या गावातील धामणगाव येथील निवासी नितीन रामटेके हे सामाजिक क्षेत्रात भावनिकतेने व अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत, तसेच त्यांना स्वतःचे व्यवसाय असून ते व्यापारी आहेत. याचसोबत काही दिवसापूर्वीच पत्रकार क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आजवर अनेक क्षेत्रात कामगिरी केल्या आहेत. पत्रकारितेत काही दिवसापूर्वीच पदार्पण केलं असून कमी वेळात खूप यश प्राप्त केलं आहे. ‘आॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघाच्या’ गोंडपिपरी तालुका उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने तालुक्यातील सर्व पत्रकार संघ, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांचे सर्व मित्र मंडळी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nगोंडपीपरी चंद्रपूर चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ\nवीज बिल माफ करण्यात यावे या मागणीचे मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन\nलॉकडाऊन मुळे सद्या सत्यशोधक विवाह घराचे अंगणात होऊ लागल्याने नाते तर घट्ट झालेच सोबत मोठी आर्थिक बचतही झाली – रघुनाथ ढोक\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर��दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ultimatereach.in/2021/06/indian-bhabhi-whatsapp-group-link.html", "date_download": "2023-02-04T05:18:47Z", "digest": "sha1:HHS5DV4UD2TXRYMFEB5DOHJDQEU7SUS6", "length": 9949, "nlines": 125, "source_domain": "www.ultimatereach.in", "title": "Indian Bhabhi Whatsapp Group Links || Indian Desi Bhabhi Whatsapp Group Links", "raw_content": "\nएकदा एक अत्यंत वाईट स्वभाव असलेला एक लहान मुलगा होता. मुलाच्या वडिलांनी त्याला धडा शिकवावा अशी इच्छा केली, म्हणून त्याने त्याला नखांची पिशवी दिली आणि सांगितले की प्रत्येक वेळी तो आपला स्वभाव गमावल्यास त्याच्या लाकडी कुंपणावरील खिळा कापून काढलाच पाहिजे. या धड्याच्या पहिल्या दिवशी, लहान मुलाने कुंपणात 37 नखे चालविली होती. तो खरोखर वेडा होता\nपुढच्या काही आठवड्यांत, लहान मुलाने आपला स्वभाव नियंत्रित करण्यास सुरुवात केली, म्हणून कुंपणात कोरलेल्या नखांची संख्या नाटकीयरित्या कमी झाली.\nत्या लहान मुलाला हे कळले की कुंपणात नखे ठेवण्यापेक्षा आपला स्वभाव धरून ठेवणे सोपे ��ाले. मग, अखेर तो दिवस आला जेव्हा त्या लहान मुलाने एकदाचा आपला स्वभावही गमावला नाही आणि तो स्वत: वर इतका अभिमान बाळगला, तो आपल्या वडिलांना सांगण्याची वाट पाहू शकत नव्हता.\nखूश, त्याच्या वडिलांनी सुचवले की आता आपण आपला स्वभाव धरून ठेवू म्हणून दररोज एक खिळे बाहेर काढा.\nकित्येक आठवडे गेले आणि शेवटी असा दिवस आला जेव्हा लहान मुलगा आपल्या वडिलांना सर्व नखे गेलेले सांगू शकला.\nअतिशय हळूवारपणे, वडिलांनी मुलाचा हात घेतला आणि त्याला कुंपणाकडे नेले.\nतो म्हणाला, \"मुला, तू खूप चांगले केलेस पण कुंपणातील छिद्रांकडे बघ. कुंपण कधीच सारखा होणार नाही\"\nत्याचे वडील बोलणे चालू ठेवत त्या लहान मुलाने काळजीपूर्वक ऐकले. \"जेव्हा आपण रागाने गोष्टी बोलता तेव्हा त्या कायमस्वरुपी चट्टे सोडून देतात. आणि आपण किती वेळा क्षमस्व म्हणाल तरी जखमा अजूनही असतील.\"\nजेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा मदत आणि समर्थन मागणे हे दुर्बलतेचे लक्षण नाही तर शहाणपणाचे लक्षण आहे.\nजंगलाच्या वाटेवर जात असताना डायना आणि तिचे वडील जमिनीवर एका मोठ्या झाडाच्या फांद्याजवळ आले.\nबाबा, मी प्रयत्न केला तर, मी तुम्हाला ती शाखा हलवू शकलो असे वाटते काय\nमला खात्री आहे की आपण आपली सर्व शक्ती वापरल्यास आपण हे करू शकता.\nडायनाने शाखा उंच करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ती हलवू शकली नाही.\nबाबा, तुम्ही चुकीचे होता. मी ते हलवू शकत नाही.\nलहान मुलीच्या आवाजाने निराशा स्पष्ट झाली.\nआपल्या सर्व सामर्थ्याने पुन्हा प्रयत्न करा.\nतिच्या वडिलांना प्रोत्साहन दिले.\nडायनाने पुन्हा प्रयत्न केला परंतु अयशस्वी.\nबाबा, मी हे करू शकत नाही\nतरुण स्त्री, मी तुम्हाला सर्व शक्ती वापरण्याचा सल्ला दिला. तू माझी मदत मागितली नाहीस.\nआपली खरी शक्ती स्वातंत्र्यात नाही तर परस्परावलंबने आहे. गरज पडल्यास मदतीसाठी विचारणे हे दुर्बलतेचे लक्षण नसून शहाणपणाचे लक्षण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/bank-jobs-2022-opportunity-to-get-a-job-in-reserve-bank-of-india-apply-on-official-website/articleshow/89632394.cms", "date_download": "2023-02-04T05:13:20Z", "digest": "sha1:27NMO3VGMSPAHZBOOUHCJ7ODHBZ3AFYU", "length": 16166, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृ��या तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nBank Jobs 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी 'येथे' करा अर्ज\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध कार्यालयांमध्ये सहाय्यक पदाच्या ९५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदभरतीची माहिती देण्यात आली आहे. या पदभरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.\nBank Jobs 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी 'येथे' करा अर्ज\nआरबीआयमध्ये ९५० सहाय्यक पदांची भरती\nअर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात\nअधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती\nRBI Assistant Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. तुमच्याकडे कोणत्याही विषयातील पदवी असेल, म्हणजेच तुम्ही केवळ सामान्य पदवीधर असाल तरी तुम्हाला आरबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आरबीआयकडून सहाय्यकांची (RBI Assistant) साधारण १ हजार पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु झाली आहे. रिझर्व्ह बँकेची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.\nया भरती प्रक्रियेत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना देशातील विविध शहरांमध्ये असलेल्या आरबीआयच्या शाखांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. एकूण १९ शहरांमध्ये ही भरती केली जात आहे. कानपूर, लखनऊ, अहमदाबाद, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता , मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, तिरुवनंतपुरम, कोची या शहरांचा समावेश आहे.\nया अंतर्गत आरबीआय सहाय्यक(RBI Assistant) पदांची भरती केली जाणार आहे.\nआरबीआय असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएशनमध्ये ५० टक्के असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना टक्केवारीची अट नाही. उमेदवारांकडे कॉम्प्युटरवर वर्ड प्रोसेसिंगची माहिती असणे आवश्यक आहे.\nArmy ADG Recruitment: अतिरिक्त डायरेक्टोरेट जनरल अंतर्गत विविध पदांची भरती\nआरबीआय असिस्टंट पदासाठी वयोमर्यादा किमान २० आणि कमाल २८ वर्षे आहे. राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. १ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाची गणना केली जाईल.\nआरबीआय असिस्टंटच्या पदांसाठी निवडल्या जाणार्‍या उमेदवारांना दरमह�� ३६ हजार रुपयांपर्यंत पगार आणि इतर भत्ते दिले जाणार आहे.\nइस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार\nआरबीआय सहाय्यक भरती २०२२ साठी अर्जाचा फॉर्म भारतीय रिझर्व्ह बँकेची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल. फॉर्मची लिंक १७ फेब्रुवारीपासून सक्रिय झाली आहे. जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ४५० रुपये आहे. एससी, एससटी दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी ५० रुपये शुल्क आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे फी भरता येणार आहे. उमेदवारांना ८ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.\nकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार\nआरबीआय असिस्टंटची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांची असणार आहे. सर्वप्रथम प्राथमिक परीक्षा होईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसावे लागेल. त्यानंतर भाषा प्राविण्य चाचणी (LPT) घेतली जाईल. प्राथमिक परीक्षा २६ आणि २७ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.\nअर्ज प्रक्रियेच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा\nNHM Recruitment: 'या' ५ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती\nTCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती\nमहत्वाचे लेखराज्यातील विशेष मुलांच्या शाळा १ मार्चपासून\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nकार-बाइक देशात इलेक्ट्रिकल वाहनां��ाठी अच्छे दिन, ६ वर्षात २० लाख वाहनांची खरेदी\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nसौंदर्य चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी टिप्स\nमोबाइल Samsung Galaxy S23 series: सॅमसंगचा मेगा इव्हेंट\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2023-02-04T05:26:06Z", "digest": "sha1:CN67PRPWZVJTLVQUUJEYNPJLJGXDYNC3", "length": 9113, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द इकॉनॉमिक टाइम्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nद टाइम्स ऑफ इंडिया\nद इकॉनॉमिक टाइम्स (इंग्लिश: The Economic Times) हे भारतामधील एक इंग्रजी वृत्तपत्र आहे. ह्या वृत्तपत्राचा भर आर्थिक, वाणिज्य व व्यापार क्षेत्रांवर असून भारताची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय अर्थकारण, शेअर बाजार इत्यादी विषयांवर ह्या वृत्तपत्रात विस्तृत बातम्या व मते असतात. ती टाइम्स ग्रुपच्या मालकीची आहे. इकॉनॉमिक टाईम्सने 1961 मध्ये प्रकाशन सुरू केले. 2012 पर्यंत, 800,000 पेक्षा जास्त वाचकांसह, द वॉल स्ट्रीट जर्नल नंतर हे जगातील दुसरे-सर्वाधिक वाचले जाणारे इंग्रजी-भाषेतील व्यावसायिक वृत्तपत्र आहे. मुंबई, बंगलोर, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, लखनौ, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद, नागपूर, चंदीगड, पुणे, इंदूर आणि भोपाळ या 14 शहरांमधून एकाच वेळी प्रकाशित केले जाते. त्याची मुख्य सामग्री भारतीय अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय वित्त, शेअर्सच्या किमती, वस्तूं���्या किमती तसेच वित्तसंबंधित इतर बाबींवर आधारित आहे. हे वृत्तपत्र बेनेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेड यांनी प्रकाशित केले आहे. 1961 मध्ये जेव्हा हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले तेव्हाचे संस्थापक संपादक पी. एस. हरिहरन होते. द इकॉनॉमिक टाइम्सचे वर्तमान संपादक बोधिसत्व गांगुली आहेत.\nइकॉनॉमिक टाइम्स भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये विकले जाते.[6][पृष्ठ आवश्यक] जून 2009 मध्ये, त्यांनी ET Now नावाचे एक दूरदर्शन चॅनेल सुरू केले.\n1980: हन्नान इझेकील, मनू श्रॉफ (1985-1990)\n1990च्या दशकाच्या सुरुवातीपासून मध्यभागी: जयदीप बोस, टी.एन. निनान, स्वामीनाथन अंकलेसरिया अय्यर\n2004: राजऋषी सिंघल आणि राहुल जोशी\n2010 ते 2015: राहुल जोशी\n2015 पर्यंत: बोधिसत्व गांगुली\nआफ्टरनून • एशियन एज • बॉम्बे समाचार • द टाइम्स ऑफ इंडिया • बॉम्बे टाइम्स • इंडियन एक्सप्रेस • डीएनए • लोकमत • लोकसत्ता • महाराष्ट्र टाइम्स • मिड-डे • मिरर बझ • मुंबई मिरर •\nनवा काळ • तरुण भारत • नवभारत टाइम्स • सामना • सकाळ • द इकॉनॉमिक टाइम्स • हिंदुस्तान टाइम्स • प्रहार\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०२२ रोजी ००:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navrangruperi.com/cinema/hindi-cinema/34-years-of-evergreen-hindi-film-mr-india/", "date_download": "2023-02-04T04:51:10Z", "digest": "sha1:4N4MLKIDZMDWRBVY3BQFLIZX6RHGUMEC", "length": 37648, "nlines": 195, "source_domain": "navrangruperi.com", "title": "दिग्दर्शक शेखर कपूर बर्थडे स्पेशल-चिरतरूण सुपरहिरो – 'Mr. India' - Navrang Ruperi", "raw_content": "\nदिग्दर्शक शेखर कपूर बर्थडे स्पेशल-चिरतरूण सुपरहिरो – ‘Mr. India’\n– © चैतन्य धारूरकर\nसुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांचा आज वाढदिवस. शेखरजींच्या करिअरमधील अत्यंत महत्वाचा सिनेमा ‘मि. इंडिया’ (Mr. India) चित्रपटास नुकतीच ३३ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सिनेअभ्यासक चैत��्य धारूरकर यांनी या एव्हरग्रीन चित्रपटाविषयी केलेलं विश्लेषण केवळ नवरंग रुपेरीच्या वाचकांसाठी.\nविकीपिडीया फिल्मोग्राफीप्रमाणे ’मिस्टर इंडीया’ हा अनिल कपूरचा पंचविसावा आणि श्रीदेवीचा तेहतिसावा चित्रपट होता. 25 मे 1987 रोजी रिलीज झालेला ’मिस्टर इंडीया’ आज चौतीस वर्षांनंतरही प्रेक्षकांना तितकाच ताजा आणि हवाहवासा वाटतो. सिनेमाचे अभ्यासक याला ’मस्ट वॉच’ इंडीयन फिल्म्स्च्या यादीत मानाचं स्थान देतात. या सिनेमाची जादू रिवाईव करण्याचा हा छोटासा प्रयत्न.\n*धीस विक दॅट इयर -*\nएरवी शुक्रवारी सिनेमा रिलीज होण्याची प्रथा हि भारतात पुर्वीपासून रूढ. ऐंशीच्या दशकात भारतात काही ठिकाणी गुरूवारी (एक दिवस आधी) सिनेमे रिलीज होत. मिस्टर इंडीयाची याला अपवाद ठरला. सिनेमाची हवा अशी होती की काही थियेटर मालकांनी थेट बुधवारी मिस्टर इंडीयाची स्क्रिनींग केलं. बॅक टू बॅक सिनेमाचे खेळ लावण्यात आले. सिनेमानं धूम केली.\nम्युजिक ट्यूशन घेऊन अरूण वर्मा आपला उदरनिर्वाह भागवत असतो. बालपणीच आई वडीलांचं छत्र हरवल्यानं त्याला लहान मुलांविषयी निर्व्याज प्रेम. इतकं, की दहा अनाथ मुलांना अरूणनं दत्तक म्हणून घेतलेलं. कॅलेंडर [सतीश कौशिक – कौशिक हे ’मिस्टर इंडीया’चे सहायक दिग्दर्शकही होते] या आपल्या सहकार्‍यासोबत अरूण या मुलांचं संगोपनही करत असतो. रूपलाल [हरिष पटेल] या किराणा दुकानदाराकडून महिन्याचं वाण सामान घेण्याकरीता घरात चणचण. घरमालक माणिकलाल [युनूस परवेझ] हा राहतं घर खाली करण्याकरता तगादा लावतोय. अशातच मग घरात पेइंग गेस्ट ठेवण्याचा निर्णय अरूण घेतो. ’पेइंग गेस्ट’ पाहिजे म्हणून जाहिरात द्यायला अरूण वर्तमानपत्राच्या कचेरीत जातो आणि अरूणला भेटते पत्रकार सीमा सोहनी. सीमाला राहण्यासाठी जागा पाहिजे आणि अरूणला महिन्याचा घरखर्च भागवण्यासाठी पैसे. दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व. पण सीमाला कुठे ठाऊक की घरात लहान मुलंही आहेत. मग मुलं आणि सीमा यांच्यातला कॉन्फ्लीक्ट.\nइकडे मुगॅम्बो गॅंग [डागा आणि तेजा – शरत सक्सेना आणि अजित वाच्छानी] भारतात अवैध शस्त्र उतरवण्याकरता अड्डा म्हणून अरूणच्याच राहत्या घरावर ताबा मिळवण्यासाठी आता आतूर आहेत. मग काय, गुंड कारगा आणि त्याची माणसं दोन दिवसात घर खाली करण्याचा दम देतात. इकडे जुगल हि माहिती प्रोफेसर सिन्हा [अशोककुमार] या��ना देतो आणि सिन्हा एक पत्र अरूणला लिहितात. जुगल आणि अरूण पत्र वाचून सिन्हा यांच्या घरात जातात आणि तिथे अर्थात त्यांना ते जादूई घड्याळ सापडतं. पुढली सारी कहाणी संवादांसकट मुखपाठ असलेली पिढीच्या पिढी हिंदूस्थानात हजारोंच्या संख्येनं आहे.\nजितका ’मिस्टर इंडीया’ रंजक तितकीच त्याची जन्मकथाही गमतीशीर. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांनी अमिताभ बच्चन यांना घेऊन एक चित्रपट सुरू केला. चित्रपटाच्या ’मुहूरत’चं दृश्य चित्रीत व्हायचं नेमकं त्यावेळेला अमिताभ बच्चन हे चित्रीकरणासाठी बाहेरदेशात गेलेले. मग काय, टेपरेकॉर्डवर अमिताभ यांच्या आवाजाची ध्वनिफीत वाजवण्यात आली आणि शुभारंभाचं दृश्य चित्रीत करण्यात आलं. हि गोष्ट लेखक-गीतकार जावेद-अख्तर यांच्या कानावर पडली. त्यांना कल्पना सुचली की जर नायकाच्या अनुपस्थितीत फक्त त्याच्या आवाजावर दृश्य चित्रीत होऊन शूटींग होऊ शकतं, तर मग नायक ’गायब’ आहे या कल्पनेवर अख्खा सिनेमाच का बनू नये झालं ; सलीम-जावेद यांनी कथा फुलवली. ’मिस्टर इंडीया’ फ्लोअरवर गेला त्यापुर्वी अमिताभ किंवा राजेश यांना तो ऑफर करण्यात आला होता म्हणतात. [याबाबत मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्यादरम्यान झालेल्या रियुनिअनचे जे फुटेज युट्य़ूबवर उपलब्ध आहे त्याद्वारे दुजोरा होऊ शकलेला नाही]. पण नायक जर पडद्यावर ‘दिसणार’च नाही तर मग त्याला ‘काम’ कसलं झालं ; सलीम-जावेद यांनी कथा फुलवली. ’मिस्टर इंडीया’ फ्लोअरवर गेला त्यापुर्वी अमिताभ किंवा राजेश यांना तो ऑफर करण्यात आला होता म्हणतात. [याबाबत मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्यादरम्यान झालेल्या रियुनिअनचे जे फुटेज युट्य़ूबवर उपलब्ध आहे त्याद्वारे दुजोरा होऊ शकलेला नाही]. पण नायक जर पडद्यावर ‘दिसणार’च नाही तर मग त्याला ‘काम’ कसलं अशी भूमिका आघाडीच्या अभिनेत्यांनी घेतली अशी वदंता आहे. घरच्याच निर्मितीसंस्थेत काम करायला अनिल कपूर राजी होताच. त्यात श्रीदेवीसारख्या टॉपच्या नायिकेसोबत स्क्रिन शेअर करायची खुशी होतीच. ©\nप्रॉडक्शन असिस्टंट सुरिंदर कपूर यांचा अनिल हा मधला मुलगा. पुढे सुरिंदर कपूर यांनी स्वत:ची निर्मितीसंस्था सुरू केली. थोरला मुलगा बोनीनं ’हम पाच’ या 1980 च्या सिनेमाच्या प्रोडक्शनमध्ये वडीलांच्यासोबत रस घेतला. अनिलला या पडद्यामागच्या मेहनतीइतकंच पडद्यावरील ग्लॅमर खुणावत होतं. त्यासाठी पडेल ती मेहनत घ्यायला तो तयार होता. यासाठी काय काय टक्केटोणपे अनिलनं खालले नव्हते घरच्याच प्रोडक्शन हाऊसवर असिस्टंट म्हणून आघाडीच्या अभिनेत्यांसाठी प्रसंगी छत्री धरून उभा रहा, कधी त्यांचा ड्रायवर बन, नेमानं त्यांना सकाळी सकाळी शूटींगच्या वेळेपुर्वी झोपेतून उठव अशी सारी सारी किरकोळ कामं अनिलनं हसत हसत केली. मिथुन, कन्हैयालाल या अभिनेत्यांना झोपेतून उठवणं कठीण होतं हे अनिलनं एका मुलाखतीत मध्यंतरी सांगितलं. बरं, आधी कुठं कुठं म्हणून यानं ऑडीशन नव्हत्या दिल्या. लेखी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून पुण्याच्या फिल्म इंस्टीट्य़ूटमधील प्रवेशास अनिलला मुकावं लागलं. ’रॉकी’मध्ये संजय दत्तच्या मित्राच्या भूमिकेसाठी त्यानं ऑडीशन दिली, त्यात रिजेक्शन आलं. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये छोटेमोठे रोल केले. 1980 सालच्या ’राजश्री’च्या बॅनरखाली तयार झालेल्या ’एक बार कहो’ सिनेमासाठी पंधराशे रूपये मानधनावरही अनिलनं काम केलं. मग 1983 साली घरच्या बॅनरखाली आला ’वो सात दिन’. त्यात अनिलच्या निरलस कामाचं कौतुक झालं. 1984 साली ‘मशाल’मधील भुमिकेसाठी अनिल कपूरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 1985 च्या ’मेरी जंग’ने अनिलची वर्णी आता ए-लिस्टच्या अभिनेत्यांमध्ये लागली. लोक त्याला अमिताभला पर्याय म्हणून पहायला लागले. अल्थिया गिब्सन हि अमेरिकी टेनिसपटू म्हणते, Winning once can be a fluke; winning twice proves you are the best. ’मेरी जंग’च्या यशानं अनिलच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केलं. ’मिस्टर इंडीया’ ने अनिलचा पार राज्याभिषेकच केला.’मिस्टर इंडीया’ हि त्याच्या जिद्दीला मिळालेली संधीची जोड होती.\n*श्रीदेवी नावाचं पॉवरहाऊस –*\nश्रीदेवीला अभिनयाचं स्कूल का म्हणतात हे समजून घ्यायला ’मिस्टर इंडीया’ पुरेसा आहे. एरवी मुलांशी भांड भांड भांडणारी, त्यांचा त्रागा करणारी सीमा सोहनी मुलं उपाशीयेत म्हणून समजल्यावर अस्वस्थ होते तो क्षण किंवा डागा-तेजा जोडगोळीला पहिल्यांदा भेटते तेव्हा डोक्यावरील हॅटला लगडलेली द्राक्ष, सफरचंद खात खात स्वत:ला इंट्रोड्युस करणारी मिस हवाहवाई किंवा ’मिस्टर इंडीया’ विषयी परमोच्च कौतुक, कुतूहल यासह त्याच्यावर लट्टू झालेली सीमा – सर्व दृश्यात ’श्री’ने ॲक्टींची नवी परिमाणं सिध्द केली. असं म्हणतात की अन्यथा ’बापू’ यांच्या दिग्दर्शनाखाली बेतलेल्या एका चित्रपटासाठी मानधन देऊन निर्माता बोनी कपूर यांनी तीस दिवसांच्या शूटींगसाठी श्रीदेवी हिच्या तारखा बूक केल्या होत्या. त्या इकडे वळत्या करण्यात आल्या. त्या सत्कारणी लागल्या. कारगा सोशल क्लबमध्ये चार्लीच्या वेषात धुमाकूळ घालणारी श्रीदेवी हा हिंदी सिनेमांच्या इतिहासातला एक अजरामर सीन होऊन गेला. अवघ्या नऊ मिनिटांचा हा सीन शूट करायला तब्बल बत्तीस दिवस लागले हे व्हिएफएक्सच्या जमान्यात आज कुणाला खरं वाटणारं नाही. © ’हवाहवाई’ आणि ‘काटे नहीं कटते’ या गाण्यामधील श्रीदेवीपुढं आजकालचे सगळे आयटम सॉंग्ज तद्दन फुटकळ, अळणी आणि निष्प्रभ वाटतात. मामी 2015 च्या ’मिस्टर इंडिया’ रियुनियनसाठी श्रीदेवी आणि प्रमुख कलाकार, जावेद अख्तर, निर्माता बोनी कपूर, सहायक दिग्दर्शक सतीष कैशिक एकत्र आले होते. सगळ्यांनी सिनेमाच्या आठवणी जागवल्या. श्रीदेवीला विचारलं नंतर पत्रकारांनी, “ तुम्ही इतका सर्वोत्कृष्ट नृत्याविष्कार कसा काय साधलात” हि पठ्ठी तिच्या ठेवणीतील विनयभावाने सगळं श्रेय नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांना देऊन मोकळी. हास्य, कारूण्य, दु:ख, क्रोध, विनोद – नवरसातील बहुतेक रस ’श्री’नं बिनचूक वठवले. इतके की, आजच्या आणि पुढील अनेक पिढ्या अभिनेत्रींना टेक्स्ट बूक म्हणून सीमा सोहनीच्या पात्राचा अभ्यास करावा.\n*मोगॅम्बो नावाचा कहर –*\nॲक्टींग इज रिॲक्टींग हे अभिनयाचं सूत्रय. एखादी भावना प्रकर्षानं लोकांत रूजवायची, पोहचवायची तर त्या भावनेवरील प्रतिक्रिया तितकीच ताकदीची आणि तोलामोलाची असायला हवी. अरूण वर्माच्या सालस, सर्‍हदयी, प्रेमळ पात्राला एकदम टोकाची विखारी प्रतिक्रिया अगदी ताकदीनी दिली अमरिश पुरी यांनी. हिंदी चित्रपटसृष्टीला एक यादगार व्हिलन मिळाला. गब्बरचा पट्टा आणि मोगॅम्बोच्या अंगठ्यांचा आवाजा यांचा ‘इको’ सदाके लिए गुंजत राहणारा आहे. दुर्दैव बघा, 1987 साली फिल्मफेअर अवॉर्ड्स काही कारणास्तव दिलेच गेले नाहीत. अन्यथा, पुरी यांच्याखेरीज त्यावर दुसर्‍या कुणाची मोहोर असणार होती\n*नेमके संवाद, सुश्राव्य संगीत, संयत दिग्दर्शन –*\nकॅलेन्डर आणि अरूण रूपचंदच्या दुकानात किराणा सामान आणायला जातात तेव्हा कॅलेन्डर म्हणतो, “चलीये अरूण भय्या घरपर जाके कंकरसे गेहू चुनने है..” किंवा अरूण पेईंग गेस��टचे ’इश्तेहार’ द्यायला ‘अखबार’च्या ऑफीसमध्ये जातो तेव्हा सीमा सोहनी त्याला कुख्यात दरोडेखोर ’मंगलू’ समजून त्याची मुलाखत म्हणून प्रश्न विचारायला लागते. झालेली गफलत लक्षात आल्यानंतर ती अरूणला म्हणते, “अच्छा, तुम मंगलू नहीं हो” किंवा अरूण पेईंग गेस्टचे ’इश्तेहार’ द्यायला ‘अखबार’च्या ऑफीसमध्ये जातो तेव्हा सीमा सोहनी त्याला कुख्यात दरोडेखोर ’मंगलू’ समजून त्याची मुलाखत म्हणून प्रश्न विचारायला लागते. झालेली गफलत लक्षात आल्यानंतर ती अरूणला म्हणते, “अच्छा, तुम मंगलू नहीं हो तो तुम इस कमरेमें क्या कर रहे हो तो तुम इस कमरेमें क्या कर रहे हो” यावर अरूण उत्स्फूर्तपणे म्हणतो, “ मॅडम, आपभी इस कमरेमें हैं और जहां तक मेरा खयाल है, आपभी मंगलू नहीं हैं ” यावर अरूण उत्स्फूर्तपणे म्हणतो, “ मॅडम, आपभी इस कमरेमें हैं और जहां तक मेरा खयाल है, आपभी मंगलू नहीं हैं ”. पुढे सीमा पेईंग गेस्ट म्हणून अरूणच्या बंगल्यात राहायला जाते आणि मुलांच्या फूटबॉलवरून भांडण होते तेव्हा सीमा अरूणला म्हणते,”अब ये फूटबॉल अदालतमें जायेगी.” त्यावर अरूण म्हणतो, “अदालत”. पुढे सीमा पेईंग गेस्ट म्हणून अरूणच्या बंगल्यात राहायला जाते आणि मुलांच्या फूटबॉलवरून भांडण होते तेव्हा सीमा अरूणला म्हणते,”अब ये फूटबॉल अदालतमें जायेगी.” त्यावर अरूण म्हणतो, “अदालत पर अदालत क्यों मॅडम अदालतमें कोई फूटबॉल खेलता नहीं है” [ROFL]. या सार्‍या संवादांमधला सहजपणा प्रत्येकाच्या तोंडून इतक्या बालसुलभ भावानं व्यक्त झाला की संपूर्ण चित्रपटभर एक निर्व्याज हास्य सिनेमा पाहणार्‍याच्या चेहर्‍यावर विलसत राहतं.©\nचित्रपटाची तयारी सुरू झाली तेव्हा संगीत अर्थात लक्ष्मी-प्यारे करणार होते. कीशोर कुमार आणि लक्ष्मी-प्यारे यांच्या जोडीत तेव्हा सारं आलबेल नव्हतं. ‘पुन्हा लक्ष्मी-प्यारेंसोबत गाणार नाही’ अशी प्रतिज्ञा कीशोरदा करून बसले होते. आणि ’जिंदगीकी यही रित हैं..” या गाण्यासाठी कीशोरदांशिवाय दुसरं कोणी कसंच पुरून उरेल याभावनेनं अनिल कपूर अस्वस्थ होता. त्यानं भीत भीत कीशोरदांना साकडं घातलं. मि.इंडीयात तुम्ही गायलाच हवं. ते तयार झाले. बॉलीवूडला, संगीतप्रेमींना जीवनाचं सार सांगणारं एक यादगार गाणं मिळालं. हवाहवाईच्या बाबतीतला तर किस्सा मोठा मजेदार आहे. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गा���ं वास्तविक दुसरंच कुणीतरी गाणं अपेक्षित होतं. फक्त डबिंगच्या तांत्रिक खबरदारीसाठी कविता यांच्या आवाजातील गाण ध्वनिमुद्रीत करण्यात आलं. त्यात एका कडव्यात शब्द होते,\n_समझे क्या हो नादानों, मुझको भोली ना जानो_\n_मैं हूँ साँपों की रानी, काँटा मांगे ना पानी_\n_सागर से मोती छीनूं, दीपक से ज्योति छीनूं_\n_पत्थर से आग लगा लूं, सीने से राज़ चुरा लूं_\n_हाँ चुरा लूं चुरा लूं हाँ हाँ चुरा लूं_\n_*जानू* जो तुमने बात छुपाई, हो जानूं जो तुमने बात छुपाई_\n_कहते हैं मुझको हवा हवाई_\nयातल्या शेवटून दुसर्‍या ओळीत गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी गाण्यात गोंधळ केला. *’जानू’* ऐवजी त्या *’जीनू’* जो तुमने बात छुपाई असं गाऊन गेल्या. पण गाणं आधी रेकॉर्ड झालं तेव्हा याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. जेव्हा फायनली कविताजींचंच गाणं सिनेमात घ्यायचं ठरलं तेव्हा संगीतकार प्यारेलाल यांनी हि गोष्ट कविताजींना सांगितली. त्या अस्वस्थ झाल्या. ‘चुकलेला भाग किंवा संपूर्ण गाणंच मी परत एकदा गाते. आपण परत रेकॉर्ड करू’, असं त्यांचं म्हणणं. मात्र झालेलं गाणंच अवीट झालंय यावर दोघंही संगीतकार ठाम होते. अशा पध्दतीनं आणखी एक गीत संगीतप्रेमींच्या मनात कायमचं घर करून गेलं.©\nआज जे अप्रूप सर्वार्थानं शूजीत सरकार, प्रियदर्शन यांच्या कामाबाबत अनेकांना वाटतं अगदी तितकाच आणि तसाच शेखर कपूर यांच्या कामाचा विस्तार आहे. कुठे ‘मासूम’, कुठे ‘मिस्टर इंडीया’, कुठे ‘बॅन्डीट क्वीन’ आणि कुठे ‘एलिझाबेथ’. यामाणसाकडून अधिक काम व्हायला पाहिजे असं मि. इंडीया बघताना वारंवार वाटत राहतं. राजकुमार हिराणी एकदा म्हटल्याचं आठवतंय, “उत्कृष्ट सिनेमा तो जो तुम्ही कधीही, कुठेही, केव्हाही, कुठपासूनही बघितला तरी तुम्ही तो एंजॉय करू शकता”. शेखर यांची सिनेमा माध्यमावरील हिच पकड मिस्टर इंडीयाभर पदोपदी जाणवत राहते.\nमामी रियुनिअनला सतीष कैशिक यांनी शेअर केलेल्या एक-दोन गोष्टीच सिनेमामागील निर्मात्याची जिद्द, प्रेरणा, समर्पणभाव पुरेशा स्पष्ट करणार्‍या आहेत. कला दिग्दर्शक बिजॉन दासगुप्ता यांनी समुद्रकिनारी मनस्वीपणे डिजाईन केलेला बंगल्याचा सेट होता. या सेटच्या पाठीमागे जी लहान मुलं सिनेमात सहभागी होती त्यांच्या राहण्या-खाण्याची खास सोय बोनी कपूर यांनी केली. मुलांना खेळण्यासाठी वॉलीबॉल, कॅरम होता. त्यांचा शाळे��ा अभ्यास बुडू नये म्हणून खास शिक्षक तैनात होते. तरीही, मुलांना सीनसाठी तयार करण्यात कशी दमछाक होत असे हे आजही सतीष कैशिक मोठ्या अपुर्वाईनं सांगतात. मामीच्या रियुनिअनला जावेद अख्तर म्हणाले तेच खरं, “Only unreasonable people can make film like Mr. India. Only dreamer can think of making it”. खरंचय ते. मिस्टर इंडीया हे बोनी कपूर, सुरिंदर कपूर यांनी पहिलेलं स्वप्न होतं, ते त्यांनी नेटानं सत्यात उतरवलं, भारताला पहिला सुपरहिरो दिला. ©\n*ट्रिवीया –* सिनेपत्रकार व ‘नवरंग रुपेरी’ या चित्रपटविषयक अंकाचे संस्थापक संपादक अशोक उजळंबकर यांनी आमच्याकडे मिस्टर इंडीयाच्या खेळाचे फॅमिली पास दिले होते. हि गोष्ट मी इयत्ता पहिली वर्गात असतानाची. सोबत प्रमोशनल स्टिकरही होते. चाबूकधारी श्रीदेवीचा फोटो आणि मागे टोपीवाल्या अनिल कपूरच्या हास्यमुद्रा असं ते स्टीकर. हे स्टीकर पुढं अनेक वर्ष आमच्या दिवाणखान्याच्या दरवाज्यावर विराजमान होतं. औरंगाबादेत अभिनय टॉकीजमध्ये मी बघितलेला मिस्टर इंडीया हा पहिला सिनेमा. पुढे उजळंबकर काकांना मी ‘मिस्टर इंडीया’चे काका म्हणायचो ते आजवर म्हणतोच. त्यांचा नंबरही माझ्या फोनमध्ये याच नावाने सेव आहे.\nदिग्दर्शक शेखर कपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n(लेखक हे व्यवसायाने वकील असून सिनेमा माध्यमाचे अभ्यासक आहेत)\nबंगाली सिनेमाचे दिग्गज अभिनेते ‘सौमित्र चटर्जी’ यांचे निधन\n‘इमेल फिमेल’ २६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात\nदुर्गामती चे फेसेस ऑफ डीसीट\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nज्येष्ठ तेलुगू आणि हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे ९२ व्या वर्षी निधन\n‘आलंय माझ्या राशीला’ १० फेब्रुवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित\nप्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझी मध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु\n‘थलापथी 67’या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम मेनन आणि अर्जुन यांचा झाला समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navrangruperi.com/television/rajaranichigajodi-coloursmarathi/", "date_download": "2023-02-04T05:46:07Z", "digest": "sha1:HSC4RW4ZAF7SDTYDO7A4M7VXUEJ7L2XU", "length": 10131, "nlines": 169, "source_domain": "navrangruperi.com", "title": "संजु आणि रणजीतची पुन्हा बांधली जाणार लग्नगाठ ! - Navrang Ruperi", "raw_content": "\nसंजु आणि रणजीतची पुन्हा बांधली जाणार लग्नगाठ \nसंजु आणि रणजीतची पुन्हा बांधली जाणार लग्नगाठ \nमहारविवार एका तासाचा महाएपिसोड संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर\nसंजीवनी आणि रणजीतच्या आयुष्यात आलेल्या कसोट्यांना ते दोघे मिळून सामोरी गेले… कितीही खडतर प्रवास असला तरी देखील या दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही… कठीण परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते हे अगदी खरे … घराची प्रतिष्ठा आणि वडिलांकडून मिळालेल्या धमकीमुळे रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य अखेर ढालेपाटील कुटुंबासमोर आले… संजु आणि रणजीत यांच संपूर्ण आयुष्य यामुळे बदललं… हे कळल्यानंतर संपूर्ण ढाले पाटील कुटुंबाची अब्रू धुळीला मिळाली… रणजीतला या सगळ्या घडल्या प्रकारामुळे खूप मोठा धक्का बसला. या प्रकरणामुळे संजुने रणजितचा विश्वास पुर्णपणे गमावला… संजु रणजीतने त्यांचे मूल गमावले… ते एकमेकांपासून दुरावले… यामुळे राजा रानीचा सुखी संसार मोडणार की काय असे वाटत असतानाच रणजीतने एक निर्णय घेतला आहे … आणि आता त्यामुळेच संजु – रणजीतची लग्नगाठ पुन्हा बांधली जाणार आहे… तेंव्हा नक्की बघा एका तासाचा महाएपिसोड ६ डिसेंबर संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…\nसंजु आणि रणजीतचे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल रणजीत आणि कुसुमावतीचा विश्वास संजु कसा पुन्हा मिळवेल रणजीत आणि कुसुमावतीचा विश्वास संजु कसा पुन्हा मिळवेल कसे त्यांचे मन जिंकेल कसे त्यांचे मन जिंकेल देवाच्या कृपेने संजुला पुन्हा एक संधी मिळाली आहे, दैवाने संजीवनीचा हात रणजीतच्या हाती दिला आहे आता हे दोघे कसे नियतीवर मात करून राजा – रानीचा संसार करतील देवाच्या कृपेने संजुला पुन्हा एक संधी मिळाली आहे, दैवाने संजीवनीचा हात रणजीतच्या हाती दिला आहे आता हे दोघे कसे नियतीवर मात करून राजा – रानीचा संसार करतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे… तेंव्हा पुढे काय होईल बघत रहा ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये कलर्स मराठीवर.\nतेंव्हा नक्की बघा एका तासाचा महाएपिसोड ६ डिसेंबर संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर…\nज्येष्ठ तेलुगू आणि हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे ९२ व्या वर्ष�� निधन\n‘आलंय माझ्या राशीला’ १० फेब्रुवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित\nप्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझी मध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु\n'थलापथी 67'या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम मेनन आणि अर्जुन यांचा झाला समावेश\nरणवीर सिंगने सांगितले इतर टीव्‍ही ऑफर्सपेक्षा ‘दि बिग पिक्‍चर’ला होकार देण्‍यामागील कारण\nसुंदरा मनामध्ये भरली मालिकेने गाठला २५० भागांचा पल्ला \nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nज्येष्ठ तेलुगू आणि हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे ९२ व्या वर्षी निधन\n‘आलंय माझ्या राशीला’ १० फेब्रुवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित\nप्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझी मध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु\n‘थलापथी 67’या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम मेनन आणि अर्जुन यांचा झाला समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/17/05/2021/chandrapur-organizing-poets-meeting-for-corona-vaccination-awareness/", "date_download": "2023-02-04T06:48:35Z", "digest": "sha1:LWIEPBPFWHIGUTDUNADZBH2Z77TA3H46", "length": 16185, "nlines": 219, "source_domain": "newsposts.in", "title": "कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन | Newsposts.", "raw_content": "\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nसमाज भवनासाठी निधी दिल्याबदल तेलगू समाज बांधवांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार…\nदोन महिन्याची गर्भवती वाघिण हत्येप्रकरणी पाच आरोपी गजाआड\nजनावरे चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार\nखासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू लोकांना धान्य किट वाटप\nHome Covid- 19 कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन\nकोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन\nचंद्रपूर : सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोर���ना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून विविध शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांसाठी कोरोना लसिकरण मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसिकरण करावे, यासाठी चंद्रपूरातील फिनिक्स साहित्य मंचाने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आभासी कविसंमेलनाचे आयोजन केले आहे.\nशासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृत्ती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहीमेचा विशेष प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने २० मे रोजी ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित ‘संदेश कोरोना लसिकरणाचा’ या विषयावर कविसंमेलन प्रसिद्ध युवा कवी व माह्यी परदेश वारीचे लेखक गोपाल शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेत होईल.\nसुत्रसंचालन कवी नरेशकुमार बोरीकर तर आभार कवी सुरेंद्र इंगळे करतील. कवीसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन गोंडपिपरीचे सहा.गटविकास अधिकारी तथा कवी संमेलनाचे आयोजक धनंजय साळवे, कवी विजय वाटेकर, कवी धर्मेंद्र कन्नाके यांनी केले आहे. कविसंमेलनात सहभागी कविंच्या रचना शासन स्तरावर जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना फिनिक्स साहित्य मंचातर्फे सुपुर्द करण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.\nPrevious articleचंद्रपूर | 1282 रुग्ण कोरोनामुक्त तर 20 मृत्यू , 674 पॉझिटिव्ह\nNext articleपुन्हा ‘गँगवार’ भडकले\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nसमाज भवनासाठी निधी दिल्याबदल तेलगू समाज बांधवांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार\nदोन महिन्याची गर्भवती वाघिण हत्येप्रकरणी पाच आरोपी गजाआड\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nघुग्घुस : येथील पोलीस स्टेशन येथे आरोग्य विभाग व पोलीस विभागाने मोहीम राबवून विना मास्कने फिरणाऱ्यांची अँटीजेन व आरटीपिसीआर तपासणी केली. यावेळी 105 नागरिकांची अँटीजेन...\nसमाज भवनासाठी निधी दिल्याबदल तेलगू समाज बांधवांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार...\nदोन महिन्याची गर्भवती वाघिण हत्येप्रकरणी पाच आरोपी गजाआड\nजनावरे चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार\nख���सदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू लोकांना धान्य किट वाटप\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nसमाज भवनासाठी निधी दिल्याबदल तेलगू समाज बांधवांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार\nदोन महिन्याची गर्भवती वाघिण हत्येप्रकरणी पाच आरोपी गजाआड\nजनावरे चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार\nखासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू लोकांना धान्य किट वाटप\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nघुग्घुस शहरात विना मास्कने फिरणाऱ्यां 105 नागरिकांची Antigen व RT-PCR तपासणी\nसमाज भवनासाठी निधी दिल्याबदल तेलगू समाज बांधवांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार…\nदोन महिन्याची गर्भवती वाघिण हत्येप्रकरणी पाच आरोपी गजाआड\nजनावरे चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार\nखासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू लोकांना धान्य किट वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/crime-against-two-for-assaulting-a-woman/", "date_download": "2023-02-04T06:31:25Z", "digest": "sha1:CYXADF6662X47I7TMYN6EJEDP4C2OY2D", "length": 7967, "nlines": 86, "source_domain": "sthairya.com", "title": "महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nमहिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा\n दि. १६ जानेवारी २०२३ सातारा महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान गणेश जिजाबा गुरव रा. म्हावशी, तालुका पाटण यांची पत्नी त्यांच्या गुरवाळ नावाच्या शिवारातील रस्त्यावर चालली असताना तेथीलच शंकर पांडुरंग गुरव, प्रशांत शंकर गुरव यांनी तिला शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. याबाबतची फिर्याद पाटण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.\nप्रवचने – नामाकरताच नाम घ्यावे\nभुईंज पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड चोरट्याला केली अटक; मोटरसायकल हस्तगत\nभुईंज पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड चोरट्याला केली अटक; मोटरसायकल हस्तगत\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद��ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://watla-tasa.blogspot.com/2007/04/", "date_download": "2023-02-04T06:22:13Z", "digest": "sha1:XSS32C2ZB5NUB5I7PTQEVG5LGUUERJEU", "length": 6397, "nlines": 97, "source_domain": "watla-tasa.blogspot.com", "title": "\"वाटलं तसं\": एप्रिल 2007", "raw_content": "\neXactly, जसं \"वाटलं तसं\"\nरविवार, ८ एप्रिल, २००७\nद्वारा पोस्ट केलेले ऋयाम येथे ९:२३ AM 1 टिप्पणी:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)\nरात्री कंपनीतून निघताना अमितच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या.. पण लगेचच \"आज लवकर येतो\" सांगुन आपण \"दुसर्‍या दिवशी रात...\n※' सदर पोस्ट मधला मजकुर थोडासा \" अलिश्ल \" आहे ' असे म्हटले गेल्यामुळे वाचकांनी नोंद घ्यावी आणि इच्छा (\n\" (रेईको लॉजः भाग २)\n\"रेईको लॉज\"चा पुढचा भाग. \"...अशी वेळ आयुष्यात कधी येते का कोणाच्या\", अमित विचारात पडला होता.. लहानपणी ऐकलं होतं, ...\nउगवत्या सुर्याचा देश : नैसर्गिक / भौगोलिक फरक - सारयाला सलाम \n\"थंडी कमी होऊ लागलीये नाही ह्या आठवड्यापासुन\" कालच मनात म्हटलं.. \"आता काही याची गरज नाही.\" आणि हीटर बंद केला. रात्रीचे ...\nआजा नच लेऽ नी आजा नच लेऽ\nकाही काही मित्र कसे बोलावलं की लगेच येतात काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश कसे काय माहीत, पण लग्गेच येतात. आपण मग 'आयला...\nआयला ऑरकुट तू पण\nआयला ऑरकुट तू पण भावा, तू पण लायकी काड लास बग.... \" च्या~ माली~ धलुन धूम फ टैक~~~\"\n\"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके \", हसत तो ड्रायव्हरला म्हटला. ड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि \"ओके साहेब. गुड...\nकारण आता मी मोठी झाले...\nमी, आई, आजोबा, बाबा, डाट्टव, शुती. अऊप दादा. आदिती मावशी, आबा, आजी... भा काकु. भा काका. रतनचंद. पालिशवाला. मावशीच्या लग्नाला कोणकोण जायचं\nमै और मेरी बेली, अक्सर ये बाते करते हैं ..\nमै और मेरी बेली.. अक्सर ये बाते करते है........ | तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता सचमुच.... तुम ना होती तो कैसा होता उस पिझ्झा को मै ना न केहता ...\n माझा जन्मः - १९८३. माझे वयः - २५. ( आयुष्यभर ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का ) अरे-तुरे-कारे मधे बोललात तर चांगलं वाटेल. जरा आपलेपणा असतो नाही का मला मनापासुन वाटतं: - \"चांगले लोक जगात फार कमी असतात आणि ते चांगल्या लोकांना कुठे ना कुठे नक्की भेटत रहातात. तोपर्यंत भेटत रहायचं पकाऊ लोकांना. ;) \"\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. MvH द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/20158/", "date_download": "2023-02-04T06:42:12Z", "digest": "sha1:WHB5U4UREAQWKYMLHJGUAQHMGQODTZEW", "length": 21240, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हेर्डर, योहान गोट्‌फ्रीट फोन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहेर्डर, योहान गोट्‌फ्रीट फोन\nहेर्डर, योहान गोट्‌फ्रीट फोन\nहेर्डर, योहान गोट्‌फ्रीट फोन : (२५ ऑगस्ट १७४४–१८ डिसेंबर १८०३). जर्मन समीक्षक, ईश्वरविद्यावेत्ता आणि तत्त्वज्ञ. जन्म मोहसंगेन, पूर्व प्रशिया (आता मोराग), पोलंड येथे एका गरीब कुटुंबात. स्थानिक शाळांतून त्याचे शिक्षण झाले. १७६२ मध्ये केनिंग्झबर्ग येथे तो ईश्वरविद्या, तत्त्वज्ञान आणि साहित्य ह्या विषयांचे अध्ययन करू लागला. येथे तो विख्यात जर्मन तत्त्वज्ञ ⇨ इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) आणि योहान गेओर्ग हामान (१७३०–८८) ह्या तत्त्वज्ञांशी त्याचा निकटचा संबंध आला.\nहेर्डर १७६४ च्या नोव्हेंबरात हेर्डर रिगा (त्या वेळी रशियन साम्राज्याचा भाग असलेले) येथे धर्मोपदेशक म्हणून गेला. त्याचे आरंभीचे ग्रंथ तेथेच प्रसिद्ध झाले. ‘फ्रॅगमेंटस ऑन मॉडर्न जर्मन लिटरेचर’ (१७६६-६७, इं. शी.), ‘फॉरेस्ट्स ऑफ क्रिटिसिझम’ (१७६९, इं. शी), ‘एसेज ऑन द ऑरिजिन ऑफ लँग्वेज’ (१७७२, इं. शी.), शेक्सपिअर (१७७३), ‘व्हॉइसीस ऑफ द पीपल इन साँग्ज’ (१७७८, इं. शी.), आयडियाजऑन द फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी ऑफ मनकाइंड (४ खंड, १७८४–९१) हे त्याचे उल्लेखनीय ग्रंथ.\nअठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बुद्धिवादाला विरोध करून संस्कृति-संवर्धनाच्या प्रक्रियेत मानवी भावनेचेही मोल ओळखले पाहिजे व्यक्तित्वाचा पूर्ण विकास साधायचा असेल, तर बुद्धी आणि भावना यांचा सुसंवाद झाला पाहिजे, अशी भूमिका घेणाऱ्या स्टुर्म उंड ड्रांग (इं. अर्थ स्टॉर्म अँड स्ट्रेस) ह्या चळवळीस हेर्डरचे मोलाचे योगदान झाले.\nविश्वविख्यात जर्मन साहित्यिक ⇨ गटे (१७४९–१८३२) ह्याच्यावरही हेर्डरचा प्रभाव पडला. परिणामतः आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात गटेवर स्टॉर्म अँड स्ट्रेस ह्या चळवळीचा प्रभाव पडला होता.\nहेर्डरच्या मते साहित्याचे कार्यक्षेत्र केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसूनते राष्ट्रीय जीवनाला व्यापून टाकीत असते. वाङ्मय आणि कला याकाही साहित्यिक कलावंतांच्या वैयक्तिक बाबी नव्हेत. त्यात खरे पाहता जनतेच्या जीवनाचे, राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतिबिंब पडू दिले पाहिजे. राष्ट्राच्या परंपरा, संस्कृतीची वैशिष्ट्ये, जनतेच्या श्रद्धा, निसर्गसृष्टीची रूपे इत्यादींचा साहित्यिकाच्या मनोवृत्तीवर आणि वाङ्मयकृतींवर प्रभाव पडणे हे अनिवार्य तसेच आवश्यक असते. जातिवंत काव्य हे सहजस्फूर्त असते. ते उसनवारीने अथवा नसत्या खटाटोपाने प्रसविता येत नाही. भोवतालच्या परिस्थितीशी तादात्म्य पावलेल्या कवीच्या मनात ते आपोआप जागे होते. प्राचीनकाळी मानवाच्या मुखावाटे जे आर्ष, आद्य वाङ्मय बाहेर पडले, ते तर अभिजात साहित्याचे अत्युत्कृष्ट उदाहरण मानले पाहिजे.\nहेर्डरने मानवी इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन अवलंबिला. त्या काळी उत्क्रांतिवाद जन्मास आलेला नव्हता. तरीही हेर्डरने आपल्या इतिहासविषयक तसेच अन्य विवेचनात वैकासिक पद्धतीचा अवलंबकेला. इतिहास म्हणजे मानवजातीच्या विकासाचा, प्रगतीचा वृतान्त होय, असे तो मानीत असे. विकासाच्या वरवरच्या पायऱ्यांवर अधिकाधिक विविधता आणि व्यक्तिवैशिष्ट्ये प्रकट होत असतात, असे त्याचे मुख्य सूत्र होते. मानवजात मुळात एकच आहे तथापि देशकालपरिस्थित्यनुसार राष्ट्राराष्ट्रांत भेद निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्राला आगळे स्वरूप, स्वतःचे वैशिष्ट्य प्राप्त झाले. यास्तव सुबुद्ध व्यक्तींनी आपापल्या राष्ट्रीय वैशिष्ट्यांचे जतन करणे जरूरीचे आहे. अशा राष्ट्रवादाचा हेर्डरने पुरस्कार केला परंतु त्याचा राष्ट्रवाद विसाव्या शतकातल्या नाझींच्या राष्ट्रवादाप्रमाणे संकुचित स्वरूपाचा नव्हता. नाझींचा राष्ट्रवाद वांशिक भेदांवर, मानवा-मानवांमधल्या उच्चकनिष्ठतेच्या कल्पनांवर आधारलेला होता तर हेर्डरचा राष्ट्रवाद मानवजातीच्या मूलभूत एकात्मतेवर उभारलेला होता.\nविश्वाची एकात्मता प्रमाण मानणाऱ्या हेर्डरला ब्रूनो (१५४८–१६००) आणि स्पिनोझा (१६३२–७७) यांच्या अद्वैतवादाचे विशेष आकर्षणवाटत असे. विशेषतः विश्वामध्ये विरोधी तत्त्वे अविरोधाने नांदत असतात. हे ब्रूनोचे सूत��र त्याला फार प्रिय होते. कांटने आपल्या ज्ञानप्रक्रियेच्या विवेचनात इंद्रियवेदन आणि प्रज्ञा, आशय आणि आकार या दोहोंत द्वैत कल्पून मानवी मनाच्या एकात्मतेवर घाला घातला, असा त्याचा कांटच्या तत्त्वज्ञानावर प्रधान आक्षेप होता.\nपहा : जर्मन साहित्य.\nकेळशीकर, शं. हि. कुलकर्णी, अ. र.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postहेडीन, स्व्हेन आँडर्स\nNext Postहेस, वॉल्टर रूडोल्फ\nहेगेल, जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख\nड्रीश, हान्स आडोल्फ एडूआर्ट\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21346/", "date_download": "2023-02-04T05:56:33Z", "digest": "sha1:VSBN4CVXBNJ5MKLMKDA7PVLEYDOUKMA5", "length": 13845, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कोर्याक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकोर्याक : ईशान्य सायबीरियातील एक मंगोलवंशी जमात. १९६० साली त्यांची संख्या केवळ ६,३०० होती. वांशिक व भाषिक दृष्ट्या या हेक एस्किमोंना जवळचे आहेत. मासेमारी, मुख्यतःखेकडे पकडणे, रेनडिअर पाळणे आणि लोकर मिळविण्यासाठी प्राण्यांची शिकार करणे, हे त्यांचे मुख्य व्यवसाय होत. त्यांच्या प्रदेशातील तपमान हिवाळ्यात सरासरी १२° से. व उन्हाळ्यात १८° से. असते. कोर्याक रेनडिअरच्या कातडींचे कपडे वापरतात. कुत्र्याच्या किंवा रेनडिअरच्या गाडीचा मालवाहतुकीसाठी वापर करतात.\nकोर्याक समाजात वर्गश्रेणी नाही. खेडेगाव व बीजात्मक कुटुंब या प्रमुख सामाजिक संस्था असून आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक जीवन त्यांवर आधारभूत असते.\nकोर्याक जडप्राणवादी आहेत. शामनला यांच्या समाजात महत्त्व असते. रशियन सरकारने यांच्या प्रदेशात शाळा सुरू केल्या आहेत. तसेच त्यांना सामूहिक शेतीत सामावण्याचा प्रयत्नही चालू आहे.\nएक हजार लोकवस्ती असलेले पलाना हे खेडेगाव त्यांचे राजधानीचे शहर आहे आणि कोर्याकांचा यूरोपीय लोकांशी प्रथम संबंध सतराव्या शतकात आला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/indian-hockey-player-vandana-katariyas-family-alleged-people-for-accusing-them-after-indian-hockey-team-losses-match-in-tokyo-olympics-972498", "date_download": "2023-02-04T04:46:08Z", "digest": "sha1:W5RGKB6UF2YIAIJMCH4QI4BYO4F5YNTF", "length": 5537, "nlines": 58, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "\"जात जाता जात नाही\"; महिला हॉकी संघाच्या खेळाडूच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप | Indian Hockey player Vandana katariya's family alleged people for accusing them after Indian Hockey team losses match in Tokyo Olympics", "raw_content": "\nHome > News > \"जात जाता जात नाही\"; महिला हॉकी संघाच्या खेळाडूच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप\n\"जात जाता जात नाही\"; महिला हॉकी संघाच्या खेळाडूच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप\nमहिला हॉकी संघाच्या खेळाडू वंदना कटारिया यांच्या कुटुंबियांनी काही उच्च जातीतील लोकांनी आपल्याला व वंदनाला शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे\nएकीकडे भारतीय पुरूष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करत इतिहास रचला असतांना, आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या महिला हॉकी संघाच्या सामान्याकडे. सेमीफाइनलमध्ये भारतीय महिल संघ जरी पराभुत झाला असला तरी संपुर्ण देशवासियांकडून महिला संघाला प्रोत्साहन दिलं जात आहे.याच दरम्यान भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांनी एक गंभीर आरोप केला आहे.\nवंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, भारतीय महिला संघाचा सेमीफाइनलमध्ये पराभव झाल्यानंतर काही उच्च जातीतील लोकांनी जातीयवादी नावे घेत तिला शिव्या दिल्या.दरम्यान याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. वंदना कटारिया हरिद्वारच्या रोशनाबाद गावात राहते तिच्या घराशेजारी राहणाऱ्या उच्च जातीतील दोन व्यक्तींनी तिच्या घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ केली, आणि घरासमोर फटाके फोडले असा आरोप तिच्या घरच्यांनी केला. शिवाय त्यांनी 'भारतीय टीम यासाठी पराभुत झाली कारण भारतीय संघात प्रमाणापेक्षा जास्त दलित खेळाडू आहेत' असं म्हटल्याचे वंदना यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.\nभारतीय महिला संघ पराभुत झाल्यानंतर आमच्या घरासमोर बराच वेळ गोंधळ सुरू होता असंही त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.या घटनेनंतर पोलिसांनी गांर्भियाने दखल घेत कारवाई केली आहे. संबधित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/uncategorized/", "date_download": "2023-02-04T06:35:51Z", "digest": "sha1:7LIGTJ7XSSZSUJHMYFRKD74MHEWVITVI", "length": 14867, "nlines": 222, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Letmark of education department to sanitation campaign", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त मोरिंगा आणि आवळा\nशरीराला निरोगी ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही अजरापासून आपले संरक्षण करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचे अत्यधिक महत्व आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे सध्या...\nचर्चा फक्त माय महानगरच्या खुल्लम खुल्ला मुलाखतींची\nराजकारणामध्ये नुसत्या ओळीत बातमी शोधावी लागते असे म्हणतात. अशाच बिटवीन द लाईन्सच्या चर्चांच्या बातम्या होतात. माय महानगरच्या खुल्लम...\nMy Mahanagar video असे व्हिडिओ ज्यांना मिळाली लाखोंची पसंती\nमाय महानगरच्या सामाजिक आणि राजकीय बातम्यांना जसा उदंड प्रतिसाद मिळतो, त्याच पद्धतीचे भरभरून असे प्रेम नेटकरांनी माय महानगरच्या...\nकोरोना पळवण्यासाठी महिलांची जलाभिषेकाची शक्कल \nदेशातील प्रत्येक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासोबच गुजरात राज्यालाही कोरोनाचा प्रचंड फटका बसला आहे. गुजरातमध्ये...\nगॅस गिझरचा स्फोट : युवकाचा मृत्यु\n बाथरूममध्ये गॅझ गिझरचा स्फोट होउन युवकाचा जीव गुदमरून मृत्यु झाला. नविन नाशिक येथील दौलतनगर येथे ही...\nस्वच्छता अभियानाला शिक्षण विभागाचा लेटमार्क\nकेंद्र सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘गंदगी मुक्त अभियान’ सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ८ ते १५ ऑगस्टदरम्यान शाळास्तरावर स्वच्छता अभियान ही विशेष मोहीमेंतर्गत...\nस्वतंत्र भारताचे पहिले अर्थतद्न्य\nद्वारकानाथ गणेश देशमुख आणि भागिरथीबाई यांचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ मध्ये रायगड किल्ल्या जवळच्या नातेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रोहा...\n‘हर्ड इम्युनिटी’ आहे तरी काय\n'हर्ड इम्युनिटी डेव्हलप' होणे हाच कोरोनावरचा एक उत्तम उपाय असू शकतो, असे संशोधक सांगत आहेत. पण, हर्ड इम्युनिटी म्हणजे काय आणि कोरोनासारख्या आजारामध्ये केवळ...\nNashik Corona update : 503 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nठाकरे की पवार, संजय राऊत नेमके कुणाचे\nमहाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची शरद पवार यांच्यासोबतची जवळीक दिसून आली. त्यामुळे संजय राऊत हे नेमके कुणाचे\nराममंदिर भुमीपूजन : त्र्यंबकेश्वरहून माती आणि गोदाजल आयोध्येला रवाना\nअयोध्या येथे उभारण्यात येणार्‍या राम मंदिराकचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहेत. यासाठी त्र्यंबकेश्वर येथून माती आणि गोदावरी नदीच��� उगमस्थान असलेल्या ठिकाणचे पाणी, कुशावर्त...\nगेट परीक्षा फेब्रुवारी २०२१ मध्ये\nआयआयटी मुंबईकडून घेण्यात येणारी ‘गेट २०२१’ ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही परीक्षा यंदा वेगवेगळ्या...\nनाशकात बिबट्याचा बछडा जेरबंद\nपळसे शिवारातील गवंदे मळा परिसरातील संतोष रामदास गायधनी यांच्या मळ्यात लावलेल्या पिंज-यात २१ जुलै रोजी पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. सकाळी नागरिकांनी पिंजऱ्याचा दरवाजा...\nवारंवार छेड काढणाऱ्या सावत्र बापाचा खून\nनाशिकरोड येथील गोरेवाडीतील खंडू गायकवाड मळ्यात राहणाऱ्या सावत्र बापाचा खून केल्याची घटना आज (दि.14) रात्री घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी व...\nमहिला प्रांत अधिकार्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न\nनिफाडच्या महिला प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गुरूवारी (दि.२) रात्री आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात...\nपाकमधील दहशतवादी हल्ल्याचे भांडवल करण्याचा चीनचा डाव फसला\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनला जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध करत चीन भारताविरोधी मोर्चेबांधणी...\nPhotos : BJP ने आयोजित केली चंद्रकांता गोयल यांची श्रध्दांजली सभा\n123...15चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\nPhoto : अभिनेत्री वनिता खरातच्या हातावर रंगली मेहंदी\nPhoto : भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/05/22/steroids-affects-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81/", "date_download": "2023-02-04T05:13:55Z", "digest": "sha1:OPS3QLZ2IWTQINGSQEOL2IEDFHD6HEYU", "length": 18912, "nlines": 138, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Steroids Affects | आकर्षक दिसण्यासाठी कुठेतरी तुम्ही स्टेरॉइडचा वापर करत नाही... - Policenama - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nSteroids Affects | आकर्षक दिसण्यासाठी कुठेतरी तुम्ही स्टेरॉइडचा वापर करत नाही… – Policenama\nSteroids Affects | आकर्षक दिसण्यासाठी कुठेतरी तुम्ही स्टेरॉइडचा वापर करत नाही… – Policenama\nPolicenama – सचोटी आणि निर्भीड\nDevendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे”, राज्य…\nPune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण, सोशल मीडियावर फोटो…\nPune Crime | सराफी व्यावसायिकावर भरदिवसा हल्ला करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – Steroids Affects | जिममध्ये तुम्ही अनेकदा खूप आकर्षक आणि सुडौल स्नायू असलेले अनेक लोक पाहिले असतील. अनेकदा असे दिसून येते की जे लोक जिममध्ये स्नायूंचा समूह वेगाने वाढवण्यासाठी जातात ते प्रोटीन पावडरच्या नावाखाली नकळत स्टिरॉइड्सचा (Steroids) वापर करू लागतात. यामुळे शरीराचे स्नायू वेगाने वाढतात, सुडौल होतात, परंतु दीर्घकालीन विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते (Steroids Affects).\nसंशोधनात असे दिसून आले आहे की, स्टिरॉइड्सचा अतिवापर आपल्याला गंभीर संकटात टाकू शकतो, काही परिस्थितींमध्ये त्याचे दुष्परिणाम हृदयरोगाचा धोका (Risk Of Heart Disease) देखील वाढवतात, जे जीवघेणा असू शकतात. प्रोटिन पावडरच्या नावाखाली बाजारात विकल्या जाणार्‍या स्टेरॉइड्सचे सेवन टाळा जेणेकरून मसल्स मास वाढेल, अन्यथा तुम्ही मोठ्या त्रासाला बळी पडू शकता (Steroids Affects).\nनैसर्गिक मर्यादेपेक्षा स्नायूंची शक्ती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी, काही लोक अ‍ॅनाबोलिक-एंड्रोजेनिक स्टिरॉइड्स (एएएस) चे सेवन करण्यास सुरवात करतात, असे आरोग्य तज्ञ म्हणतात. एएएस टेस्टोस्टेरॉनचा एक कृत्रिम प्रकार आहे, जो पुरुषांचा लैंगिक संप्रेरक मानला जातो. सतत एएएस असलेल्या पावडरचे सेवन केल्याने आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जिम ट्रेनर आणि संघसहकार्‍यांच्या प्रभावाखाली अनेक जण याचं सेवन करायला सुरुवात करतात, ज्यामुळे भविष्यात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. हे अधिक सविस्तरपणे समजून घेऊया (Side Effects Of Steroids).\nअ‍ॅनाबॉलिक-अँड्रोजेनिक स्टिरॉइड्स नोंदवलेल्याप्रमाणे टेस्टोस्टेरॉनचे कृत्रिम प्रकार आहेत. टेस्टोस्टेरॉन, संप्रेरक शरीरात आपोआप तयार होते. जेव्हा आपण एएएसचे सेवन करून त्याची पातळी वाढवतो, तेव्हा यामुळे स्नायू, शरी���ाचा आकार, सेक्स ड्राइव्ह आणि बर्‍याच प्रकारचे बदल होतात. सतत मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचे सेवन केल्यास शरीरावर अनेक प्रकारचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात.\nअभ्यासातून असे दिसून आले आहे की जर आपण अ‍ॅनाबोलिक-एंड्रोजेनिक स्टिरॉइड्स (Anabolic-Androgenic Steroids) असलेल्या पावडरचे जास्त प्रमाणात किंवा तज्ञांच्या सल्ल्याशिवाय सेवन करत राहिलात तर यामुळे हृदयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. एएएस रक्तदाब वाढवू शकतो, आपल्या हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलच्या आकारासह. यामुळे, आपल्याला गंभीर परिस्थितीत हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.\nअ‍ॅनाबॉलिक-एंड्रोजेनिक स्टिरॉइड्समुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तसेच यकृत रोगाचा धोका वाढतो. काही परिस्थितींमध्ये, एएएस-युक्त पावडरचे जास्त सेवन केल्याने आपल्या यकृताचे नुकसान देखील होऊ शकते. संशोधनात असे आढळून आले आहे की, जर ते मोठ्या प्रमाणात सेवन केले गेले तर यकृत निकामी होण्याचा धोका यामुळे खूप जास्त असू शकतो.\nअ‍ॅनाबॉलिक-अँड्रोजेनिक स्टिरॉइड्समुळे आपल्यात संप्रेरक असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे पुरुषांचे स्तनाचे ऊतक होण्याचा धोका वाढतो आणि प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.\nसंशोधनात असे सूचित केले गेले आहे की टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन एएएसच्या अत्यधिक सेवनामुळे कमी होते तसेच हायपोगोनॅडिझमच्या समस्येतही वाढ करू शकते,\nज्यामध्ये वृषण संकुचित होणे आणि शुक्राणूंचे उत्पादन कमी होणे, असे तोटे होतात.\nफक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा\n(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.\nत्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)\n आरामासाठी ‘हे’ घरगुती उपाय वापरा\nHome Remedy For Asthma | दम्यावर आराम देऊ शकतात ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या\nSymptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या\n उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य\nWhy Share Market Is Going Down | अखेर का कोसळत आहे भारतीय शेयर बाजार प्रत्येक गुंतवणुकदाराने जाणून घेतली पाहिजेत ‘ही’ कारणे\nDeepali Sayed | अभिनेत्री दिपाली ���य्यद यांची देवेंद्र…\nNamrata Malla Bikini Video | बिकिनी घालून नम्रता मल्लानं…\nPune Crime | सराफी व्यावसायिकावर भरदिवसा हल्ला करुन दरोडा…\nSatara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात…\nBJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान;…\nDevendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या…\nFraud Alert | SBI च्या ग्राहकांना सरकारनं केलं सावध,…\nPune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण,…\nPune Crime | सराफी व्यावसायिकावर भरदिवसा हल्ला करुन दरोडा…\nPune Crime | शेजाऱ्याच्या घरात चोरी करुन खरेदी केले पिस्टल…\nPune Crime | कोंढव्यात निवडणूक निर्णय अधिकारी महिलेला…\nPune Crime | पुण्याच्या नर्‍हे परिसरातील सीएनजी पंपावर…\nPetrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा…\nAjit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nDevendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे”,…\nBusiness Idea | ‘या’ फूलाच्या शेतीतून करा लाखो रुपयांची…\nPune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक हजार लिटर…\nSkin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’…\nDeepali Sayed | दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या…\nRaj Thackeray Pune Sabha | ‘आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही\nPetrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या\nZydus Lifesciences | ‘ही’ कंपनी रू. 650 ला खरेदी करणार आपला शेअर, आता रू. 357 मध्ये मिळत आहे स्टॉक, बातमी…\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nशेती कायदे : कृषी कायदे मागे घेणं हा अहंकाराचा पराभव- सा ...\nAgriculture News: खानदेशातील शेतकरी वळणार सुबाभूळ शेतीकड ...\nविधान परिषदेची धामधूम, नेत्यांच्या जोरबैठका, बच्चू कडू ट ...\nपायताण हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही ...\n‘छत्रपती’चे गाळप बंद – Sakal ...\nतुकडाबंदीमुळे शेतकरी सावकारी पाशात; अत्यावश्यक वेळीही वि ...\nJalna News: तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या; नापिकी, कर्जबाजर ...\nउत्तम बीजोत्पादन, यांत्रिक प्रतवारीद्वारे दर्जेदार कांदा ...\nउद्याच्या चाबूक मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हा\nLatest Marathi News | बिबट्याचा धुमाकूळ; बंदिस्त कुंपणात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/24/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8/", "date_download": "2023-02-04T06:15:48Z", "digest": "sha1:P4E67IPYDWWKSR6KR7455GRARGJKAAXO", "length": 10480, "nlines": 82, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "निलंबनाचा श्रीगोंद्यात निषेध: जयंत पाटील यांचे निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू - दिव्य मराठी - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nनिलंबनाचा श्रीगोंद्यात निषेध: जयंत पाटील यांचे निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू – दिव्य मराठी\nनिलंबनाचा श्रीगोंद्यात निषेध: जयंत पाटील यांचे निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू – दिव्य मराठी\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केल्याने राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार राहुल जगताप, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या वतीने जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याबाबतचे व राज्य सरकारच्या हुकूमशाही कृतीचा निषेध करण्यासाठीचे निवेदन तहसीलदार मिलिंद कुलथे यांना देण्यात आले. निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.\nनिवेदनात म्हटले आहे की, नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत आहेत. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहार प्रकरणी उपस्थित ���रत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत होता, म्हणूनच जयंत पाटील यांनी सदनात उभे राहून “असा निर्लज्जपणा करू नका” असे शिंदे – फडणवीस सरकारला उद्देशून म्हणाले, मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा व वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने असे विधान अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा बनाव केला व जयंत पाटील यांना हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम या सरकारने केले आहे.\nयावेळी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष संजय आनंदकर, युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजिमभाई जकाते, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संदीप उमाप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, सेवादल तालुकाध्यक्ष शाम जरे, बाळासाहेब दुतारे, सुदामनाना नवले, भगवान गोरखे, नगरसेवक राजाभाऊ लोखंडे, संचालक आबा पाटील पवार, आबासाहेब शिंदे, मुकुंद सोनटक्के, दैवत जाधव, पांडू पोटे, विकास बोरुडे, तुळशीराम जगताप, मंगेश सूर्यवंशी, राजू पाटील मोटे, दादासाहेब औटी, शुभम खेडकर, धनंजय औटी, बालू मखरे, नामदेव सोनवणे, आण्णा नवले, जितेंद्र पाटोळे, सागर बोरुडे, भीमराव लकडे आदी उपस्थित होते.\nआवाज दाबण्याचा प्रयत्न या अधिवेशनात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे – फडणवीस सरकार कडून होत आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नाची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nपिंपरी : हिवाळी अधिवेशनाचा पोलिस दलाला धसका – Pudh ...\nभाजप सत्तेवर आल्यापासून आरएसएस मध्ये कोणते बदल झाले\n‘महाडीबीटी’मुळे १२०० कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत ...\nअतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान: आसूड घेऊन आंदोलन करण्य ...\nमराठवाड्यात गारपिटीसह अतिवृष्टीचा इशारा; हाताशी आलेली पि ...\nMumbai High Court | एखाद्याचं चुंबन (KISS) घेणे किंवा प् ...\nLatest Marathi News | शेतकरी, जनता वाऱ्यावर; मुख्यमंत्री ...\n'एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे…दोन भारत स्वीकारण ...\nग्रामस्थांच्या तक्रारीची दखल; आमदारांनी केली वीज अभियंत् ...\nनाशिक रोडच्या पूर्वेला सूर्योदय कोणाचा\nरस्त्याचा वाद उच्च न्यायालयात\nबिगरनोंदीचा ऊस अधांतरी – Maharashtra Times ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.paanifoundation.in/mr/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2023-02-04T05:48:18Z", "digest": "sha1:KUM62ZP65NH4QMBTCUNDVPA4DIUO7E2S", "length": 4530, "nlines": 51, "source_domain": "www.paanifoundation.in", "title": "लेख, व्हिडीओ व वृत्तांकन | पानी फाउंडेशन", "raw_content": "\nआमच्या कामावर विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनी केलेले रिपोर्ट वाचा.\n‘दुष्काळाशी दोन हात’ (IBN Lokmat)\nपानी फाउंडेशनसोबत नेहमीच असणाऱ्या मराठी सिनेक्षेत्रातील कलावंतांसोबतच सत्यजित भटकळ,\nकिरण राव यांच्याशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी संवाद साधला.\nमाण तालुक्यातील मार्डी तालुक्यात झालेला बदल – एबीपी माझाचा ग्राउंड रिपोर्ट.\nपानी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनी घेतला वॉटर कप स्पर्धेचा आढावा झी २४ तास\nलोकमत वृत्तसमुहाने वॉटर कप स्पर्धेविषयी केलेले वृत्तांकन\nगिरीश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या पुरवणीसाठी पानी फाउंडेशनच्या प्रवासाविषयी लेखमालिका लिहली\nमेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा पाणी प्रश्नावर काम करतो\nलोकमत वृत्तसमुहाने वॉटर कप स्पर्धेविषयी केलेले वृत्तांकन.\nअभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या रविवार पुरवणीसाठी पानी फाउंडेशनच्या प्रवासाविषयी\nमेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा पाणी प्रश्नावर काम करतो.\nसत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२३\n३९ तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्पर्धा खुली. १५ लाख, १० लाख आणि ५ लाख अशी तीन राज्यस्तरीय बक्षीसं. तालुकास्तरावरही १ लाखाचं बक्षिस. जास्तीत जास्त सशक्त गट असलेल्या ग्रामपंचायतीसाठी विशेष बक्षिस. सर्वोत्कृष्ट महिला गटासाठीही बक्षिस. आजच नोंदणी करा आणि शेतीच्या ��ा नव्या पर्वात सामील व्हा\nशेतकरी गट नोंदणी फॉर्मग्राम पंचायत नोंदणी फॉर्म", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2336", "date_download": "2023-02-04T05:29:25Z", "digest": "sha1:B2MA77HSIJ2HXVV3WVMASQQ6543RSBHY", "length": 21850, "nlines": 150, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन. – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nडॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन.\nडॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक\nडॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन.\nरुग्णसेवेचा हा वसा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नसल्याने गुणे हॉस्पिटल अखंडपणे सुरूच राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने आपण निर्बंध पाळले पाहिजेत, त्यामुळे सांत्वनासाठी आमची व्यक्तिशः भेट घेणे टाळावे असे डॉ गिरीश गुणे यांनी समस्त जनतेला आवाहन केले आहे.\nडॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे शुक्रवार दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. कोरोना निर्बंध असल्याने अगदी मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत उत्तर रात्री अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.\nडॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचा देव माणूस म्हणून उल्लेख करणे कदाचित तितके पुरेसे होणार नाही. मनुष्याला देव माणूस बनण्याचे कसब शिकविणारे देव माणूस असाच त्यांचा उल्लेख करावयास हवा.कारण त्यांच्याच संस्कारात घडलेले डॉक्टर गिरीश गुणे आज जनसेवेचा वसा तितक्याच नेटाने सांभाळत आहेत.रुग्णसेवा हा व्यवसाय नसून ती मनुष्य सेवा आहे हा विचार डॉ. गोविंद गुणे यांनी रुजविला.तोच संस्कार त्यांनी चिरंजीव डॉ गिरीश गुणे यांना देखील दिला. म्हणूनच डॉ.गोविंद गुणे आणि डॉ.गिरीश गुणे यांना आज गरीब रुग्णांचे देव म्हणून संबोधले जाते.\nडॉ. गोविंद गुणे यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३३ रोजी पंढरपूर येथे झाला. मुंबई मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत त्यांनी DASF पदवी प्राप्त केली. त्यानंतर तब्बल 56 वर्षे त्यांनी रुग्ण सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. पनवेलच्या टपाल नाका येथे शनी मंदिरासमोर त्यांचे स्वतःचे क्लिनिक होते. तब्बल 35 वर्षे त्यांनी या क्लिनिकच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांची सेवा केली. अत्यल्प शुल्क ते सुद्धा असल्यास द्यावे,अशा वृत्तीने ते जनसेवा करायचे.\nरुग्णसेवेचे सोबतच रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली. ज्या समाजात आपण अर्थार्जन करतो त्या समाजाचे आपण ऋण फेडले पाहिजे या भूमिकेतून रोटरी क्लब च्या विविध उपक्रमांना ते भरभरून देणग्या देत असत. रायगड जिल्ह्यातील पहिले पी एच एफ डोनर (Paul Harris fello recognition) म्हणून त्यांनी सन्मान पटकाविला होता. पोलिओ निर्मूलनाच्या अभियानात या देणग्या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असत. त्यानंतर डॉक्टर गोविंद गुणे यांनी अनेकदा देणग्या देत पी एच एफ डोनर म्हणून बहुमान पटकावला. २०१७ साली पनवेलच्या वि.खं. विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्यात,ज्या शाळेने आपल्याला विद्या देऊन डॉक्टर घडविले,त्या आपल्या शाळेचे आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून डॉक्टर गोविंद गुणे आणि डॉक्टर गिरीश गुणे यांनी तब्बल पंचवीस लाख रुपयांची देणगी दिली.\nडॉक्टर गोविंद गुणे हे रायगड मेडिकल असोसिएशनचे आजीव सभासद होते. आज दिमाखात उभ्या असलेल्या आणि रुग्ण सेवेमध्ये अखंडपणे वाहून घेतलेल्या गुणे हॉस्पिटलचे ते संस्थापक होय.सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर डॉक्टर गुणे यांचा टुमदार बंगला आहे. कालांतराने त्याचा राहण्यासाठी वापर होत नसल्याने तो देखील समाजाच्या उपयोगी पडावा या हेतूने तो कधी पोलीस आयुक्त, कधी गरजवंत शाळा तर कधी रोटरीच्या उपक्रमांकरता डॉक्टर गुणे यांनी खुला करून दिला.\nडॉ. गोविंद गुणे यांच्या पत्नी सौ गिता लॅब टेक्निशियन होत्या. सुरुवातीला त्या पनवेल रुग्णालय येथे लॅब टेक्निशियन म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांनी स्वतःची लॅब सुरू केली होती. एक वर्षापूर्वी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.डॉ.गोविंद गुणे यांच्या ८१ व्या वर्षी त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात आला होता. डॉक्टर गोविंद यांना आकाशवाणीवरील संगीत ऐकण्यास आवडायचे.आकाशवाणीवर सकाळी प्रसारण होणाऱ्या अस्मिता या कार्यक्रमात ते नित्य नेमाने फर्माईशी कळवत.४० वर्षीय त्यांची फियाट ते आवडीने मेन्टेन करत आणि तितक्याच आवडीने तिच्या ड्रायव्हिंग चा आनंद घ्यायचे. निसर्गरम्य वातावरणात फिरायचे आणि निसर्गाचे फोटो काढायचे हा त्यांचा आवडीचा छंद होता.\nसेवाभावी वृत्तीने रुग्ण सेवेला वाहून घेतलेले, सामाजिक भान असणारे,सढळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.\nडॉ.गोविंद गुणे यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमदार बाळाराम पाटील,शेकाप चे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, डॉ.नितीन म्हात्रे,डॉ.विजय सदाशिव भगत,डॉ. आमोद दिवेकर,डॉ.सी डी कुलकर्णी,सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे, वि. खं. विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य आनंद धुरी, युवा नेता बबन विश्वकर्मा, अविनाश मकास, संतोष घोडींदे, ऋषिकेश बुवा, प्रीतम कैय्या,विक्रम कैय्या आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन,डॉ.गिरीश गुणे यांचे सांत्वन केले.\nआंतरराष्ट्रीय ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र सामाजिक\nकोविड १९ विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान तळोजातील दीपक प्रकल्प चालू ठेवण्यासाठी सरकारने दिली परवानगी\nकोविड १९ विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान तळोजातील दीपक प्रकल्प चालू ठेवण्यासाठी सरकारने दिली परवानगी पनवेल/प्रतिनिधी : दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असताना दीपक फर्टिलायझरने तळोजा प्रकल्पात कामावर बोलवून […]\nअलिबाग ताज्या पनवेल रायगड सामाजिक\nकोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार\nकोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील कोलवाडी गावातील नेसर्गिक नाले, गटारे पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्याने गावात पावसाचे पाणी वारंवार साचते, गुडघाभर पाणी साचत असल्याने विध्यार्थी नागरिकांना या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते या साठणाऱ्या पाण्याविषयी उपाययोजना करणायची मागणी जागृती फाउंडेशन चे संस्थापक […]\nठाणे ताज्या नवी मुंबई रायगड सामाजिक\nखेरणे ग्रामपंचायतीला पनवेलच्या गटविकास अधिका-यांनी खडसावले; 40 ते 50 वर्षापासून रहात असलेल्या आदिवासी कुटुंबाने मागणी करूनही घरपट्टी न दिल्याने ग्रामसेवक व ग्रामपंचायतीला खुलासा तसेच अहवाल सादर करण्याचे दिले आदेश…\nखेरणे ग्रामपंचायतीला पनवेलच्या गटविकास अधिका-यांनी खडसावले अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम 2006 व शासन परिपञक दि. 18 जुलै 2016 चा शासन निर्णयाचा ग्रामसेवकांने केले उल्लंघन 40 ते 50 वर्षापासून रहात असलेल्या आदिवासी कुटुंबाने मागणी करूनही घरपट्टी न दिल्याने ग्रामसेवक व ग्रामपंचायतीला खुलासा तसेच अहवाल सादर करण्याचे दिले आदेश… ———————————— दशरथ […]\nमानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब\nआपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3524", "date_download": "2023-02-04T06:46:37Z", "digest": "sha1:SXHNEFKFXTCN7JGQI3L4NH3KT5Y4GTHT", "length": 15827, "nlines": 139, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्र��मीण क्रिकेटला सुगीचे दिवस – Adivasi Samrat", "raw_content": "\nउरण कर्जत पनवेल सामाजिक\nपनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस\nपनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस\nडिसेंबर, जानेवारी महिना उजाडला की, ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. या क्रिकेटमधून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह वर्णन यु ट्यूबवर केले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे. प्रेक्षकांची मोठी पसंती ग्रामीण क्रिकेटला मिळत आहे.\nक्रिकेट म्हटले कि, लहानापासून आबालवृद्धांपर्यंत या खेळाची प्रचंड ओढ असते. पनवेलच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे टॅलेंट लपलेले आहे. मात्र त्यांना बाहेर काढण्याची गरज असून यासाठी त्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली जात आहे. नोव्हेंबर ते एप्रिल मे महिन्यापर्यंत करोडो रुपयांची उलाढाल या क्रिकेटच्या सामन्यात होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी या सामन्यांना पहावयास मिळत असते. पाच ते आठ हजारोंच्या संख्येने प्रेक्षक सामने पाहण्यासाठी व आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हजर असतात. ग्रामीण सामने दिवसेंदिवस लोकप्रिय ठरू लागले आहेत. रात्री खेळविल्या जाणाऱ्या सामन्यांतून लाखो रुपयांच्या बक्षिसांची लूट केली जाते. याशिवाय सलग चौकार, षटकार व विकेट घेणाऱ्या स्पर्धकांना हजारोंची बक्षिसे लावली जातात.\nपावसाळा संपल्यावर साऱ्यांनाच क्रिकेटचे वेध लागतात. ग्रामीण भागात लाखो रुपयांच्या क्रिकेट स्पर्धा सुरु झालेल्या आहेत . दिवसाच्या सामन्यांसह रात्रीचे सामने देखील पनवेल तालुक्यात लोकप्रिय ठरू लागले आहेत. त्यातून खेळाडूना व विजयी संघाला लाखोंची बक्षिसे दिली जातात. त्यामुळेच ग्रामीण भागातील सामन्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामधूनच नवीन उद्योन्मूख क्रिकेटपटूंना संधी मिळणार असल्याचे मत आयोजक व्यक्त करत आहेत. आपल्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात क्रिकेट दडलेला असून त्याला संधीची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळला जात आहे. तालुक्यातील महिला देखील ग्रामीण क्रिकेटच्या प्रेमात पडल्या आहेत. उंचच उंच चषक स्पर्धेतील विजयी संघास दिले जातात. काही सामन्यांमध्ये चीअर गर्ल देखील आणण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण सामन्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे.\nपनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित\nपनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित अलिबाग/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो.आजिवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र […]\nताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक\nपनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्तात्रय पाटील यांची निवड\nपनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्तात्रय पाटील यांची निवड आमदार बाळाराम पाटील यांनी केले अभिनंदन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर दत्तात्रय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्या देखरेखीखाली दस्तावेजांची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दत्तात्रय पाटील यांची सभापतीपदी एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी […]\nआदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेकडून बनाचीवाडीत भाऊबीज निमित्ताने दिल्या भेट वस्तू\nआदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेकडून बनाचीवाडीत भाऊबीज निमित्ताने दिल्या भेट वस्तू कर्जत / प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि इतर क्षेत्रात कार्यरत असून आजवर अनेकदा शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्राबरोबर,दरवर्षी आदिवासी वाडीत दिवाळी फराळ, शालेय विदयार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य,अपघात ग्रस्त, आजारी व्यक्तींना मदत, विधवा, निराधारांना सहकार्य,असे अनेक क्षेत्रात […]\nकोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतीं���्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/parbhani-job-fair/", "date_download": "2023-02-04T06:02:34Z", "digest": "sha1:H3LA4OVEZW4KSBWB63YT4MVIDDC2A44S", "length": 12029, "nlines": 150, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Parbhani Job Fair 2018 - Parbhani Rojgar Melava 2018", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जा��ांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nHome » 12th » परभणी रोजगार मेळावा-2018 [460 जागा]\nपरभणी रोजगार मेळावा-2018 [460 जागा]\nसुरक्षा जवान: 350 जागा\nऑपरेटर (महिला): 50 जागा\nपद क्र.1: 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण\nपद क्र.2: पदवीधर व संगणक\nपद क्र.3: 12 वी उत्तीर्ण\nपद क्र.4: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.5: ITI (मशिनिस्ट)\nपद क्र.1: 20 ते 36 वर्षे\nपद क्र.2: 20 ते 36 वर्षे\nपद क्र.3: 18 ते 25 वर्षे\nपद क्र.4: 18 ते 24 वर्षे\nपद क्र.5: 18 ते 24 वर्षे\nनोकरी ठिकाण: पुणे & औरंगाबाद.\nमेळाव्याची तारीख: 12 मार्च 2018 (11:00 AM)\nमेळाव्याचे ठिकाण: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी.\nसूचना: अधिक माहितीकरिता कृपया 02452-220074 वर संपर्क साधावा.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(BSF) सीमा सुरक्षा दलात 26 जागांसाठी भरती\n(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 522 जागांसाठी भरती\n(IPRC) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा]\n(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 [150 जागा]\n(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई येथे 60 जागांसाठी भरती\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती\n(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत 30 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँके��� CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21465/", "date_download": "2023-02-04T06:05:05Z", "digest": "sha1:ECALGLATTSTJAYMXMWV7N5AEPX7GJF7W", "length": 18923, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "क्रिप्टॉन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मान��\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nक्रिप्टॉन : वायुरूप मूलद्रव्य रासायनिक चिन्ह Kr अणुभार ८३·८० अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटानांची संख्या) ३६ विरल वायू आवर्त सारणी (मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या मांडणीतील) गट ० वि. गु. २·८१८ (हवा = १) वितळबिंदू-१५०० से. (५४९ मिमी. दाबास) उकळबिंदू-१५३–२३० से. क्रांतिक तापमान (ज्या तापमानापेक्षा जास्त तापमानास वायू द्रवरूप होत नाही) -६३·७७ से. क्रांतिक दाब (क्रांतिक तापमान असता ज्या दाबास वायू द्रवरूप होऊ लागतो तो दाब) ५४·१८ वातावरणे विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनिकांची अणूतील मांडणी) २,८, १८,८ निसर्गातील समस्थानिक (एकाच अणुक्रमांकाचे भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) ७८ (०·३६%), ८० (२·२७%), ८२ (११·५६%), ८३ (११·५५%), ८४ (५६·९०%) व ८६ (१७·३७%) वातावरणातील प्रमाण १:१०,००,००० (आकारमानाने). हा एकाणुक (रेणूत एकच अणू असलेला) आहे. घनरूपी वायूचे पृष्ठ-केंद्रित घनीय स्फटिक [→ स्फटिकविज्ञान] असतात.\nसर रॅम्झी व ट्रॅव्हर्झ यांनी १८९८ मध्ये हा अक्रिय (रासायनिक विक्रियेत सहज भाग न घेणारा) वायू शोधून काढला. इतर अक्रिय वायुमिश्रित द्रवरूप आर्‌गॉनाचे भागशः ऊर्ध्वपातन (वेगवेगळ्या तापमानांस बनणाऱ्या वाफा वेगवेगळ्या थंड करून मिळणारे पदार्थ जमविण्याने) केल्याने हा त्यांना मिळाला. या वायुमिश्रणात तो जणू काय जडलेला होता म्हणून त्यास ‘क्रिप्टॉन’ (ग्रीक : क्रिप्टॉन म्हणजे दडलेला) असे नाव देण्यात आले.\nप्राप्तिस्थान : क्रिप्टॉन खनिजांत आणि अशनींत आढळतो, पण पृथ्वीचे वातावरण हेच त्याचे प्राप्तिस्थान होय. युरेनियमाच्या अणुभंजनाने क्रिप्टॉन (८५) हा किरणोस्तर्गी (किरण बाहेर टाकण्याचा गुण असलेला) समस्थानिक काही प्रमाणात निर्माण होतो.\nरासायनिक गुणधर्म : हे ⇨ आर्‌गॉनासारखेच आहेत. बऱ्याच कार्बनी पदार्थांबरोबर त्याची समावेशक (इतर अणू अथवा रेणू सामावून घेतलेली) संयुगे बनतात. उदा., फिनॉलाबरोबर Kr.2C6H5OH हे संयुग बनते. त्याची अस्थिर क्लॅथ्रेट (संयुगात अथवा स्फटिक जालात असणाऱ्या पोकळीत अंतर्भाव होऊन झालेली) नामक संयुगे आढळतात. बेंझिनाबरोबर स्फटिकी आणि हायड्रोक्विनोनाच्या जलीय विद्रावाबरोबर ४० वातावरण दाबाखाली तशीच अस्थिर संयुगे बनतात.\nउपयोग : विजेच्या दिव्यात भरण्यासाठी व निरनिराळ्या प्रकारच्या इले्क्ट्रॉनीय उपकरणा��त क्रिप्टॉन मुख्यतः वापरतात. क्रिप्टॉन आणि आर्‌गॉन यांची मिश्रणे अनुस्फुरित दिवे (फ्‍लुओरेसंट लँप) भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात. यांनी भरलेले दिवे आर्‌गॉनाने भरलेल्या दिव्यांच्या इतकाच प्रकाश देतात, पण जास्त टिकतात.\nविद्युत् प्रज्योत-दिव्यातही (दोन कार्बन विद्युत् अग्रांमध्ये विद्युत् ज्योत निर्माण करणाऱ्या दिव्यातही) क्रिप्टॉन वापरतात. अशा तऱ्हेच्या एका नवीन दिव्याचा प्रकाश धुक्यातूनही ३०० मी. पर्यंत जाऊ शकतो. म्हणून या प्रकारचे दिवे विमानांना रात्री मार्गदर्शनासाठी उड्डाणमार्गावर वापरतात.\nकिरणोत्सर्गी क्रिप्टॉन (८५) उत्पन्न करण्यास तुलनेने कमी खर्च येतो म्हणून त्याचा उपयोग पुष्कळ ठिकाणी करतात. हवाबंद पात्रांच्या गळतीच्या चाचणीसाठी, तसेच धातू व प्लॅस्टिक पत्र्यांची जाडी अखंडपणे मोजण्यासाठी क्रिप्टॉन (८५)चा उपयोग करतात. क्रिप्टॉन (८५) च्या किरणोत्सर्गाने प्रदीर्घ काळ प्रकाश देणारे दिवे बनविता येतात. हा वायू मानवी शरीरात फार काळ रहात नाही म्हणून याचा उपयोग रोग निदानात करता येतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postक्रुक्स, सर विल्यम\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-april-2020/", "date_download": "2023-02-04T04:48:30Z", "digest": "sha1:5NNXOTZDDDDFYCJNGTIXGU6FM6SR6LE5", "length": 14557, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 20 April 2020 - Chalu Ghadamodi 20 April 2020", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nमंडी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या संशोधकांनी एक रॅम विकसित केली आहे जी वेगवान, अधिक ऊर्जा-कार्यक्षम आणि विद्यमान डेटा स्टोरेज तंत्रज्ञानापेक्षा कमी खंडात अधिक माहिती संग्रहित करण्यास सक्षम आहे.\nउत्तर प्रदेश हे 75 जिल्ह्यांमधील 7,368 सामुदायिक स्वयंपाकघर आणि सामुदायिक निवारा जिओटॅग करणारे भारतातील पहिले राज्य ठरले असून दिवसाला 12 लाख खाद्य पॅकेट तयार केली जातात.\nचीनी भाषा दिन 20 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस जागतिक संस्कृतीत चिनी साहित्य, कविता आणि भाषेच्या योगदानावर प्रकाश टाकतो.\nजी -20 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आरोग्��� व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन सहभागी झाले होते.\nगृहनिर्माण मंत्रालयाने अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या औद्योगिक, उत्पादन, बांधकाम, शेती आणि मनरेगा कामांमध्ये गुंतलेल्या गुंतवणूकीसाठी हालचालींसाठी प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली असून ते सध्या राज्य व केंद्रशासित प्रदेशात काम करतात.\nतेलंगणा सरकारने 7 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.\nदेशातील सर्व मंत्रालये / विभागांना एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार काही उपक्रमांना सूट देण्याचा आदेश केंद्राने जारी केला. गृह मंत्रालयाने (MHA) ही घोषणा केली.\nइंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (IISD) आणि ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद (CEEW) च्या अहवालात म्हटले आहे की 2016-17 ते 2018-19 दरम्यान भारताच्या अक्षय ऊर्जा अनुदानात 35% घट झाली आहे.\nफिफाच्या ‘मानवतेच्या नायकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढाकार घेतलेल्या 50 फुटबॉलपटूंमध्ये माजी भारतीय कर्णधार भाईचंग भूटिया होते.\nअमेरिकन ऑस्कर विजेते चित्रकार, अ‍ॅनिमेटर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता जीन डिच यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-may-2021/", "date_download": "2023-02-04T06:20:52Z", "digest": "sha1:JJTMMKZSAHC6FLG7IDVT6LTEVXRH6MSC", "length": 13896, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 01 May 2021 - Chalu Ghadamodi 01 May 2021", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन हा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो.\n1 मे 2021 रोजी भारत गुरु तेग बहादूरचा चारशेवा प्रकाश पुराण साजरा करीत आहे. ते नववे शीख गुरु होते. गुरु तेग बहादूर यांचा जन्म 1621 मध्ये पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता.\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रिटनचे भागीदार BP Plc यांनी पूर्वेकडील किनारपट्टी KG-D6 ब्लॉकमध्ये विकसित होणाऱ्या नवीन शोधांच्या दुसऱ्या सेटमधून उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली.\nनॅशनल कमोडिटी & डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) ने सांगितले की अरुण रास्ते हे पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.\nपोलंडच्या संशोधकांना नुकतीच पहिली शववाहिनी असलेल्या गर्भवती महिलेचा शोध लागला. इतिहासात प्रथमच वैज्ञानिकांना ममीमध्ये गर्भ सापडला आहे.\nवित्त मंत्रालयाने नुकतीच राज्य आपत्ती निधि निधीचा पहिला हप्ता जाहीर केला. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा निधी लवकर जाहीर करण्य��त आला आहे. मंत्रालयाने 50% रक्कम जाहीर केली जी 4,436.8 कोटी रुपये आहे.\nस्ट्रॅटोलांचद्वारे निर्मित जगातील सर्वात मोठे विमानाने कॅलिफोर्नियामधील मोजाव एअर आणि स्पेस पोर्ट येथून अलीकडेच दुसरे चाचणी उड्डाण पूर्ण केले.\nजर्मनी सरकारने नुकतीच घोषणा केली की “बेनिन ब्रॉन्झ” नावाच्या वस्तू नायजेरियात परत करायच्या आहेत. “बेनिन ब्रॉन्झ” सध्या जर्मनीच्या संग्रहालयात आहेत.\nमहाराष्ट्रातील माजी मंत्री संजय देवताळे यांचे नागपुरात निधन झाले. ते 58 वर्षांचे होते.\nगुडगाव येथे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मोहन एम. शांतानागौदर यांचे निधन झाले. ते 62 वर्षांचा होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://packersmoversinmumbai.com/1st-birthday-wishes-for-baby-in-marathi/", "date_download": "2023-02-04T06:01:12Z", "digest": "sha1:LXYEATN3HPKEJ2TV7UAJE3KVG7S6ATGB", "length": 25915, "nlines": 216, "source_domain": "packersmoversinmumbai.com", "title": "1st Birthday Wishes For Baby In Marathi | प्रथम वाढदिवसानिमित्त शुभेच्छा", "raw_content": "\nगर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा\nआई वडील स्टेटस मराठी\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी 1st birthday wishes for baby in Marathi, 1st birthday wishes for baby girl in marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता\nह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक अनमोल आठवण बबनावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे… हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो \nतुझ्यामुळेच मज आईपण मिळाले\nकसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला.\nआज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा\nआपण एक प्रेमळ बाळ आहात आणि आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी पात्र आहात, म्हणून आपल्या पहिल्या खास दिवसाचा आनंद घ्या. माझ्या राजकुमार बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय\nसकाळ होत नाही, त्याच पद्धतीने\nआमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.\nभावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,\nदीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.\nप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nवाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा, मला माहित आहे तुम्ही खूप बलवान आहेत त्याचा परिचय तुम्ही पहिल्या वर्षात आम्हाला दिलाच आहे. मागच्या वर्षात आपल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी एक अनमोल होता. मी आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला एक गोष्ट निश्चित करतो कि माझ्याकडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. आणि एक गोष्ट घ्यानी ठेवा कि बालपण एकदाच येते ते जगा आणि तुमच्या बालपणात आम्हाला देखील सामावून घ्या. \nप्रिय मुली तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.\nमी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य\nउत्कृष्ट आणि तेजस्वी असो.\nआम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.\nतुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.\nज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय\nसकाळ होत नाही, त्याच पद्धतीने\nआमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.\nसोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे\nसो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस\nसोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा\nकेवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला.\nबाळा, तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.\nज्या दिवशी तुझा जन्म झाला\nतो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.\nपरमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक,\nसुंदर आणि हुशार मुलगी दिला\nया बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत.\nआज आपला वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन, ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो. आणि प्रे��ाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो. देव आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या चिरंतर शुभेच्छा \nआज आपण जास्त केक खाऊ शकता, सोडा पिऊ शकता आणि आपल्याला पाहिजे तितके गेम खेळू शकता. अखेर हा तुमचा खास दिवस आहे\nआमच्या घरातील लहानग्या princess ला\nआज एक वर्ष पूर्ण झाले.\nआज आम्ही फक्त आपल्यासाठी विशाल पार्टी करुन आपला वाढदिवस साजरा करू. आम्ही आशा करतो की आपण आपल्या दिवसाचा आनंद लुटला असेल आणि आपल्या विशेष दिवशी आपल्याला घेणार्या सर्व भोजन, भेटवस्तू, केक आणि लोकांचे कौतुक कराल.\nझालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,\nपरमेश्वराला प्रार्थना आहे की\nतुझे आयुष्य असो हजारो वर्ष.\nवाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा\nमी आशा करतो की आपण जसे मोठे व्हाल तसे आपण शहाणे आणिस्मार्ट वागाल – तरी मला आपल्याला सांगायचे आहे कि, आपण नेहमीच माझ्यासाठी लहान बाळ रहाल \nमला पाहून नेहमी हसणाऱ्या\nप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nआपल्या वाढदिवशी आपल्याला बरीच भेटवस्तू आणि आश्चर्यकारक आश्चर्य वाटू शकेल आणि आपण आज सर्वात आनंदी आत्मा व्हाल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मुला\nतुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी प्रेमाचा वाहणारा झरा, शीतल मुलायम जणू एक थंड वारा तुझा वाढदिवस हि एक पर्वणीच तुझा वाढदिवस हि एक पर्वणीच हा वाढदिवस साजरा करणे म्हणजे आमच्यासाठी एक सण \nआपणास स्वप्नांकडे नेणारे वाहन चालवा. आपल्या अंतःकरणावर आपले हृदय घाला. आपल्या शौर्याने आपल्या जीवनास आव्हान द्या. आपण करू शकत नाही असे काहीही नाही जर आपल्याकडे दृढनिश्चय असेल तर यामुळे पुढे जाईल. वाढदिवसाच्या शुभेच्छा\nएक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या\nमाझ्या प्रिय मुलाला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा…\nमाझ्या ओळखीच्या सर्वात आनंदी मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला एका छान दिवसाची इच्छा करतो की आपण कधीही विसरणार नाही.\nआयष्याच्या या वळणावर तुझ्या येणाऱ्या स्वप्नांना भरारी मिळू दे. देव करो तुझ्या सर्व अपेक्षांला पंख मिळू दे.\nमनात आमच्या सदिच्छा आह कि आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nपहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा\nतू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.\nतुला तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो, तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फ��लून जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयष्याभर दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nसोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे\nसो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस\nसोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा\nकेवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.\nबाळा तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.\nबाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना\nअगणित मुले या जगात जन्माला येतात\nपरंतु तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलेला मुलगा\nआज तुझ्या या प्रथम वाढदिवशी\nमी तुझ्या उज्वल भविष्यासाठी\nपरमेश्वरास प्रार्थना करीत आहे.\nआजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,\nलाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मणी एक ध्यास\n बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nवेळ किती लवकर निघतो\nमाझे बाळ एक वर्षाचे झाले\nयावर विश्वासचं होत नाही आहे.\nआमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट मुलगा आहे आणि आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो. आज आपला दिवस आनंद घ्या\nसर्वात चांगला मुलगा दिला आहे.\nमाझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो.\nप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nमाझ्या जिवलग मुलाला आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nतू माझ्यासाठी अनमोल आहेस,\nमाझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस\nवैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.\nमाझ्या बाबतीत घडणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझा जन्म. तू माझ्यासाठी कायम खास आहेस आणि राहशील.\nआजच्या या वाढदिवसानिमित्त काही शिल्लक राहू नये म्हणून तुझ्यासाठी खेळण्यांचा पूर्ण डबाच भरून पाठवलाय \nज्या दिवशी तुझा जन्म झाला\nतो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.\nपरमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक,\nसुंदर आणि हुशार मुलगा दिला\nया बद्दल आम्ही आभारी आहोत.\nप्रिय मुला, तू माझ्यासाठी खास आहेस आणि असाच एक खास राहशील. आज तुला कदाचित आठवणार नाही कि, आम्ही तुझा पहिला वाढदिवस कसा साजरा केला परंतु आम्ही तुझी हि आठवण नक्की जपून ठेऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nपाहून आम्हाला नेहमी हसते,\nही सुंदर परी घरात आनंद पसरवते\nमाझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nराजकुमार मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या आ���ुष्यात आनंदाशिवाय मी तुम्हाला काहीच शुभेच्छा देत नाही\nप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी,\nतूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस\nआज एक छान दिवस आहे, तुला कदाचित तो आठवणीत राहणार नाही, परंतु आपल्या सर्वांना तो किती विशेष आहे हे आमच्या चेहऱ्यावरील आनंदात तुला कळेल.\nभावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,\nदीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.\nप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nप्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे\nआजच्या एक वर्ष आधी\nआम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली.\nआणि त्यांच्या या भेटीबद्दल\nआम्ही नेहमी आभारी आहोत.\nBirthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (22)\nGood Night images Marathi | भ रात्री शुभेच्छा व सुविचार मराठीतून (1)\nBest Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/maharashtras-progress-in-terms-of-environment-friendly-development-change-will-be-made-through-peoples-participation/", "date_download": "2023-02-04T05:13:19Z", "digest": "sha1:XQ4FULZQACV6TTFRXEZZPKDB5SYEQFGO", "length": 13222, "nlines": 90, "source_domain": "sthairya.com", "title": "पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल; लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nपर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल; लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार\nदावोस येथील चर्चासत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठोस प्रतिपादन\n दि. १८ जानेवारी २०२३ दावोस कन्झर्वेशन, कनेक्टिव्हिटी, क्लीन सिटीज या तत्वांना अनुसरून पर्यावरणपूरक विकास करणे या दृष्टीने आमची वाटचाल राहील असे ठोस प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. ते दावोस येथील काँग्रेस सेंटर येथे बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावरील चर्चेत सहभागी होऊन बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी पवन आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन, वनाच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर आमचा भर आहे. शाश्वत विकास हवा असेल तर सार्वजनिक- खासगी भागीदारी गरजेची आहे आणि महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी धारावी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मुंबईत सर्वात मोठे नैसर्गिक जंगल असले तरी जगातील मोठी झोपडपट्टी देखील इथेच आहे. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी सर्वात मोठा सार्वजनिक-खाजगी भागीदारी रिअल इस्टेट कार्यक्रम राबवित आहोत. आम्ही प्रत्येक झोपडपट्टी रहिवाशाला ३०० चौरस फूट मोफत घर देत आहोत. मोकळ्या जागेसाठी क्रॉस सबसिडी दिली जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या पुनर्विकास प्रकल्पातील काही जमिनीवर उद्याने आणि वनीकरण केले जात आहे. झोपडपट्टी पुनर्विकासाद्वारे आम्ही ८०० हेक्टरपेक्षा जास्त खारफुटीचे संरक्षण केले आहे. ५६ हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा हा सर्वात मोठा कार्यक्रम आम्ही राबवित आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यातून आम्ही प्रदूषण कमी करीत आहोत.\nलोकांचा सहभाग कशा पद्धतीने वाढवित आहोत ते सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत दररोज २४०० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. शहरातील सुमारे २५% कचरा झोपडपट्ट्यांमधून येतो आणि या सांडपाणी आणि जल प्रदूषणावर आम्ही ठोस पावले उचलत आहोत. समाजातील ८३४ संस्था पर्यावरण आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करीत असून या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये आम्ही जागरूकता आणली आहे. सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यातही या संस्था आणि स्थानिक रहिवाशांचा सहभाग असतो असेही ते म्हणाले. आमच्या या प्रयत्नांमुळे १.५ दशलक्ष कुटुंबांचे जीवनमान सुधारत आहोत अशीही माहिती त्यांनी दिली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेशी सुसंगत असे महाराष्ट्राचे प्रयत्न सुरु आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विकसित देशांनी मदत केली तर एकत्रितपणे हवामान बदलाचा सामना करता येईल. भारताचे जी २० अध्यक्षपद ही महाराष्ट्रासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासंदर्भात पुढील रोडमॅप तयार करण्याची संधी आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १८ जानेवारीला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी, लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण\nबौद्धजन पंचायत समिती संलग्न शाखांच्या दफ्तर तपासणी कामाला वेग\nबौद्धजन पंचायत समिती संलग्न शाखांच्या दफ्तर तपासणी कामाला वेग\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/6665", "date_download": "2023-02-04T04:50:42Z", "digest": "sha1:UA2P5R54KNZAVL45OURW6QDKRAWMYFGD", "length": 15959, "nlines": 109, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "लॉकडाऊन मुळे सद्या सत्यशोधक विवाह घराचे अंगणात होऊ लागल्याने नाते तर घट्ट झालेच सोबत मोठी आर्थिक बचतही झाली – रघुनाथ ढोक – Purogami Sandesh", "raw_content": "\nलॉकडाऊन मुळे सद्या सत्यशोधक विवाह घराचे अंगणात होऊ लागल्याने नाते तर घट्ट झालेच सोबत मोठी आर्थिक बचतही झाली – रघुनाथ ढोक\nलॉकडाऊन मुळे सद्या सत्यशोधक विवाह घराचे अंगणात होऊ लागल्याने नाते तर घट्ट झालेच सोबत मोठी आर्थिक बचतही झाली – रघुनाथ ढोक\n🔹सिन्नर ग्रामीण परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह माळी आणि जाधव यांचा संपन्न झाला.\nसिन्नर(मुसळगांव)दि.20जुलै:-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणेच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे सामाजिक कार्यकर्ते गोविंद खंडू माळी(कानडे) यांची मुलगी सत्यशोधिका माया माळी FYBcom आणि सत्यशोधक संग्राम सोपान जाधव फक्त 10वी तरी देखील कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधे व महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले पद्धतीने वधुचे रहाते घरी अमृता फॉर्म,मुसळगांव येथे रविवार दि.19 जुलै 2020 रोजी सकाळी.10 वाजता संपन्न झाला.\nयावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे,माजी नायब तहसिलदार दत्ताजी वायचळे,महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वाजे,कांताराम माळी,मनीष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.\nहा विवाह कोव्हिडं 19 चे नियमाप्रमाणे व अंधश्रद्दा , कर्मकांड यांना फाटा देत सत्यशोधक पद्दतिने पुणेचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे अध्यक्ष विधिकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावून,वैदिक व रजिस्टर पद्धतीपेक्षा सत्यशोधक विवाह पद्धत कशी योग्य आहे याची माहिती दिली. लॉकडाऊन मुळे विवाह कमी आणि मोजके नातेवाईक मध्ये सम्पन्न होऊ लागल्याने जवळचे नाती दृढ झाली आणि आर्थिक बचतही होत आहे असे सांगून विवाहाचे वेळी\nमहात्मा फुले रचित मंगलाषटकाचे गायन देखील रघुनाथ ढोक यांनी केले.\nया विवाहाची रजिस्टर नोंदणी करून वधू वर यांना याप्रसंगी बहुउद्देश्यीय सत्यशोधक केन्द्रातर्फे सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा नायब तहसिलदार दत्ताजी वायचळे यांचे हस्ते भेट दिली तर वर वधु व पालकांचे हस्ते विशेष करून सत्यशोधक शामराव कुलट यांचे *भटजीच वधूचा नवरा* *अथवा पुरोहितां चे पापे* हे पुस्तक सर्वांनाच भेट दिले यामुळे नक्कीच समाजाचे प्रबोधन होणार आहे .तसेच पालकांनी व वधु मायाने जन्मतारीख न सांगता उमदेवारी जाहीर केली होती आणि संग्राम व त्याचे पालकांनी काहीही न पहाता ही वधु स्वीकारून आज सत्यशोधक विवाह ग्रामीण भागातील पहिला पार पाडला म्हणून सर्वांनीच दोन्ही कुटुंबाचे कौतुक केले.यावेळी आई वडिलांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आवर्जून *सन्मानपत्र* देऊन आभार मानले. तसेच रघ���नाथ ढोक यांनी संस्थेच्या वतीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट देऊन स्वागत केले तर त्यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन फुले शाहु आंबेडकर यांचे मौलिक विचार मांडले तसेच नायब तहसिलदार दत्ताजी वायचळे यांनी संस्थेचे व ढोक यांनी पुणे वरून येऊन मार्मिक माहिती देत मोफत विवाह लावला म्हणून अभिनंदन केले.\nसुरुवातीला वधु वर यांचे हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार हार अर्पण करून भारतीय राज्य घटना ,महात्मा फुले समग्र वाड्मय या राष्ट्रीय ग्रंथाचे आणि छत्रपती शिवाजी महाराज,लोकराजा शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो चे तसेच आज संत शिरोमणी सावता महाराज यांची 725 वी पुण्यतिथी म्हणून प्रतिमांचे पुजन व त्यांचे अभंग *कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी* याबाबतचे विवेचन देखील रघुनाथ ढोक यांनी केले. यावेळी भारतीय संविधान चे वाचन व आजचा विवाह जुळविणारे दीपक मंडलिक यांनी केले तर मोलाचे सहकार्य सारथी असो. संघटचे अध्यक्ष योगेश ढगे ,समता सैनिक आकाश ढोक यांनी केले तर विवाहाचे स्वागत प्रस्थाविक गोविंद माळी आणि आभार प्रदर्शन सोपान जाधव यांनी मानले.\nसिन्नर कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, सामाजिक\nआॅल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ पत्रकार संघटना” च्या गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष पदी नितीन रामटेके यांनी निवड\nवृध्दाकडून धारदार शस्त्राने युकाची हत्या\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nपत्रकार संघातर्फे महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nपत्रकार संघातर्फे महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना ��ळे वाटप\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yesmarathi.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%96/", "date_download": "2023-02-04T04:55:25Z", "digest": "sha1:JSEBKFIPEZOW6P4AWFYPR3DYFLVAYWU4", "length": 10375, "nlines": 74, "source_domain": "yesmarathi.in", "title": "'या' व्यक्तीसोबत सारा अली खान ला घालवायचंय संपूर्ण आयुष्य, म्हणाली या व्यक्ती शिवाय मी... - Yes Marathi", "raw_content": "\n‘या’ व्यक्तीसोबत सारा अली खान ला घालवायचंय संपूर्ण आयुष्य, म्हणाली या व्यक्ती शिवाय मी…\n‘या’ व्यक्तीसोबत सारा अली खान ला घालवायचंय संपूर्ण आयुष्य, म्हणाली या व्यक्ती शिवाय मी…\nबॉलिवूड पदार्पणातच केदारनाथ आणि सिंबा सारखे हिट सिनेमे देणारी अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी तिच्या आउटफिट्सची चर्चा होते तर कधी कार्तिक आर्यनबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत असते.\nलवकरच ती कार्तिक सोबत इम्तियाज अली यांच्या एका सिनेमात दिसणार आहे. सारा आणि कार्तिकनं अद्याप ��्यांच्यातील नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरीही चाहते मात्र या जोडीवर खूश आहेत. पण सारानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केलेल्या एका वि’धानमुळे तिच्या चाहत्यांनाही ध’क्का बसू शकतो.\nसाराने दिलेल्या एका मुलाखतीत सारानं आपल्या लग्नाचा प्लान सांगितला आणि याचवेळी तिनं लग्नानंतर तिला तिचं संपूर्ण आयुष्य कोणासोबत काढायचं आहे याचाही खुलासा केला. तिने तिच्या अधिकृत अकाउंटवर फोटो शेअर करत असताना साराने हे विधान केलं आहे.\nतिची दिनश्चर्यादेखील ती तिच्या चाहत्यांना सांगत असते. आई अमृताच्या जन्मदिनीही तिने पुन्हा एक फोटो शेअर करत त्यासोबत भावुक मेसेज लिहिला आहे. माझी आई माझी संपूर्ण दुनिया आहे असं म्हणत तिने लिहिलं, ‘माझ्या दुनियेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझा आरसा, माझी ताकद आणि माझी प्रेरणा बनल्याबद्दल मी तुझे आभार मानते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आई.’\nतसेच तिने लिहिलं आहे कि, ‘माझ्या आईसोबत मला आयुष्यभर राहण्याची माझी इच्छा आहे. मी जेव्हा तिला हे सांगिते तेव्हा तिला खूप काळजी वाटते. कारण तिच्याकडे माझ्या लग्नाचा पूर्ण प्लान आहे. मी नेहमी तिच्यासोबत बाहेर जाते. पण तिच्यापासून जेव्हा मी काही दिवसांसाठी दूर जाते तेव्हा मात्र मला तिची खूप आठवण येते.\nसारा आणि अमृता एकमेकांच्या अत्यंत जवळ आहेत. त्या एकमेकांसोबत राहणं जास्त पसंत करतात. तिची आईचं तिची चांगली मैत्रीण असल्याचं सारा नेहमी सांगते. त्यादोघीतला ऋणानुबंध कधीही न तुटणारा असल्याचंदेखील साराचं म्हणणं आहे. त्या दोघी सोबतचं फिरायला जातात.\nसारा तिच्या आईसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.एका मुलाखतीमध्ये साराने म्हटले होते की, तिला तिच्या आईसोबत संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. साराने म्हटलं, ‘आयुष्यभर मला माझ्या आईसोबत राहायचं आहे. जेव्हाही मी माझ्या आईसोबत बोलते तिला माझी काळजी वाटायला लागते, कारण तिला माझ्या लग्नाची चिंता असते. पण मी लग्नानंतरही माझ्या आईसोबतचं राहणार आहे, असे तिने म्हटले आहे.\nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालक���ण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\nअसं काय घडलं, ज्यामुळे करीनाला वाटू लागली घ’टस्फो’टाची भीती \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nयेऊ कशी तशी… मालिकेला या अभिनेत्रीने ठोकला रामराम; आता ही अभिनेत्री घेणार जागा\nIPL 2022 : कॅप्टन होणार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर ही टीम देणार साथ..\n विकी कौशल कॅटरिनानंतर राजकुमार राव ‘या’ तरुणीशी करणार लग्न, ‘या’ तारखेला अडकणार लग्नबेडीत..\nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/616", "date_download": "2023-02-04T05:40:25Z", "digest": "sha1:SEL4EJ3GWSFYLQ6LXMZUXUU4NW574ART", "length": 15610, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी – Adivasi Samrat", "raw_content": "\nउरण ताज्या पनवेल रायगड सामाजिक\nएसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी\nएसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा \nविरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी\nपनवेल शहरातील उरण नाका येथील बसथांबा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हा – पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जुना बस थांबा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पालिकेकड़े करण्यात आली आहे.\nपनवेल शहरातून उरणच्या दिशेने जाण्यासाठी अनेक खासगी वाहने, एसटी बस उरण नाकामार्गे जातात. एसटी आगारात न जाता पनवेलमध्ये खरेदीसाठी आलेले अनेक नागरिक उरण नाका, म���र्केटयार्ड परिसरातून एसटीचा प्रवास सुरू करतात. पंचरत्न चौक आणि उरण नाका या दोन ठिकाणी एसटीचे थांबे आहेत. या दोन्ही ठिकाणी ठिकाणी बसथांब्याचे शेड नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. मार्केटयार्डजवळ पूर्वीचा बसथांबा आहे. शेडदेखील आहे. हा बसथांबा वापरात नसल्यामुळे शेडची जागा गर्दुल्ले, भिकाऱ्यांनी बळकावली आहे. पावसाळ्यात गर्दुल्ले बसथांब्याचा आसरा घेतात. या ठिकाणी बस थांबत नसल्यामुळे नागरिक दोन्ही चौकांत बसची वाट पाहत उभे असतात. पावसाळ्यात, उन्हाळ्यात गैरसोय होत असतानादेखील नागरिक जीव मुठीत घेऊन बस, खासगी गाड्यांची वाट पाहत असतात. नागरिकांच्या प्रवासाचा विचार करून हा थांबा पुन्हा जुन्या जागी सुरू होण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.\nमहापालिकेच्या माध्यमातून बसथांब्याचे नूतनीकरण केल्यास एसटी आगाराकडे पाठपुरावा करून येथे बसथांबा पुन्हा सुरू करता येईल, अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली. काही पावले पुढे जाऊन बस पकडावी लागेल, मात्र नागरिकांचा प्रवास सोयीचा आणि सुरक्षित होईल. म्हणून महापालिकेने या जुन्या थांब्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केली.\nअलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक\nश्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार… पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल/प्रतिनिधी : निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत घरात असेल नसेल त्या धान्यासकट सगळे उद्वस्त झाले. या कुटुंबाना तातडीची मदत म्हूणन पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या […]\nअहमदनगर कोकण ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक\nआदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबाला मिळाला न्याय\nआदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्���ा वतीने आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबाला मिळाला न्याय पारधी समाजावर झालेला अत्याचार, अन्यायांची तात्काळ चौकशी करण्याचे मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना पुणे विभागीय उपायुक्त यांनी दिले आदेश गोर गरीब आदिवासी समाजाची संघटना म्हणजे आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र – अनिल तिटकारे, पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे/ अविनाश मुंढे : अहमदनगर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा […]\nताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक\nऑनलाइन शिक्षणपद्धतीत कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे\nऑनलाइन शिक्षणपद्धतीत कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे धारावीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबचे वितरण मुंबई/ प्रतिनिधी : कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. तथापि विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण पद्धती गरजेची असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. […]\nस्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून क्रांतिवीर वासुदेव फडकेंच काम…. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हेच भाग्य – अभिनेते महेश कोठारी\nसर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने उत्पन्नाचे साधन.. गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shivsena-thackeray-faction-deputy-leader-sushama-andhare-gave-answer-to-nitesh-rane-via-facebook-post/articleshow/95833497.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2023-02-04T05:53:44Z", "digest": "sha1:KDRKNMCXIDUX3CEZJKTCBVM2XTGNT3NK", "length": 16216, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nवडिलांचं वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना नेता कसे काय स्वीकारले, सुषमा अंधारेंचा नितेश राणेंना थेट सवाल\nSushama Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा व्हिडिओ पोस्ट करत नितेश राणेंना उत्तर दिलं आहे.\nनितेश राणे सुषमा अंधारे\nसुषमा अंधारे यांचं राणेंना प्रत्युत्तर\nनितेश राणेंच्या पोस्टला व्हिडिओनं उत्तर\nमुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सिंधुदुर्गमध्ये महाप्रबोधन यात्रेतील सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे यांनी देखील सुषमा अंधारेंच्या सभेवरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. अंधारे यांनी देखील नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. नितेश राणेंनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले होते. अंधारे यांनी देखील आता नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.\nसुषमा अंधारेंचा फेसबुक पोस्टमधून पलटवार\nसुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना फेसबुक पोस्ट करत प्रत्यु्त्तर देताना त्यांचा अभ्यास कमी असल्याचं म्हटलं आहे. नितेश राणेंना अभ्यासाची गरज ���सून त्यांनी २० वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पोस्ट करताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्या होत्या,असं अंधारे म्हणाल्या.\nसीमाप्रश्न : 'चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो'; समितीचे निमंत्रण, मंत्री चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार\nसावरकरांबद्दलचं ट्विट ते लता मंगेशकर यांचा भारतरत्न\nसुषमा अंधारे यांनी नारायण राणेंनी नितेश राणेंच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं असत तर अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिले नसते, असा टोला लगावले. नितेश राणेंनी २०१५ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे ट्विट केलं होतं ते चुकीचं असेल तर अजून का डिलीट केले नाही, असा सवाल अंधारे यांनी केला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तुम्ही त्यांचा भारतरत्न परत मागितला होता, यावर अजिबात बोलणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.\nभगतसिंह कोश्यारींची पदमुक्त होण्याची इच्छा, संजय राऊतांचं ट्विट; राजभवनाकडून तात्काळ उत्तर\nसुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट\nदेवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ पोस्ट\nसुषमा अंधारेंनी फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत नारायण राणे यांच्यावर जी टीका केली होती त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याचा उल्लेख करताना अंधारेंनी देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेंचे प्राणप्रिय नेते असल्याचा टोला लगावला आहे. भर सभागृहात नारायण राणे यांचं वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नेता म्हणून कसं स्वीकारले, असा सवाल अंधारे यांनी केला.\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे, नितेश राणे आणि सुषमा अंधारे यांच्यात वार पलटवार सुरु आहेत. आता सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राणे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय.\nआफताबवर हिंदू सेनेचा तलवारींनी हल्ला, पोलिसांचा हवेत गोळीबार, पाहा थरारक VIDEO\nमहत्वाचे लेखभगतसिंह कोश्यारींची पदमुक्त होण्याची इच्छा, संजय राऊतांचं ट्विट; राजभवनाकडून तात्काळ उत्तर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nअर्थवृत्त Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष, अंबानींनी दलालांना गुडघे ट���कायला लावले\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nसातारा साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; 'या' कारणामुळे मित्रानेच काढला काटा\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nपुणे नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/08/20/mganeshakonkan21/", "date_download": "2023-02-04T05:53:08Z", "digest": "sha1:4Z3YEKLKICPWS6GDFFRZLQSJ3D2XMMUW", "length": 20761, "nlines": 150, "source_domain": "daryafirasti.com", "title": "कोकणातील २१ गणपती | Darya Firasti", "raw_content": "\nकोकण किनारपट्टी आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतूट आहे. इथं गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. कोकणात अनेक ठिकाणे आहेत जिथं श्रीगणेशाचा अधिवास आहे. त्याची कायमस्वरूपी पूजा अर्चना केली जाते. अशी २१ ठिकाणे आज आपण या दर्या फिरस्ती ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिली प्रतिमा आहे गणपतीपुळे आणि जयगडच्या म���्ये कचरे येथे असलेल्या जयविनायक मंदिरातील भव्य गणेशमूर्तीची\nवेंगुर्ला तालुक्यात रेडी किनाऱ्याला खाणकाम चालते. तिथं सदाशिव कांबळी नामक एका गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती पुरलेली आहे असा दृष्टांत झाला आणि मग खरोखरच तिथं खोदकाम केल्यानंतर अशी मूर्ती सापडली व समुद्र किनाऱ्याला लागून असलेले हे गणपतीचे स्थान निर्माण झाले असे स्थानिक लोक सांगतात. मूर्ती मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी मूषक मूर्ती सुद्धा सापडली.\nगणपती म्हणजे विघ्नहर्ता. भक्तांना संकटातून सोडवणारी देवता. उफराटा गणपती असं वैचित्रपूर्ण नाव असलेल्या गुहागरमधील गणेश मंदिराची अशीच कहाणी आहे. गुहागरचा सागरतीर शांत, नीरव.. पाण्यात डुंबण्यासाठी तसा सुरक्षित मानला गेलेला. पण कोणे एके काळी, कदाचित ५०० वर्षांपूर्वी समुद्राला उधाण आले. खवळलेला समुद्र गुहागर ग्राम गिळंकृत करेल की काय असं वाटू लागलं. तेव्हा कोण्या भक्ताने श्री गणेशाला साकडं घातलं. पूर्वाभिमुख असलेल्या गणेशाने आपलं तोंड फिरवून पश्चिमेला समुद्राकडे केलं आणि तेव्हा कुठं सागराचे थैमान संपले अशी ही गोष्ट आहे. दिशा बदलून बसलेला म्हणून उफराटा गणपती असे नाव प्रचलित झाले. परंतु व्याडेश्वर माहात्म्य ग्रंथात श्रीधराने गुहागर वसवले तेव्हापासून ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे अशी नोंद आहे.\nहे आहे कुलाबा किल्ल्यातील सिद्धिविनायक गणेश मंदिर. या मंदिराचे बांधकाम रघुजी आंग्रे दुसरे यांनी १७६१ साली केले. मंदिराजवळ असलेली दीपमाळ खूप सुंदर आहे. इथं केलं गेलेलं कोरीवकाम नक्की पाहायला हवं. मला इथं पाहिलेलं तुळशी वृंदावन खूपच आवडलं होतं. इथं बाजूलाच शिवमंदिर आणि हनुमान मंदिरही आहे.\nगुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. मी गेलो होतो तेव्हा मंदिरात पूजा सुरु होती त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभामंडपात जय-विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्य�� पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे.\nकोकणात जात असताना अनेकदा पालीमार्गेच जाणे होते आणि अशा वेळेला श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास होतो.\nएलिफंटा लेणे म्हणजे एक प्रचंड मोठे शिवालयच. तिथं खांबावर कोरलेल्या गणेशप्रतिमा सुबक आहेत.\nया विहिरींच्या जवळच एक गणेश मंदिर आहे. त्याच्या दोन दीपमाळांपैकी एक सुस्थितीत असून एकाचे तुकडे तिथेच विखुरलेले दिसतात. मंदिरातील गणेश मूर्ती पाहून प्रसन्न वाटते. तिथंच काही क्षण बसून ध्यानस्थ होण्याची अनिवार इच्छा मला झाली.\nआवासचे हे देवस्थान स्वयंभू गणेश मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आवास गावाचे नाव खांदेरीवर तैनात असलेल्या आबासिंग नामक सरदाराच्या नावावरून पडले अशीही एक आख्यायिका आहे पण तिला लिखित आधार नाही. स्वयंभू मूर्तीबरोबरच या मंदिरात पाहण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत असलेले नाजूक लाकडी कोरीवकाम केलेले खांब. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर हे खांब आवर्जून पाहायला हवेत.\n१८९० साली बांधले गेलेलं हे फडके गणपती मंदिर, मुंबईतील आद्य गणेशस्थानांपैकी एक म्हणावे लागेल.\nमुंबईतील प्रभादेवी येथे असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर. आज इथं विसाव्या शतकात बांधलेली इमारत दिसते पण प्रथम मंदिर इथं १८०१ साली बांधलं गेलं होतं असं सांगितलं जातं.\nमुंबईतील सर्वात जुनी श्री गणेशाची मूर्ती कुठं आहे असं कोणी विचारलं तर उत्तर आहे जोगेश्वरी लेण्यातील हे गणेश शिल्प. जवळजवळ ४-५व्या शतकातील ही गजाननाची प्रतिमा.\nपन्हाळेकाजी लेण्यातील ही भव्य गणेशप्रतिमा अतिशय आकर्षक रीतीने कोरण्यात आलेली आहे.\nपन्हाळेकाजीजवळच असलेल्या गौर लेण्यातही गणेशप्रतिमा पाहता येते. तिथं रिद्धी-सिद्धी श्रीगणेशाच्या सोबत आहेत.\nदापोलीजवळ आंजर्ले येथे असलेला कड्यावरचा गणपती म्हणजे पेशवेकालीन स्थापत्याचा एक उत्कृष्ट अविष्कार आहे. या ठिकाणाहून समुद्र आणि सभोवतालच्या परिसराचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.\nदिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरात पूर्वी सोन्याची गणेशप्रतिमा होती. नंतर दुर्दैवाने दरोड्यात ती नष्ट करण्यात आली. आता ग्रामस्थांनी तिथं अतिशय सुंदर मंदिर उभारले आहे आणि तशी चांदीची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.\nकाशीद आणि मुरुडच्या मध्ये असलेल्या नांदगाव येथे श्री सिद्धिविनाय�� मंदिरात अतिशय मांगल्यपूर्ण वातावरण अनुभवता येते.\nकेळशी प्रसिद्ध आहे श्री महालक्ष्मी मंदिरासाठी, परंतु इथं अतिशय सुरेख असं आशापूरक सिद्धिविनायक गणपतीचं पेशवेकालीन मंदिरही आहे.\nरायगड जिल्ह्यातील चौल हे खूप प्राचीन ठिकाण. इथं असलेलं मुखरी गणेश मंदिर आवर्जून पाहायला हवं.\nकोकणातील कदाचित सर्वात प्रसिद्ध असलेलं गणेशमंदिर म्हणजे गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेलं बाप्पाचं मंदिर.\nपावसहून पूर्णगडाच्या दिशेने जात असताना उजवीकडे एक फाटा समुद्रकिनारी असलेल्या गणेशगुळे गावात घेऊन जातो. वाटेत स्वयंभू गणपतीचे मंदिर लागते. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी आख्यायिकाही इथं सांगितली जाते. कोकणातील अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांची भ्रमंती आमच्या या दर्याफिरस्ती ब्लॉगद्वारे तुम्ही करू शकता. तेव्हा नेहमी इथं या ही अगत्याची विनंती. आपल्या मित्रांना, कोकणवेड्या भटक्यांनाही दर्याफिरस्तीबद्दल आवर्जून सांगा बरं का\nरायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली पासून साधारण तीन किमी अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे तसे गावाचे नाव पण सिद्धेश्वर आहे.. जवळच २१ गणपती बाप्पा आहेत..\nनाडसुड फाटा म्हणता येईल.\n Select Category मराठी (141) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (42) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (46) इतर देवालये (2) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (8) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/pali-nagaradhyaksha-geeta-palrecha-joins-bjp-big-blow-to-ncp-and-sunil-tatkare-in-konkan/articleshow/95834248.cms?utm_source=related_article&utm_medium=pune-news&utm_campaign=article-1", "date_download": "2023-02-04T06:36:13Z", "digest": "sha1:TW6T636SLPXR35PZAJS2E563G6GBTT7V", "length": 18455, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nकोकणात राष्ट्रवादीत मोठा भूकंप; गीता पालरेचा यांचा भाजपमध्ये प्रवेश, सुनिल तटकरेंना धक्का\nKonkan News : पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गीता पालरेचा या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांच्या कन्या आहेत. ओसवाल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दरम्यान, ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ३ नगरसेवक, पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला आहे.\nकोकणात राष्ट्रवादीत मोठा भूकंप; गीता पालरेचा यांचा भाजपमध्ये प्रवेश, सुनिल तटकरेंना धक्का\nरत्नागिरी : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला कोकणात मोठे हादरे बसले आहेत. आता रायगड लोकसभेचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावत थेट सुनील तटकरे यांनाच जोरदार राजकीय धक्का दिला आहे. नव्याने स्थापन झालेल्या सुधागड- पाली नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माजी महिला जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे कोकणात राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला आहे. रायगडचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांच्या त्या कन्या आहेत. पालरेचा यांनी गेल्या आठवड्यात नगराध्याक्ष आणि नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.\nप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाली नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीच्या नेत्या गीता पालरेचा यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळाला. गेले महिनाभर हा विषय चर्चेत होत���. सोमवारी सोमवारी २८ नोव्हेंबरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते सतीश धारप, यांच्या नेतृत्वात मुंबई मंत्रालय येथील भाजप पक्ष कार्यालयात भाजपचे कमल हाती घेत पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसळकर, आलाप मेहता आदीसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गीता पालरेचा यांनी जिल्हा परिषद सदस्या व त्यानंतर पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सुधागड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, पालीतील नळ पाणी योजना, सुधागड तालुक्यातील वाड्या-पाड्यातील रस्ते, असंख्य गणेश भक्तांसाठी सोयी सुविधा पुरवणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तरुणांना शिक्षणाच्या सोयी पुरवणे यासारख्या मागण्यासाठी पारलेचा यांनी हातातील घड्याळ सोडून हातात कमळ घेतलेले आहे. या भाजप प्रवेशामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. गीता पालरेचा यांच्या पक्ष प्रवेशामुळे दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये भाजपला मोठी ताकद मिळाली आहे.\nदेवीच्या दर्शनावरून खिल्ली उडवाल तर तुमच्यावर कोप होईल, शिंदे गटातील आमदाराचे वक्तव्य\nयावेळी रमेश साळुंखे, अभिजीत चांदोरकर, राजेश कानडे, सुशील शिंदे, प्रकाश आवसकर, मिलिंद देशमुख, प्रदीप (दादू) गोळे, सागर मिसाळ, दिनेश काटकर, संजय घोसाळकर, सुधाकर मोरे, शेखर राऊत, सुशील शिंदे, मिलिंद देशमुख,प्रदीप(दादू) गोळे आदींसह पाली शहरातील व सुधागडातील ग्रामपंचायतींमधील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.\nकोकणात भाजप-शिंदे गट ठाकरे सेनेचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार, राजन साळवींबाबत राणेंचे मोठे वक्तव्य\nअष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी बल्लाळेश्वराचे प्रसिद्ध स्थान असलेल्या पालीशहरासह सुधागड तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी भाजप कटीबद्ध असल्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. गीताताई पालरेचा यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केलेला हा प्रवेश प्राथमिक स्वरुपाचा असून पुढील प्रवेश सोहळा जानेवारी महिन्यात बल्लाळेश्वराचे पवित्र भूमीत ८ ते १० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.\nमहत्वाचे लेखअनिल परबांचा पाय आणखी खोलात निकटवर्तीयाला ईडीचं समन्स; मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nमुंबई मुंबई पश्चिम रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर कारवाई; नायगाव लोकल आणि क्रेन धडक प्रकरण\nसिंधुदुर्ग जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा\n भारतातील पहिला ट्रान्समेल गर्भवती; केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली Good News\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nपुणे अडीच हजार मिळकतकराचे धनादेश बाउन्स; पुणे महापालिका बजावणार नोटीस\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये समजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nकार-बाइक देशात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी अच्छे दिन, ६ वर्षात २० लाख वाहनांची खरेदी\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24178/", "date_download": "2023-02-04T05:37:46Z", "digest": "sha1:DQ74PWRCPSAWU263IIMQOW3AVIC3UE5Y", "length": 50193, "nlines": 287, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आयन – विनिमय – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआयन – विनिमय : आयन-विनिमय म्हणजे विद्रावातील आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) व त्याच प्रकाराचे अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) घन पदार्थातील (किंवा अमिश्रणीय द्रवांतील) आयन ह्यांची व्युत्क्रमी (उलटसुलट दिशांनी होणारी) अदलाबदल. ज्या अविद्राव्य घन पदार्थातील आयनांची विद्रावातील आयनांबरोबर अदलाबदल होते त्या घन पदार्थास (किंवा अमिश्रणीय द्रव पदार्थास) आयन-विनिमयक असे म्हणतात. उदा., आयन-विनिमयकातील सोडियम आयन व विद्रावातील पोटॅशियम आयन यांची होणारी अदलाबदल. ह्या विनिमय विक्रियेत आयन-विनिमयकाच्या मूलभूत रचनेत बदल होत नाही. विनिमयकाच्या रचनेचे दोन भाग मानता येतात. पहिला म्हणजे विनिमयकाची मूलभूत असलेली बहुवारिकी (एकापेक्षा जास्त रेणू जोडलेली) रचना व दुसरी म्हणजे त्या बहुवारिकी रचनेला जोडलेले विक्रियाकारी गट. ज्या जागी विक्रियाकारी गट जोडलेले असतात त्याच जागी विनिमय विक्रिया होते. बहुवारिकाच्या इतर रचनेमध्ये विनिमय विक्रियेत काहीही फरक होत नाही. विनिमय विक्रियेची ही वैशिष्ट्ये पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होतील : ल्यूसाइट हा एक अविद्राव्य घन पदार्थ असून त्याच्या संघटनेत पोटॅशियम आयन आहेत. सोडियम क्लोराइडाच्या विद्रावाच्या संपर्कात आयन-विनिमय विक्रिया होऊन त्याचे ॲनालसाइट बनते. ते पोटॅशियम क्लोराइडाच्या सान्निध्यात ठेवले, तर परत त्याचे ल्यूसाइटामध्ये रूपांतर करता येते. समीकरणाने ह्या दोन विक्रिया अशा लिहिता येतील.\nल्यूसाइट सोडियमआयन ॲनालसाइट पोटॅशियम आयन\nॲनालसाइट पोटॅशियम आयन ल्यूसाइट सोडियम आयन\nह्या विक्रियेत पोटॅशियम आयन व सोडियम आयन ह्यांत विनिमय होतो. विनिमयकाच्या इतर रचनेत, विनिमयामुळे काहीही फरक पडत नाही व तयार झालेल्या ॲनालसाइटापासून ल्यूसाइट परत मिळविता येते, म्हणजेच ही विनिमय विक्रिया व्युत्क्रमी आहे.\nइतिहास : आयन-विनिमय प्रथम शोधून काढण्याचे श्रेय टॉमसन आणि वे या इंग्रज शेतकीतज्ञांना दिले जाते. त्यांनी १८५० साली ॲल्युमिनियम सिलिकेटामुळे होणाऱ्या कॅल्शियम व अमोनियम आयनांच्या विनिमयावर अन्वेषण (संशोधन) केले. १८७० साली लेमबर्ग यांनी आयन-विनिमय विक्रिया व्युत्क्रमी असतात, हे दाखविले. औद्योगिक दृष्ट्या पाण्याचे फेनदीकरण (पाण्यातील कॅल्शियम व मॅग्नेशियम आयन काढून टाकणे) करण्यासाठी आर्. गान्स यांनी आयन-विनिमयाचा प्रथम उपयोग केला. ॲडम्स व होम्‌झ यांनी १९३५ मध्ये संश्लेषित (कृत्रिम रीत्या) विनिमयक प्रथम तयार केले. वैश्लेषिक रसायनशास्त्रात आयन-विनिमयाचा प्रथम उपयोग कॉलिन व बेल यांनी मूत्रातील अमोनियाचे प्रमाण ��ोजण्यासाठी केला.\nउपयोग : आयन-विनिमयाचा उपयोग पाण्याचे फेनदीकरण करण्यासाठी फार पूर्वीपासून होत आहे. अफेनद पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम आयन असतात. त्यामुळे अशा पाण्यात साबणाचा फेस होत नाही. आयन-विनिमयाच्या साहाय्याने अफेनद पाण्यातील हे अनिष्ट आयन काढून टाकले म्हणजे त्याचे फेनदीकरण होते. फेनदीकरण करण्याकरिता पूर्वी काही नैसर्गिक विनिमयकांचा (उदा., काही सिलिकेटे) उपयोग करीत असत. परंतु ह्या विनिमयकांची विनिमय क्षमता फार कमी होती. तसेच ते विनिमयक निसर्गात सापडत असल्यामुळे त्यांची संघटना हमखास ठराविकच असेल, अशी खात्री नसे. अलीकडे ठराविक संघटना असणारे व विनिमयक्षमता विपुल असणारे असे विनिमयक रासायनिक विक्रियांनी बनविता येऊ लागले आहेत. ते पाण्याच्या फेनदीकरणासाठी वापरता येतात. पाण्यातील कॅल्शियम आयन व विनिमयकातील सोडियम आयन यांचा विनिमय पुढील समीकरणाने दाखविता येईल. या समीकरणआत R–हा Na+ आयनाव्यतिरिक्त असलेला आयन विनिमयकाचा बहुवारिकी भाग होय.\nकॅल्शियम समाविष्ट रूपात गेलेला विनिमयक, सोडियम क्लोराइडाच्या सान्निध्यात ठेवल्यास, त्याचे सोडियम समाविष्ट रूप परत मिळविता येते व त्यामुळे विनिमयक पुन्हा पुन्हा वापरता येतो. होणारी विक्रिया पुढील समीकरणाने दाखविली आहे.\nवरील विक्रियांमुळे हे दिसून येईल की, थोड्या विनिमयकाच्या साहाय्याने पाण्याच्या बऱ्याच मोठ्या साठ्याचे फेनदीकरण करता येते.\nआयन-विनिमयाचा उपयोग करून निसर्गात एकत्र सापडणाऱ्या व सारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचे विलगीकरण करता येते. याचे एक ठळक उदाहरण ð विरल मृत्तिकांचे विलगीकरण हे होय. तसेच वैद्यकीय शास्त्रात शरीरातील जादा सोडियम काढून टाकण्याकरिता पोटॅशियम-अमोनियम स्वरूपातील आयन-विनिमयकाचा उपयोग केला जातो. तसेच जठरामध्ये हायड्रोक्लोरिक अम्लाची वाजवीपेक्षा जादा निर्मिती झाल्यामुळे होणाऱ्या व्याधीच्या निवारणासाठी प्रभावी क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ) विनिमयकांचा उपयोग करतात. आयन-विनिमयाचा उपयोग उद्योगधंद्यातील टाकाऊ विद्रावांतून मौल्यवान धातू मिळविण्याकरितादेखील करतात. अशा प्रकारचा विद्राव जर योग्य विनिमयकातून जाऊ दिला म्हणजे धातूंचे आयन, आयन-विनिमयक अधिशोषित (पृष्ठभागावरील शोषण) करील. हे अधिशोषित आयन त��या विनिमयकाची योग्य त्या विद्युत् विच्छेद्याच्या (विजेच्या प्रवाहाने विघटन होणाऱ्या पदार्थांच्या) विद्रावाबरोबर विक्रिया करून परत मिळविता येतील.\nकाही औद्योगिक विक्रियांमध्ये वापरावयाच्या पाण्यातील विद्रुतांचे (विरघळणाऱ्या पदार्थांचे) आयन संपूर्णपणे काढून टाकणे आवश्यक असते. यासाठीही आयन-विनिमयकाचा उपयोग करता येतो. R– H+ आणि R+OH– ह्या स्वरूपातील विनिमयक त्याकरिता वापरतात. या विनिमय विक्रिया पुढील समीकरणांनी दाखविता येतील.\nहायड्रोजन आयन समाविष्ट विनिमयक सोडियम क्लोराइड सोडियम आयन समाविष्ट विनिमयक हायड्रो-क्लोरिकअम्ल\nहायड्रॉक्सिल आयनसमाविष्टविनमयक हायड्रोक्लोरिकअम्ल क्लोरीन आयनसमाविष्टविनिमयक पाणी\nवापरलेल्या विनिमयकाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एकदा वापरलेल्या विनिमयकाची आवश्यकतेप्रमाणे हायड्रोक्लोरिक अम्ल किंवा सोडियम हायड्रॉक्साइडाबरोबर विक्रिया करतात. ह्यामुळे विनिमयक मूळच्या स्वरूपात पुन्हा मिळवून वापरता येतो व आर्थिक दृष्ट्या बरीच बचत होते.\nविनिमय तंत्रे : विनिमय विक्रिया होण्यासाठी आयन-विनिमयक व विद्राव यांचा एकमेकांशी संबंध येणे आवश्यक असते. तो आणण्यासाठी दोन तंत्रांचा उपयोग करतात. पहिल्या तंत्रास संच (बॅच) पद्धती व दुसऱ्यास स्तंभ पद्धती म्हणतात. संच पद्धतीत एका पात्रात विद्राव व विनिमयक एकत्र करून ते मिश्रण समतोल स्थापन होईपर्यंत ढवळतात व नंतर गाळून विद्राव व विनिमयक वेगवेगळे करतात. स्तंभ पद्धतीत एका दंडगोलाकृती नलिकेत आयन-विनिमयक भरतात व त्यातून विद्राव हळूहळू झिरपू देतात.\nवापरलेल्या विनिमयकाचे नंतर पुनरुज्जीवन करून तो पुन्हा वापरतात. आयन-विनिमय व विद्राव यांत आयनांची अदलाबदल सुलभ व जलद होण्यासाठी आयन-विनिमयकाची रचना स्तरयुक्त असणे आवश्यक असते. तसेच आयन-विनिमयकाचे कण अतिसूक्ष्म असावे लागतात.\nरासायनिक संश्लेषणाने अनेक आयन-विनिमयक अलीकडे तयार करता येऊ लागले आहेत. असा विनिमयक हा अविद्राव्य अम्ल किंवा अविद्राव्य क्षारक असतो व त्याचे लवणदेखील अविद्राव्य असते. संश्लेषित आयन-विनिमयकाचे प्रबल अम्लाच्या किंवा प्रबल क्षारकाच्या विद्रावात अपघटन होत नाही. नैसर्गिक आयन-विनिमयकाचे प्रबल क्षारकाच्या किंवा प्रबल अम्लाच्या विद्रावात अपघटन होते व त्यामुळे pH मूल्याच्या [→ पीएच मूल्य] ठराविक टप्प्यातच त्यांचा उपयोग करता येत असे. संश्लेषित विनिमयकांत हा दोष नसल्यामुळे आयन-विनिमय क्षेत्रात फार झपाट्याने प्रगती झाली आहे.\nविनिमय विक्रियांचे प्रकार : अम्लीय विनिमय R– H+ या सूत्राने व क्षारकाच्या असणारा विनिमयक R+OH–अशा सूत्राने दाखविण्याचा प्रघात आहे. जेव्हा विनिमय विक्रियेत विनिमयकातील ऋणायन (धन विद्युत् भारित आयन) व विद्रावातील ऋणायन भाग घेतात, तेव्हा त्या विनिमय विक्रियेस ऋणायन-विनिमय असे म्हणतात. उदा.,\nहायड्रोजन आयन समाविष्ट विनिमयक कॅल्शियम आयन कॅल्शियम आयन समाविष्ट विनिमयक हायड्रो-क्लोरिकअम्ल\nह्या विक्रियेत विद्रावातील Ca++ आयन व विनिमयकातील H+ आयन ह्या दोन ऋणायनांनी भाग घेतला आहे. म्हणून ही ऋणायन-विनिमय विक्रिया आहे. जर विनिमय विक्रियेत विनिमयकातील धनायन (ऋण विद्युत् भारित आयन ) व विद्रावातील धनायन भाग घेत असतील, तर त्या विनिमय विक्रियेस धनायन-विनिमय असे म्हणतात.\nऋणायन-विनिमय विक्रियेताल विनिमयकाला ऋणायन-विनिमयक व धनायन-विनिमय विक्रियेतील विनिमयकास धनायन-विनिमयक असे म्हणतात. संश्लेषित ऋणायन-विनिमयक व धनायन-विनिमयक ह्यांच्या प्रातिनिधिक रचना पुढीलप्रमाणे दाखविता येतील.\nवरील रचनांतील (१) मध्ये विनिमयकातील H+ हा ऋणायन व (२) मधील विनिमयकातील Cl– हा धनायन विनिमयात भाग घेतात.\nनिवड गुणांक : विद्रावातील आयनांचे व आयन-विनिमयकातील आयनांचे वाटप कसे होईल, हे ठरविण्याकरिता निवड गुणांकाचा उपयोग केला जातो. निवड गुणांकाची व्याख्या करण्यासाठी एक सर्वसाधारण विक्रिया घेऊ.\nह्यात विद्रावातील A+ आणि विनिमयकातील B+ यांची अदलाबदल झालेली आहे. विनिमय विक्रियेत समतोल स्थापित झाल्यावर ‘द्रव्यमान-प्रभाव-नियम’[→ समतोल, रासायनिक] वापरून खालील समीकरण सिद्ध होते.\nवरील समीकरणात aB+ आणि aA+ हे विद्रावातील आयनांची विक्रियाशीलता दाखवितात, तर aA+R– आणि aB+ R– हे त्याच आयनांची विनिमयकातील विक्रियाशीलता दाखवितात. जर विद्रावाची संहती (एकक घनफळातील दिलेल्या पदार्थांच्या रेणूंची किंवा आयनांची संख्या) अगदी कमी असेल, म्हणजे विद्राव अगदी विरल असेल, तर वरील समीकरणात विक्रियाशीलतेऐवजी त्या त्या आयनांची विद्रावातील व विनिमयकातील संहती (ग्रॅमरेणूभारात, रेणूमधील सर्व अणूंच्या वजनांची ग्रॅम या एककातील बेरीज) वापरता येईल व तेच समीकरण पु���ीलप्रमाणे लिहिता येईल.\nकंसात त्या त्या आयनांची, विद्रावातील व विनिमयकातील संहती ग्रॅमरेणुभारात दाखविलेली आहे. K ह्या समतोल स्थिरांकास विनिमय विक्रियेत निवड गुणांक असे म्हणतात. निवड गुणांक जितका एकापेक्षा जास्त तितके B+ ह्या आयनाचे, तो विनिमयक वापरून (ज्याच्या बाबतीत निवड गुणांक मोजलेला आहे) त्याच्या लवण विद्रावातून, विलगीकरण सोपे व सुलभ असते. निवड गुणांक हा त्या आयन-विनिमयकाची, A+ व B+ ह्या दोन आयनांबद्दलची पसंती किंवा असणारी आसक्ती दर्शवितो. आयन-विनिमयकाची एखाद्या आयनाबद्दल असणारी आसक्ती व त्या आयनाचे इतर भौतिक गुणधर्म यांचा काही संबंध नसतो. परंतु जेव्हा विनिमय होणारे आयन हे सारख्या ð संयुजांचे असतात त्यावेळी विनिमयकाची दोन आयनांबद्दल असणारी पसंती त्या आयनांच्या जलसंयोगित स्वरूपातील आकारमानावर अवलंबून असते, ज्या आयनाचे जलसंयोगी स्वरूपातील आकारमान कमी, त्याला तो विनिमयक जास्त पसंत करतो. हल्लीच्या सिद्धांताप्रमाणे पाण्यात आयन जलसंयोग रूपाने असतात व त्यांची जलसंयोगाची मात्रा, ही त्या आयनाच्या संयुजेच्या सम प्रमाणात व आयनी त्रिज्येच्या व्यस्त प्रमाणात बदलते. म्हणजे, जर विद्रावात Na+ वCs+ हे दोन आयन घेतले, तर विनिमयक Na+ पेक्षा Cs+ला जास्त पसंत करतो. कारण दोन्ही आयनांची संयुजा जरी सारखी असली, तरी Cs+ ची जलसंयोगी त्रिज्या ही Na+च्या जलसंयोगी त्रिज्येपेक्षा कमी आहे. आयनाची जलसंयोगी आयनी त्रिज्या ही, संयुजा व आयनी त्रिज्या यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असते. जितके हे गुणोत्तर जास्त तितका तो आयन जास्त जलसंयोगी. सोडियमाची आयनी त्रिज्या ही सिझियमाच्या आयनी त्रिज्येपेक्षा कमी आहे. म्हणून सोडियम आयनाची संयुजा व आयनी त्रिज्या यांचे गुणोत्तर सिझियमाच्या गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो आयन जास्त जलसंयोगी आहे म्हणजे त्याची जलसंयोगी आयनी त्रिज्या जास्त आहे. इतर एकसंयुजी आयनांचे निवड गुणांक पुढील क्रमाने आहेत.\nद्विसंयुजी आयनांचा हाच क्रम खाली दाखविल्याप्रमाणे आहे.\nवेगवेगळ्या संयुजा असलेल्या आयनांबाबत आयन-विनिमयकाची पसंती त्या आयनाच्या संयुजेवर अवलंबून असते, हे विधान फक्त विरल विद्रावापुरतेच खरे आहे. विरल विद्रावात आयन विनिमयक दोन वेगळ्या आयनांपैकी, ज्या आयनाची संयुजा जास्त असेल त्या आयनास विशेष पंसती दाखवितो.\nआयन-���िनिमयासंबंधीचे सिद्धांत : आयन-विनिमयाचे स्पष्टीकरण करण्यासाठी दोन सिद्धांत सुचविलेले आहेत. पहिला बाउमान व आइखहोर्न यांनी सुचविला. तो आयन-विनिमयकाचे कण व त्याच्या सभोवती असणारा विद्राव यांमधील डोनान समतोलावर [→ तर्षण] आधारित आहे. यात विनिमयक कणांचा पृष्ठभाग हा एक प्रकारचा पडदा आहे, अशी कल्पना केलेली असून विनिमयकातील ज्या जागी विनिमय होतो त्या जागा अविसरणशील (एकमेकांत आपोआप न मिसळणारे) आयन आहेत असे कल्पिलेले आहे.\nदुसरा सिद्धांत ग्रेगर यांनी सुचविलेला आहे. यात विनिमयकाची आयनाबाबत निवड व बहुवारिकाला वेगळे आयन जोडल्यामुळे त्यास येणारा फुगीरपणा यांचा संबंध जोडलेला आहे. ज्याप्रमाणे एखादी स्प्रिंग ताणावयास शक्ती खर्च करावी लागते. त्याचप्रमाणे बहुवारिकाला फुगण्यासाठी शक्ती खर्च करावी लागते. त्यामुळे विनिमयक अशाच आयनांची निवड करील की, जे जलसंयोगी स्वरूपात कमी जागा व्यापतात म्हणजे विनिमयकाला कमी फुगवटा आणतात.\nअलीकडे बॉइड, सोल्डानो आणि ग्लुएकॉफ यांनी निवड गुणांक, आयनाच्या विक्रियाशीलतेचा गुणांक आणि विनिमयकाचे फुगणे यांना सांधणारे खालील सूत्र सुचविले आहे.\nlnK = ln(γ ¯A/ γ ¯B) – ln(γ a/ γ B) + p(V¯A-V¯B)/RT वरील समीकरणात K हा निवडगुणांक, γ ¯A/ γ ¯B हे A व B आयनांचे रेझिनामधील विक्रियाशीलतेचे गुणोत्तर व γA/γB हे त्याच आयनांचे विद्रावातील विक्रियाशील गुणकांचे गुणोत्तर, p हा फुगीरपणाचा दाब, V¯A व V¯B हे आयनांचे विशिष्ट आकारमान होय, In हा नैसर्गिक लॉगरिथम दर्शवितो, R हा समतोल स्थिरांक आणि T हा समतोल स्थिरांक आणि T हे समतोलाचे तापमान आहे.\nयापैकी कोणताही सिद्धांत, आयन-विनिमयाचे समर्पक स्पष्टीकरण करीत नसल्यामुळे निवड गुणांक हा इतर गोष्टींवर कसा अवलंबून असतो, हे दाखविण्यासाठी प्रयोगावरून निघालेले निष्कर्ष पुढे दिले आहेत. विनिमयक रेझिनाची एखाद्या आयनाविषयी पसंती ही (१) त्याच्या संयुजेवर अवलंबून असते. संयुजा जास्त असेल, तर रेझिनाची त्या आयनासंबंधी पसंती जास्त असते. उदा., Na+ < Ca+ म्हणजे Ca++ बद्दलची विनिमयकाची पसंती ही Na+ च्यापेक्षा जास्त आहे. तसेच Ca++ < La+++ < Th++++. (२) आवर्त सारणीच्या (मूलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीच्या) एका विशिष्ट गटात ती आयनांच्या अनुक्रमांकांप्रमाणे वाढत जाते. उदा., Li + < Na+ < K+ < Rb+ < Cs+ व Mg++ < Ca++ < Sr++ < B++ व F– < Cl– < Br– < I– (३)आयनांची संयुजा सा���खी असेल व दोन आयन हे आवर्त सारणीच्या वेगळ्या गटांत असतील, तर ही पसंती आयनाच्या विक्रियाशीलतेच्या गुणांकावर अवलंबून असते. जितका विक्रियाशीलता गुणांक जास्त तितकी त्या आयनासंबंधी पसंती जास्त. (४) पसंती ही आयनाच्या जलसंयोगाच्या व्यस्त प्रमाणात बदलते, हे आपण वर पाहिलेच आहे.\nवरील विधाने तंतोतंत पाळली जातातच असे म्हणता येत नाही. उदा., (२) मध्ये जो क्रम दिला आहे तो क्रम तापमान जास्त असताना किंवा संहत विद्रावात बदलतो.\nऋणायनाबाबत पुढे दिल्याप्रमाणे क्रम लावण्याचा प्रयत्न कुनिन व मायर्स यांनी केला आहे. OH¯ > SO4¯ ¯ > CrO4—> C6H5O7 —(सायट्रेट) > C4H4O6— (टार्टरेट) >NO3–> AsO4—> PO4—> MoO4—> C2H2O2¯ C2H3O6¯ (ॲसिटेट) = I¯ = Br– Br-¯ > Cl-¯ > F –. हा क्रम आयनांच्या संहतीबरोबरच, विद्रावाच्या pH वर आणि विनिमय विक्रियाकारी गटाच्या क्षारकतेवर अवलंबून असतो.\nविनिमय विक्रियेची गती ही विद्रावाची संहती, आयनांचे विद्रावातील व विनिमयक रेझिनामधील विसरण गुणांक [→ विसरण] व तापमान यावर अवलंबून असते, तशीच वापरण्यात येणाऱ्या विद्रावकावरही ही गती अवलंबून असते. विद्रावक म्हणून पाण्याचा उपयोग केला, तर ही विनिमय गती जास्त असते व अध्रुवीय (रेणूतील धन व ऋण भार वेगळे न झालेल्या) विद्रावकात ही गती कमी असते. ध्रुवीय विद्रावकात विद्रुताचे आयनीकरण होत असल्यामुळे वापरण्यात येणाऱ्या विद्रावकाच्या ध्रुवतेवर विनिमय विक्रियेची गती अवलंबून असते. आयन-विनिमय विक्रियेमध्ये रेझिनाच्या सन्निध असणाऱ्या विद्रावाच्या पातळ पापुद्र्यातून आयनांचे विसरण होते किंवा आयन-विनिमयकाच्या कणांतून आयनाचे विसरण होते, असे समजले जाते. पहिल्या यंत्रणेस आवरण यंत्रणा असे म्हणतात व दुसऱ्या यंत्रणेस कण यंत्रणा म्हणतात.\nबॉइड व त्यांचे सहकारी यांनी असे दाखविले आहे की, आयन-विनिमय वरीलपैकी कोणत्या यंत्रणेने होतो, हे विद्रावाची संहती ०·००१ ग्रॅम रेणुभारापेक्षा कमी असेल, तर विनिमय पहिल्या यंत्रणेने (विद्रावाच्या पातळ पापुद्र्यातून आयनाचे विसरण) होईल. जर विद्रावाची संहती ०·१ ग्रॅमरेणुभारापेक्षा जास्त असेल, तर विनिमय दुसऱ्या यंत्रणेने होईल. परंतु विद्रावाची संहती जर ०·००१ आणि ०·१ यांमध्ये असेल, तर विनिमय दोन्ही यंत्रणांच्या साहाय्याने होईल. अशा यंत्रणेला मध्यस्त यंत्रणा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे आयन विनिमयात वापरण्यात येणाऱ्या विद्रावाची संहती ०·००१ आणि ०·१ यांमध्ये असल्यामुळे ही मध्यस्त यंत्रणा जास्त महत्त्वाची आहे.\nसुरुवातीस दिलेले उपयोग म्हणजे काही महत्त्वाच्या उपयोगाची उदाहरणे होत पण विज्ञानाच्या इतर विभागांत देखील आयन-विनिमयाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन विनिमयक शोधून काढले जात आहेत व त्यांचे गुणधर्म अभ्यासिले जात आहेत, त्यामुळे आयन-विनिमयाच्या उपयोगांचे क्षेत्र जास्त व्यापक होत आहे. वैश्लेषिक रसायनशास्त्रात आयन-विनिमय विक्रिया हे एक प्रमुख अन्वेषण क्षेत्र बनले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/7855", "date_download": "2023-02-04T05:01:10Z", "digest": "sha1:J3MH5S4MZ4O3A4SSXIBGBW5YOYPIUGQV", "length": 9726, "nlines": 103, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "यूपीएससी परीक्षेत यशस्वीतांचे ना.धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन – Purogami Sandesh", "raw_content": "\nयूपीएससी परीक्षेत यशस्वीतांचे ना.धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन\nयूपीएससी परीक्षेत यशस्वीतांचे ना.धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन\nपरळी(दि.5ऑगस्ट):-नुकत्याच घोषित झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या निकाला मध्ये बीड जिल्ह्यातील मंदार पत्की, वैभव वाघमारे व डॉ प्रसन्न लोध या तीन तरुणांनी यश संपादन केल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले. ना.मुंडे यांनी तिन्ही भावी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तसेच ट्विटर द्वारे तिघांचे हे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण यूपीएससी ला गवसणी घालत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे तसेच आपल्याला मिळणाऱ्या पदाचा वापर करून देश हितार्थ योगदान देण्यासाठी तिघांनाही शुभेच्छा दिले आहेत.सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बीड येथील मंदार देशात 22. डॉ प्रसन्न लोध 524 तर अंबाजोगाई येथील वैभव वाघमारे 771 रँक प्राप्त करुन यशस्वी झाले आहेत.\nपरळी बीड आध्यात्मिक, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक\n१५ व्या वित्त आयोगात दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधीची तरतुद करा\nराम सगळ्यांचा असण्यातच ‘राम’ आहे; रोहित पवारांचं जबरदस्त ट्वीट\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nपत्रकार संघातर्फे महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nपत्रकार संघातर्फे महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव���या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3529", "date_download": "2023-02-04T05:37:14Z", "digest": "sha1:VCT2WS4T2PIHTW7WS2H5Q55GRJWARD3J", "length": 13927, "nlines": 137, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "नेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन.. – Adivasi Samrat", "raw_content": "\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात विकास होतांना दिसत आहे. नेरे विभागात विकासकांनी जमिनी विकत घेवून मोठया प्रमाणात इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्या खूप मोठया प्रमाणात वाढलेली आहे. तसेच या विभागात गाडेश्वर शिवमंदिर, देहरंग धरण, चांदेरी डोंगर, (पेब) विकडगड, व माची प्रबळगड, माथेरान अशी पर्यटन स्थळे व सिने अभिनेत्यांचे फार्म हाऊस असल्यामुळे नेहमी पर्यटकांची वर्��ळ असते. काही महिन्यांपूर्वी मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीमध्ये खुनाचे प्रकार घडले. गुरे चोरी, लहान मुलांचे अपहरण, महिलांवरील अत्याचार, वाहनांचे अपघात असे अनेक प्रकार घडत आहेत.\nनेरे – दुदरे विभागातील चिपळे, नेरे, वाजे मालडुंगे, दुंदरे, उमरोली, व मोरबे, खानाव, हरिग्राम केवाळे व वांगणी तर्फे वाजे या ग्रामपंचायती आहेत. गुन्हयांचे प्रकार लक्षात घेता गटविकास अधिकारी यांनी वरील ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील प्रत्येक गावाच्या प्रवेशव्दारावर किंवा मुख्य चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यास सुचना कराव्यात. अशी मागणी पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव दिनेश मांडवकर, उप तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, नेरे विभाग अध्यक्ष विद्याधर चोरघे यांनी केली आहे. जर प्रमुख ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले तर पोलिस वर्गांना देखील चोरी, खुन अपघात अपहरण अत्याचार इत्यादी गुन्हयांची उकल करण्यास मदत होईल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nसुरु असलेल्या कंपन्यांनी काम नसलेल्या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून तात्पुरत्या स्वरूपात काम द्यावे – जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी अलिबाग/ प्रतिनिधी : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे. करोन विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची […]\nपनवेल शहर जिल्हा काँग्रेस ॲक्शन मोडवर… पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये स्मार्ट सोसायटी स्पर्धेला प्रारंभ\nपनवेल शहर जिल्हा काँग्रेस ॲक्शन मोडवर पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये स्मार्ट सोसायटी स्पर्धेला प्रारंभ सात लाख रुपयांच्या बक्षिसांची बरसात होणार ———————— सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता अशी “स्मार्ट सोसायटी स्पर्धा” ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही स्पर्धा एकमेव असल्याने सहकार खात्याचे निश्चितच लक्ष वेधणारी असेल शिवाय भविष्यात अन्य शहरांमध्ये राबविण्यासाठी याचे अनुकरण केले […]\nकोकण ताज्या रायगड रायगड\nआदिवासींनी अॅपकाॅन कंपनीला ठोकले टाळे… टाळे ठोकताच कंपनीला आली जाग ; २१ लाख रुपये भाडे देण्याचे केले मा���्य\nआदिवासींनी अॅपकाॅन कंपनीला ठोकले टाळे टाळे ठोकताच कंपनीला आली जाग ; २१ लाख रुपये भाडे देण्याचे केले मान्य वरदानी आदिवासी सामाजिक संस्थेच्यामार्फत मिळाला न्याय ; रायगड जिल्हा आदिवासी सेवा संघाचा पाठिंबासह कार्यकर्ते सक्रिय खालापूर/ प्रतिनिधी : खालापूर तालक्यातील दस्तुरी खोपोली येथील सं.नं. ४७/अ/१/अ, क्षेञ २७०.०४.०० पैकी १०.३९.०८ या आदिवासींच्या दळी जमिनीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अॅफकाॅन […]\nपनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होते करोडोंची उलाढाल, ग्रामीण क्रिकेटला सुगीचे दिवस\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14462", "date_download": "2023-02-04T05:19:25Z", "digest": "sha1:KFRTIRPNPWRI65W3WCO42NSLVUV6KQM4", "length": 23590, "nlines": 132, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "‘अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार’ भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहर��त धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/‘अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार’ भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा\n‘अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार’ भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nप्रतिनिधी जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nमीरा-भाईंदर – भाईंदर पूर्व येथील भाजप महिला मोर्चा मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचे विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी आमदार दरेकर यांनी मीरा-भाईंदरमध्ये ‘अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार’, असा नारा दिला. तसेच दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवरही यावेळी जोरदार हल्लाबोल चढवला. या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र सचिव अॅड. अखिलेश चौबे, आमदार गीता जैन, ठाणे विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवी व्य��स, महिला जिल्हा अध्यक्षा रीना मेहता, मंडळ अध्यक्षा शिखा भटेवडा आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने १८२ पैकी १५० हुन अधिक जागा जिंकल्या. मीरा-भाईंदर तर भाजपचा बालेकिल्ला आहे. गुजरातमध्ये मी प्रचारासाठी गेलो होतो. सुरतच्या लिम्बायत विधानसभा क्षेत्राची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा प्रचारावेळी समोर कोणी प्रतिस्पर्धीच दिसत नव्हता. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आमची आमदारांची बैठक घेतली तेव्हा ते म्हणाले तुम्हाला वाटत असेल समोर कुणीच प्रतिस्पर्धी नाही. जेव्हा समोर प्रतिस्पर्धी नसतो तेव्हा आपण ताकदीने काम करत नाही. तुम्ही समजा कोणीतरी ताकदवान प्रतिस्पर्धी समोर आहे. आपली लढाई आहे ती लढायची आहे. अशीच परिस्थिती येथेही आहे. मीरा-भाईंदरमधील विकास भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि तो करूनही दाखवला आहे. या शहराला विकास कुणी दाखवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना. ते मुख्यमंत्री असताना जेवढा विकास मीरा-भाईंदरचा झाला तेवढा याआधी कधीही झाला नाही. विकास, निधी, पैसा, प्रोजेक्ट जे काही आले ते देवेंद्रजींच्या व्हिजनमुळे. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. नगरविकास खाते शिंदे यांच्याकडे आहे तर अर्थमंत्री खाते देवेंद्रजींकडे आहे. मुख्यमंत्री आपले, नगरविकास खाते आपले , पैसे देणारे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मग विकास कोण करणार आपणच ना महानगरपालिका आपली आहे. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकाही आपलीच राहील. तेव्हा भारतीय जनता पक्षाचा लोकांसोबतचा जो संपर्क आहे तो कमी नाही झाला पाहिजे. आपली मेहनत कामी येणार असा विश्वासही दरेकर यांनी उपस्थितांना दिला.\nते पुढे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ तास काम करून देशाच्या विकासाचा विचार करत आहेत. माझा देश जागितक स्तरावर प्रगती कशी करेल, देशाचे नाव कसे मोठे होईल, याचा २४ तास विचार करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. देवेंद्र फडणवीसही २४ तास काम करतात. आम्ही जेव्हा काम करुन थकतो त्यावेळेस या दोन लोकांना डोळ्यांसमोर आणतो. त्यांना राज्याला, देशाला बदलायचे आहे. त्यामुळे ते काम करतात तर आपल्यालाही काम करायचे आहे. कोण काय बनणार हे महत्वाचे नाही तर सत्तेच्या माध्यमातून या ��हराला बदलायचे आहे. या देशात जेव्हा सोनिया गांधी यांच्या काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस देशाची हालत काय होती. आज देश ज्या गतीने प्रगती करतोय ते पाहिले तर ५० ते ६० वर्षात जे झाले नाही ते मोदीजींनी ७ ते ८ वर्षात करुन दाखवले आहे. पंतप्रधान मोदीजी एकट्याने हे करु शकत नाहीत. तर ते आपलेही काम आहे. नगरसेवकांनी तेथील लोकांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झाले पाहिजे. तरच अपण भाजपाचे कार्यकर्ते म्हणवून घेऊ, असेही दरेकर म्हणाले.\nयावेळी उध्दव ठाकरे यांनी सीमाप्रश्नावरून पंतप्रधान मोदींच्या समृध्दी महामार्ग उद्घाटनावर केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर देत दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर पालक असल्याची भूमिका निभावत आहेत. तुम्ही बालक म्हणून बालिशपणा करत आहात. जो कर्नाटक – महाराष्ट्र सीमावाद प्रश्न आहे त्यावर बोलत आहात. मात्र मोदीजी या जगाला एकत्र करण्यासाठी निघाले अहेत. जी-२० परिषद काय अहे. संपूर्ण जगाला मुंबईत आणण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहेत. ‘वसुदैव कुटुंबकम’ हे स्लोगन आहे. आमचे पंतप्रधान पूर्ण जगाला एक करु पाहताहेत. तुम्ही कर्नाटक-महाराष्ट्राचे काय सांगता. मोदीजीच हा विषय सोडवणार, असेही दरेकर यांनी सांगितले. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे विकासाची चिंता करण्याचे काम नाही. जेवढा निधी मीरा-भाईंदरसाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदर्श मानून आपण काम करतो. तेव्हा या कार्यालयात जो कुणी बसेल तो मोदींचा, फडणवीसांचा प्रतिनिधी असेल या भावनेतून काम करायचे आहे. येणारे दिवस आपले आहेत. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष वाढीवर भर द्या. लोकांची कामे करा. अब की बार ८०-९० नाही तर १०० पार अशा प्रकारे काम करायचे आहे, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.\nतर भाजपाही जशास तसे उत्तर देईल\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील याच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी आ. दरेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले कि, चंद्रकांत दादांचा स्वभाव पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. शांत-संयमी स्वभावाच्या दादांनी नेते, प्रदेशाध्यक्ष, मंत्री पदावर काम केले आहे. कधी बोलण्यातून चूक होते. तेव्हा दादांनी ता���्काळ अहंकार न बाळगता माफी, दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यानंतरही शाई फेकण्याचे काम केले. आता पुन्हा जर असा प्रयत्न कराल तर भाजपाही जशास तास जवाब देईल. आमची सहनशीलता, चांगलेपणाचा कोणी दुरुपयोग करेल तर भाजप सहन करणार नाही. व्याजासकट करार जवाब दिला जाईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.\nPrevious मंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून १ लाख रुपये मदत\nNext संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2023-02-04T06:40:30Z", "digest": "sha1:PIJJE3TQSJOLFHP7X4RZF3WLATECC464", "length": 1952, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १५५३ मधील जन्म‎ (२ प)\nइ.स. १५५३ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १५५३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nशेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ तारखेला १५:३१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navapaisa.com/category/agriculture/", "date_download": "2023-02-04T05:22:49Z", "digest": "sha1:I5Z5NMULXD4A5ABISOKFHCXCQLXHOMG6", "length": 2471, "nlines": 31, "source_domain": "navapaisa.com", "title": "Agriculture - Navapaisa - Your One-Stop Financial Solution", "raw_content": "\nAgriculture Scheme : शेतकऱ्यांना लवकरच मिळणार ,५०,००० चे दुसरे अनुदान , जाणून घ्या \nAgriculture Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण 50 हजारांच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे , लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमूद जमा करण्यात येणार आहे . नियमितपणे पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना… Read More »\nHDFC Bank मध्ये खाते कसे खोलायचे \nBusiness Idea Marathi : लाल टमाटे सोडा , या काळया टमाटर ची शेती करा , लाखो कमवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Mi_Sangu_Vadilanpudhe", "date_download": "2023-02-04T05:11:41Z", "digest": "sha1:X2J4CSOWS6F7JXLBKYUWP55LHV352VII", "length": 2236, "nlines": 32, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कशी मी सांगू वडिलांपुढे | Kashi Mi Sangu Vadilanpudhe | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकशी मी सांगू वडिलांपुढे\nकशी मी सांगू वडिलांपुढे\nश्रावणातल्या घन मेघांचा रंग मला आवडे\nचक्र सुदर्शन कमळे गोधन\nराजकन्यका असू�� वनांचा छंद मनाला जडे\nस्वप्‍नी माझ्या यमुना येते\nत्या खेळातच फुटती, माझ्या माथ्यावरचे घडे\nकाय बोलू मी, सुता कुलवती\nनाव ऐकता नयने लवती\nएक सांगते उडूनिया मन गेले मथुरेकडे\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - प्रभाकर जोग\nस्वर - मालती पांडे\nगीत प्रकार - भावगीत, हे श्यामसुंदर\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nसांग ना मला गडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/video/new-year-celebration-worlds-first-new-year-celebration-in-new-zealand", "date_download": "2023-02-04T06:41:40Z", "digest": "sha1:75NABWNSPSCSFXD2LS2TARFWDPPC5TT5", "length": 2000, "nlines": 38, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "जगात प्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.", "raw_content": "\nNew Year Celebration: जगात प्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव साजरा\nजगात प्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.\nजगात प्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. भारतात 31 डिसेंबरची संध्याकाळ असली तरी न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियमध्ये नवीन वर्षाला सुरुवात झाली असून यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-fake-shooting-for-extortion-unit-5-of-crime-branch-busted/", "date_download": "2023-02-04T05:00:19Z", "digest": "sha1:N4VYGSDNACZM4EZZQJIDRIQEYRL5Y6S5", "length": 10505, "nlines": 102, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: खंडणीसाठी गोळीबाराचा बनाव, गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने केला पर्दाफाश – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: खंडणीसाठी गोळीबाराचा बनाव, गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने केला पर्दाफाश\nपुणे: खंडणीसाठी गोळीबाराचा बनाव, गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने केला पर्दाफाश\nपुणे, ३०/११/२०२२:गोळीबार झाल्याचा खोटा बनाव करून एकाला सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आखणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ��ार जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात 80 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी व बनावट कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअसीफ ईस्माईल खान (33, कोनार्क पुरम सोसायटी, कोंढवा खुर्द), फर्याज पठाण, समीर मेहबुब शेख, शहाबाद मेहबुब खान यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष थोरात या सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाने फिर्याद दिली आहे\nकोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने आमच्यावर गोळीबार केल्याचा बनाव असीफ खान आणि त्याच्या साथीदारांनी व्यक्त केला होता. त्यामध्ये पोलिसांनी असीफ याला चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्याने फिर्यादी संतोष थोरात याच्यावर संशय व्यक्त केला होता. याच फायरिंगच्या अनुषंगाने युनिट 5 चे अधिकारी कोंढवा पोलिस ठाण्याबरोबर गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व संबंधीत तांत्रीक तपास केल्यानंतर असीफ व त्याला दुजोरा देणार्‍या त्याच्या साथीदारांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी हा बनाव केल्याचे स्पष्ठ झाले. त्यांनी हा प्रकार संतोष थोरात यांच्याकडे खंडणी 80 लाखांची उकळण्यासाठी व त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान त्यांनी फिर्यादी यांच्याकडून यापूर्वी 6 लाखांची खंडणी उकळल्याचे समोर आले.\nपोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, राजस शेख, शहाजी गाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nPrevious पुणे: व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ जणांना डेक्कन पोलिसांनी बेड्या\nNext पुणे: नवले पुलाजवळ अपघाताची मालिका कायम, पीकअप उलटून चारजण जखमी\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस��ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2260", "date_download": "2023-02-04T05:43:42Z", "digest": "sha1:NFWFXRF4UR6V3KOFHUQCNJDUSKUCPN5N", "length": 12271, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कचऱ्याचे साम्राज्य – Adivasi Samrat", "raw_content": "\nपिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कचऱ्याचे साम्राज्य\nपिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कचऱ्याचे साम्राज्य\nउरण शहरातील उरण नगर परिषदेच्या मुख्य गेट जवळ असलेले व एन आय हायस्कुल शाळेसमोर असलेले बापूशेठ वाडी येथील गार्डन व्हू सोसायटीच्या पाणी पिण्याच्या विहिरीमध्ये परिसरातील काही व्यक्ती आपल्या घरातील कचरा, अन्न पदार्थ टाकत असल्याने या विहिरीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.\nकचऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब होत आहे. सदर विहिरीत नागरिक कचरा टाकत असल्याने पाण्याला दुर्गंधी येण्याची व पिण्याचे पाणी खराब होण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात केंद्र व राज्य शासन हे स्वछता विषयक जनजागृती करत आहेत तरी अजूनही काही व्यक्तींच्या विचारात, व्यक्तींच्या मानसिकतेत बदल होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. सदर विहिरीत कोणी घरातील अन्न पदार्थ, घरातील कचरा एखादी व्यक्ती टाकत असेल किंवा असे कृत्य करताना आढळून आल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांनी दिली आहे.\nताज्या पनवेल रायगड सामाजिक\nकोरोनाबाबत पनवेल महानगरपालि��ा क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती\nकोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर आजपासुन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जावून तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी […]\nकर्जत कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक\nशासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती … राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का\nशासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का कर्जत / प्रतिनिधी : गुरचरण, गावठाण यांसह शासकीय मालकीच्या जागांची राखणदारी करण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे. ऐवढेच नव्हे तर दगड-माती आदी गौण खनिजांची होणारी अवैध वाहतूक रोखून शासनाला जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्याची जबाबदारी देखील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. पण […]\nघराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला\nघराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला कर्जत/ नितीन पारधी : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डिकसळ येथील प्रवीण म्हसे या रिक्षाचालकांची रिक्षा घराच्या बाहेर उभी केलेली असताना चोरीला गेली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथील पोलिसांनी असून सर्व भागातील सर्व सीसीटीव्ही यांची तपासणी सुरु केली आहे. डिकसळ येथील रोहित ढाबा समोर प्रवीण म्हसे हे राहतात […]\nरास्त भाव धान्य दुकानदारांसाठी आता मेरा रेशन मोबाईल ऍप\nखासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/11043", "date_download": "2023-02-04T06:01:30Z", "digest": "sha1:TWP4QERL3P2ZCD32PFINUEWUCVWPXCMT", "length": 14520, "nlines": 129, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "उमेदवारांना प्रशिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/उमेदवारांना प्रशिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\n���मेदवारांना प्रशिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nपीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्स पहिल्या बॅचचा शुभारंभ\nचंद्रपूर, दि. 28 जानेवारी: जिल्ह्यात कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधन तयार करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत संकल्प योजनेतंर्गत ऑपरेशन अॅंड मेंटेनन्स ऑफ ऑक्सीजन प्लाँट कोर्स राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लाँट उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित पीएसए ऑक्सीजन प्लांट कोर्स पहिल्या बॅचचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना बाधित रुग्णांचे मृत्युचे प्रमाण वाढले होते. त्यासारखी परिस्थिती या तिसऱ्या लाटेत उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.\nऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स ऑफ पी.एस.ए ऑक्सीजन प्लाँट या कोर्सकरिता फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, मेकॅनिक इत्यादी कोर्स पात्र 30 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन रोजगार व मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत तर आभार अजय चंद्रपटन यांनी मानले.\nPrevious सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु\nNext पालकमंत्र्यांनी केली निर्माणाधीन कैंसर हॉस्पिटलची पाहणी\nआ��िष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kushal-tandon-loss-in-restaurant-business-due-to-heavy-rainfall-mhgm-583401.html", "date_download": "2023-02-04T06:21:33Z", "digest": "sha1:4LELJYGRHPJL7JS65H6MP65JFA6SCCF4", "length": 8642, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभिनेत्याला मुसळधार पावसाचा फटका; एका रात्रीत झालं 25 लाखांचं नुकसान – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nअभिनेत्याला मुसळधार पावसाचा फटका; एका रात्रीत झालं 25 लाखांचं नुकसान\nअभिनेत्याला मुसळधार पावसाचा फटका; एका रात्रीत झालं 25 लाखांचं नुकसान\nपावसामुळे त्याच्या या रेस्तरॉची तीनतेरा वाजले आहेत. त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.\nपावसामुळे त्याच्या या रेस्तरॉची तीनतेरा वाजले आहेत. त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.\nडोळा उघडणंही झालं मुश्किल; टॉर्चर टास्कमध्ये शिवला गंभीर दुखापत\nतुनिषा-शिझान प्रकरणाला नवं वळण; न्यायालयाने पोलीसांनाच केली 'ही' विचारणा\nराज्यातून थंडी गायब होणार, पारा 35 अंशांच्या पुढे, मुंबई, पुण्यात असा असेल अंदाज\nMumbai: सूर घडवणारे हात, सातासमुद्रापार आहे येथील वाद्यांची कीर्ती, पाहा Video\nमुंबई 23 जुलै: गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय. (heavy rainfall) या पावसामुळे राज्यातील लोकांची जणू झोपच उडाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. या कोसळधार पावसाचा फटका अभिनेता कुशल टंडन (Kushal Tandon) याला देखील बसला आहे. अलिकडेच त्याने एका रेस्तरॉ सुरु केलं होतं. परंतु पावसामुळे त्याच्या या रेस्तरॉची तीनतेरा वाजले आहेत. त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.\nRaj Kundra नव्या अ‍ॅपसाठी करणार होता ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड; नाव ऐकून बसेल धक्का\nबिग बॉसमधून नावारुपास आलेला कुशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. फोटो, व्हिडीओ आणि विविध प्रकारच्या पोस्टच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांच्या चर्चेत असतो. यावेळी त्याने पावसामुळे झालेल्या नुकसानाचे फोटो शेअर केले आहेत. “धन्यवाद, मुंबईच्या पावसा…माझ्या रेस्तरॉंची अशी अवस्था करण्यासाठी…यासाठी करोना कमी पडला होता ना…मग तू हे करून दाखवलंस…या कहाणीतील एक चांगली गोष्ट आहे की यात वॉचमनला आणि सिक्यूरिटी गार्डला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही…” अशी पोस्ट करत त्याने झालेल्या नुकसानाची माहिती दिली.\nराज कुंद्राचं नव्हे हे बॉलिवूड कलाकारही पॉर्नोग्राफी करून झाले कोट्यधीश\nकुशलची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या रेस्तरॉमध्ये पाणी साचलं. त्यामुळे फर्निचर आणि डेकोरेशन खराब झालं. सोबतच लाईट्सचं देखील मोठं नुकसान ���ालं आहे. कुशलनं गेल्याच वर्षी मोठ्या थाटामाटात हे रेस्तरॉ आणि बार सुरु केलं होतं. यासाठी त्याने विशेष पार्टी देखील दिली होती. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला, निया शर्मा, क्रिस्टल डिसूजा, सोहेल खान, रवि दुबे, करणवीर बोहरा, सरगुन मेहता, कृतिका सेंगर, निकितन धीर यांसारखे अनेक नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते. पावसामुळे त्याचं जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/education-scholarship-scholarship-issue-clarification-was-not-disclosed-while-the-tribal-students-were-awaiting-justice/articleshow/91334804.cms", "date_download": "2023-02-04T05:33:38Z", "digest": "sha1:WVDE4CZ2I4VQLQ6KWVQT6L72DKFE75U2", "length": 15938, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "education scholarship, शिष्यवृत्तीबाबतचा खुलासा धूळ खात, आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय कधी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nशिष्यवृत्तीबाबतचा खुलासा धूळ खात, आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय कधी\nअनुसूचित जमातीतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मागील ३ वर्षे शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे १६ हजार आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीविना राहिले आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान यावरील खुलासा धूळखात पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.\nशिष्यवृत्तीबाबतचा खुलासा धूळ खात, आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय कधी\nआदिवासी विद्यार्थ्यांना ३ वर्षे शिष्यवृत्ती नाही\nशिष्यवृत्तीबाबतचा खुलासा धूळ खात\nआदिवासी विद्यार्थी न्यायाच्या प्रतिक्षेत\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nगेल्या चार वर्षात शहरातील लाखभर विद्यार्थ्यांना दहा ते बारा कोटींच्या सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले असून, त्याबातचा खुलासा शिक्षण संचालक कार्यालयमाार्फत मागविण्यात आला होता. महापालिका शिक्षण विभागाने वेळेत हा खुलासा अहवाल पाठवूनही, तो अद्याप शिक्षण उपसंचालक कार्यालयात धूळ खात पडला आहे. शिक्षण उपसंचालकांच्या सूचनेनंतरही संबंधित कर्मचाऱ्यांनी हा अहवाल शिक्षण संचलनालयाकडे पाठवलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.\nमागासवर्गीय अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरकारमार्फत दिली जाणारी १० कोटींवर सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती गेल्या चार वर्षांपासून शहरातील जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना मिळालेली नसल्याचे खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने उघडकीस आणले होते. २०१६ ते २०२० या कालावधीत शिष्यवृत्तीची मागणीच महापालिका शिक्षण विभागाने केलेली नसल्याचे पुढे आल्यामुळे, शिक्षण संचालनालयामार्फत या प्रकरणाचा खुलासा अहवाल मागविण्यात आला होता.\nशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 'संवाद दिन'\nRight To Education: अद्याप ४ हजार ६६ बालकांचे प्रवेश प्रलंबित\nहा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहोचून पंधरा दिवस उलटले तरी अद्याप तो पुढे पाठविण्याबाबत कोणतीही तसदी या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. या प्रकरणी शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांची भेट घेत महासंघाने हा अहवाल तातडीने पुढे पाठविण्याची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर याबाबत सूचना दिली होती. परंतु, अद्यापही हा अहवाल या कार्यालयातील एका लिपिकाच्या टेबलवरच पडून आहे.\nकेंद्रीय शिक्षणमंत्री राष्ट्रीय अभ्यासक्रम रुपरेषा करणार जाहीर, जाणून घ्या सविस्तर\nपाहा सरकारी आकडेवारी; मुंबईत अवघे ४११ विद्यार्थी शाळाबाह्य\nयाबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची पडताळणी सुरू केली. महापालिका शिक्षण विभागाने पाठविलेला हा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाला २० एप्रिलला मिळालेला असून, १५ दिवस उलटले तरी या अहवालात काय खुलासा करण्यात आलेला आहे, हे सुद्धा पाहण्यात आलेले नाही. सातत्याने सुट्या असल्यामुळे याबाबतचा अहवाल तयार करण्यास उशीर झाल्याचे कारण देत हे कर्मचारी त्यांचा बेजबाबदारपणा अधोरेखित करीत आहेत.\nEducation Scholarship: तीन वर्षे १६ हजार आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीवि���ाच\nStreet Children's Education: रस्त्यावरच्या मुलांच्या हाती फुलांऐवजी मिळाली पुस्तके\nमहत्वाचे लेखRight To Education: अद्याप ४ हजार ६६ बालकांचे प्रवेश प्रलंबित\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमनोरंजन एका क्षणात सगळं गेलं कॅन्सरमुळे या सेलिब्रिटींना कायमचं गमावलं\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nसौंदर्य चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी टिप्स\n भारतातील पहिला ट्रान्समेल गर्भवती; केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली Good News\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nपुणे नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nसातारा साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; 'या' कारणामुळे मित्रानेच काढला काटा\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2023-02-04T06:04:39Z", "digest": "sha1:HYPQUJQJEZ6IFRLM2NGGAAHXFSSMXRBK", "length": 2682, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रशियन हंगामी सरकार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरशियन हंगामी सरकारने (रशियन:Временное правительство России) इ.स. १९१७ साली रशियाचा झार दुसरा निकोलाय याची सत्ता गेल्यावर रशियावर काही काळ राज्य केले.\n← १५ मार्च इ.स. १९१७ – ७ नोव्हेंबर इ.स. १९१७ →\nहा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)\nशेवटचा बदल २७ मार्च २०२२ तारखेला २२:५६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २२:५६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T06:04:09Z", "digest": "sha1:HGMHOAP4XBQ2BX2X4GB45FFEAX6COAGV", "length": 5517, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनोका काउंटी, मिनेसोटा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nअनोका काउंटीचे न्यायालय आणि प्रशासकीय इमारत\nहा लेख अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अनोका (निःसंदिग्धीकरण).\nअनोका काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अनोका येथे आहे.[१]\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,६३,८८७ इतकी होती.[२] ही काउंटी मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराच्या उत्तर भागात आहे.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2023-02-04T06:32:42Z", "digest": "sha1:YO7VEGFLY6VL6TCWY2HRLPOVI4XPEHYB", "length": 24390, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमीन सयानी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n२.१रेडिओ शोची निर्मिती आणि सूत्रसंचालन\n२.२आमिन सयानी यांचे कॉम्पॅक्ट डिस्कवर ऑडिओ कम्युनिकेशन\n२.३अमीन सयानीचे यशस्वी आंतरराष्ट्रीय रेडिओ शो\n२१ डिसेंबर, १९३२ (1932-12-21) (वय: ९०)\nसेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई\nबिनाका गीतमाला चे संचालन\nअमीन सयानी हे भारतातील लोकप्रिय माजी रेडिओजॉकी आणि रेडिओ उद्घोषक आहेत. रेडिओ सिलोन वर त्या त्या आठवड्यात प्रसिद्धी मिळवणाऱ्या चित्रपट गीतांची मालिका बिनाका गीतमाला कार्यक्रम सादर करत असत. या कार्यक्रमात ने त्यांना संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.[२]\nआजही ते सर्वात जास्त अनुकरण केल्या जाणाऱ्या उद्घोषकांपैकी एक आहेत. पारंपारिक \"भाइयों और बहनो\" च्या विरूद्ध \"बेहनो और भाइयों\" (म्हणजे \"बहिणी आणि भावांनो\") ने जमावाला संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात मोठी प्रसिद्धीस आली होती. त्यांनी १९५१ पासून ५४,००० हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९,००० स्पॉट्स/जिंगल्सची निर्मिती केली आहे.[३]\nअमीन सयानी चा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी गुजराती भाषिक मुस्लिम परिवारात मुंबई येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव कुलसुम आणि जान मोहम्मद सयानी असे आहे. सयानी यांचे शालेय शिक्षण सिंधिया स्कुल तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. त्यांच्या आई ह्या एक स्वतंत्र्य सैनिक असून गांधीजींच्या जवळच्या होत्या, ज्यामुळे सयानी स्वतःला गांधीवादी म्हणतात. त्यांचे लग्न काश्मिरी पंडित असलेल्या स्व. रमा मट्टू सोबत झाले होते.[३]\nआमीन सयानी यांना त्यांचे भाऊ हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओ, बॉम्बे येथे वयाच्या अकराव्या वर्षी कामास लावले. आमीन ने दहा वर्षे इंग्रजी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रारंभी ते गायक बानू इच्छित होते.[४]\nत्यांचा ऑल इंडिया रेडिओ ला भारतात लोकप्रियता मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. सयानी भूत बंगला, टीन देवियन, बॉक्सर, आणि कतल यांसारख्या अनेक चित्रपटात देखील दिसले होते. या सर्व चित्रपटात त्यांनी केवळ रेडिओ निवेदकाच्या भूमिका निभावली होती.\nसयानी यांनी त्यांची आई 'कुलसुम साहनी' यांना महात्मा गांधींच्या सूचनेनुसार नव-साक्षरांसाठी पाक्षिक जर्नल संपादित, प्रकाशित आणि छापण्यात मदत केली. त्यांचे राहबर (१९४० ते १९६०) हे पाक्षिक एकाच वेळी देवनागरी (हिंदी), उर्दू आणि गुजराती लिप्यांमध्ये प्रकाशित झाले होते - परंतु हे सर्व गांधींनी प्रचारित केलेल्या साध्या 'हिंदुस्थानी भाषेत' होते.\nसाध्या सोप्या भाषेत संभाषण आणि उद्घोषणा करण्याच्या शैलीने त्यांच्या व्यावसायिक प्रसारणाच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांना मदत झाली. यासाठी इ.स. २००७ मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदी भवनाने \"हिंदी रत्न पुरस्कार\" देऊन सन्मानित केले.\nत्यांच्याबद्दल एक कमी माहीत असलेली गोष्ट म्हणजे त्यांनी टाटा ऑइल मिल्स लिमिटेडच्या मार्केटिंग विभागात १९६०-६२ च्या दरम्यान हमाम आणि जय साबणीसाठी ब्रँड एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते.\nऑल इंडिया रेडिओ (१९५१ पासून), आकाशवाणीची व्यावसायिक सेवा (१९७० पासून) आणि विविध परदेशी रेडिओ स्टेशन्स (१९७६ पासून) इत्यादी द्वारे सयानी यांनी ५४,००० रेडिओ कार्यक्रम आणि १९,००० स्पॉट्स/जिंगल्स तयार केले आहेत किंवा त्यांचे सूत्रसंचालन केले आहे. ज्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे.\nरेडिओ शोची निर्मिती आणि सूत्रसंचालन[संपादन]\nअमीन सयानी द्वारे निर्माण किंवा सूत्रसंचालन केलेले काही प्रसिद्ध रेडिओ शो:\nसिबाका गीतमाला (पूर्वीचे बिनाका गीतमाला) : १९५२ पासून प्रसारण - मुख्यतः रेडिओ सिलोनवर आणि नंतर विविध भारती (AIR) वरून - एकूण ४२ वर्षांपेक्षा अधिक काळ. ४ वर्षांच्या अंतरानंतर त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आणि कोलगेट सिबाका गीतमाला या नावाने २ वर्षांसाठी विविध भारतीच्या राष्ट्रीय नेटवर्कवर प्रसारित करण्यात आले.\nएस. कुमार्स का फिल्मी मुकद्दमा आणि फिल्मी मुलाकात: ७ वर्षे आकाशवाणी आणि विविध भारती वर. एका दशकानंतर, विविध भारतीवर वर्षभरासाठी पुन्हा सुरू झाले होते.\nसॅरिडॉन के साथी: ४ वर्षे. (एअर इंडिया चा पहिला प्रायोजित शो. )\nबोर्नविटा क्विझ कॉन्टेस्ट (इंग्रजीमध्ये): ८ वर्षे. (१९७५ मध्ये त्यांचे भाऊ आणि गुरू हमीद सयानी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी.)\nशालिमार सुपरलॅक जोडी: ७ वर्षे.\nमराठा दरबार शो: सिताराों की पसंद, चमकते सितारे, मेहेक्ती बातें इ. : १४वर्षे.\nसंगीत के सितारों की मेहफिल : ४ वर्षे – आणि अजूनही चालू आहे. (शीर्ष गायक, संगीतकार आणि गीतकारांच्या मुलाखती आणि संगीत कारकीर्द रेखाचित्रे समाविष्ट आहेत. त्यांच्या व्यावसायिक क्लायंटसाठी भारतातील आणि परदेशातील विविध रेडिओ स्टेशनवर सिंडिकेटेड. )\nसयानीने एचआयव्ही/एड्स प्रकरणांवर आधारित नाटकांच्या रूपात १३ भागांची रेडिओ मालिकाही तयार केली – त्यात प्रख्यात डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा समावेश आहे. ( स्वनाश नावाची मालिका - ऑल इंडिया रेडिओने सुरू केली होती आणि तिच्या ऑडिओ कॅसेट अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या क्षेत्रीय कार्यासाठी विकत घेतल्या आहेत. )\nआमिन सयानी यांचे कॉम्पॅक्ट डिस्कवर ऑडिओ कम्युनिकेशन[संपादन]\nध्वनिफीत, एलपी आणि सीडीवर अनेक ऑडिओ फीचर्सची निर्मिती केल्यानंतर, सयानी सध्या सीडीवर त्याच्या फ्लॅगशिप रेडिओ शो बिनाका गीतमालाचा एक असामान्य रेट्रोस्पेक्ट (सारेगामा इंडिया लिमिटेडसाठी) निर्मिती करत आहे. या मालिकेचे नाव \"गीतमाला की चाहता में\" आहे, ज्यातील ४० खंड (प्रत्येकी पाच सीडीच्या पॅकमध्ये) आधीच तयार आणि रिलीज केले गेले आहेत.\nसयानी यांनी १९७६ पासून भारतीय रेडिओ शो आणि जाहिरातींच्या निर्यातीत पुढाकार घेतला आहे. त्यांनी यूएसए, कॅनडा, इंग्लंड, यूएई, स्वाझीलँड, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, फिजी आणि न्यू झीलंड येथे निर्यात केली आहे . याशिवाय, त्यांनी परदेशातील रेडिओ स्टेशनसाठी थेट अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.\nअमीन सयानीचे यशस्वी आंतरराष्ट्रीय रेडिओ शो[संपादन]\n\"मिनी इन्सर्शन्स ऑफ फिल्मस्टार्स\" : यूकेमधील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या एथनिक नेटवर्कवर : ३५ भाग.\n\"म्युझिक फॉर द मिलियंस\" : बीबीसीच्या वर्ल्ड सर्व्हिस रेडिओसाठी : ६ भाग.\n\"वीती का हंगामा\" : सनराईज रेडिओवर, लंडन : साडेचार वर्षे.\n\"गीतमाला की यादे\": रेडिओवर उम्मुल कुवेन, यूएई : ४ वर्षे.\n\"ये भी चंगा वो भी खूब\" : रेडिओ आशिया, UAE वर : ८ महिने.\n\"हंगामे\" : टोराँटो, वॉशिंग्टन, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, सॅन फ्रान्सिस्को आणि बोस्टन मधील वंशीय रेडिओ स्टेशन्स : अडीच वर्षे.\n\"संगीत पाहेली\" : रेडिओ ट्रोरो, स्वाझीलँडवर : १ वर्ष.\nसूत्रसंचालन: सयानीने भारतातील सर्व प्रकारच्या २,००० हून अधिक स्टेज फंक्शन्सचे सूत्रसंचालन केले आहे, ज्यात संगीताचे विविध कार्यक्रम, सौंदर्य स्पर्धा, फॅशन शो, पुरस्कार सोहळे, चित्रपट रौप्यमहोत्सवी का���्यक्रम, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समारोप सत्र (दिल्लीमध्ये), मैफिली, परिसंवाद, कार्यशाळा आणि व्यापार सादरीकरणे यांचा समावेश आहे. परदेशात - यूएस, कॅनडा, यूके, दक्षिण आफ्रिका, यूएई, नेदरलँड आणि वेस्ट इंडीजमध्ये स्टेज शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे.\nसयानी अजूनही भारतात रेडिओवर सक्रिय आहे. [५]\n२००८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [६] याशिवाय, अमीन सयानी हे अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत जसे की:\nलूपफेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड (2006), इंडिया रेडिओ फोरमसह\nरेडिओ मिर्ची ( टाइम्स ग्रुपचे एफएम नेटवर्क) कडून कान हॉल ऑफ फेम पुरस्कार (2003)\nअॅडव्हर्टायझिंग क्लब, बॉम्बे (2000) द्वारे गोल्डन अॅबी शताब्दीच्या उत्कृष्ट रेडिओ मोहिमेसाठी (\"बिनाका/सिबाका गीतमाला\").\nइंडियन अॅकॅडमी ऑफ अॅडव्हर्टायझिंग फिल्म आर्ट (IAAFA) कडून हॉल ऑफ फेम पुरस्कार (1993)\nपर्सन ऑफ द इयर अवॉर्ड (1992) लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड\nइंडियन सोसायटी ऑफ अॅडव्हर्टायझर्स (ISA) कडून सुवर्ण पदक (1991) श्री के.आर. नारायणन, तत्कालीन भारताचे उप-राष्ट्रपती यांनी सादर केले.\n^ \"रेडियो उद्घोषक अमीन सयानी के निधन की अफवाह, बेटे ने बताया- वह बिल्कुल ठीक हैं.\" amarujala.com (हिंदी भाषेत). Archived from the original on 2022-06-20.\n^ a b \"अमीन सयानी जन्मदिन विशेषः तब और अब के रेडियो में ज़मीन-आसमान का फर्क\". amarujala.com (हिंदी भाषेत). Archived from the original on २१ डिसेंबर २०१९. २० जून २०२२ रोजी पाहिले.\n^ \"गायक बनना चाहता था : अमीन सयानी\". bbc.com (हिंदी भाषेत). Archived from the original on २० जून २०२२.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमीन सयानी चे पान (इंग्लिश मजकूर)\nहंगामा वरील अमीन सयानी चे पान\nइ.स. १९३२ मधील जन्म\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/15/08/2021/two-youths-drown-in-asolamendha-lake-canal/", "date_download": "2023-02-04T05:17:28Z", "digest": "sha1:IFIEXAHJCM7KWYCB5NRZTTSJS4JTCUON", "length": 15050, "nlines": 215, "source_domain": "newsposts.in", "title": "आसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु | Newsposts.", "raw_content": "\nअर्शिया जूही घुग्घुस नगर परिषद की पहली CEO\n‘विश्व बाघ दिवस’ पर एनसीसी कैडेट्स की साइकिल रैली\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nआसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु\nकोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार\nमहिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू\n15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत\nनागभीड येथे विवाहित महिलेची हत्या; धारधार शस्त्राने गळ्यावर वार\nHome Marathi आसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु\nआसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु\nचंद्रपूर : सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावाच्या नहरामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी (15 ऑगस्ट) ला दुपारच्या सुमारास घडली. सोनू पितांबर सोरते (वय 23) रा.बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे (वय 20) रा.पाथरी असे मृतांचे नावे आहेत.\nसावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या असोलामेंढा तलाव तसेच नहरावर पोहण्यास बंदी आहे. त्या दृष्टीने पाथरी चे ठाणेदार बन्सोड यांनी सुरक्षा ही लावली मात्र याच असोलामेंढा नहराचा पालेबारसा परिसरातील ही घटना घडली. दुपारच्या सुमारास सोनू पितांबर सोरते, रा.बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे, रा.पाथरी हे सावली तालुक्यातील पाथरी ते पालेबारसा रोड वरील आसोलामेंढा नहरामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यात या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. एका युवकाने या दोघांनाही वाचविण्यासाठी नहरामध्ये उडी घेतली परंतु त्या युवकाला यश आले नाही असे प्रत्यदर्शींचे म्हणने आहे.\nया घटनेची माहिती माहिती होताच पाथरीचे ठाणेदार बनसोड हे घटनास्थळी पोहचले. तसेच काही वेळानंतर त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्या सर्वांना प्राथमिक स्वास्थ केंद्र पाथरी येथे नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत्यु घोषीत केले.\nPrevious articleकोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लाव���र\nकोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार\nमहिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू\n15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत\nआसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु\nचंद्रपूर : सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावाच्या नहरामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी (15 ऑगस्ट) ला दुपारच्या सुमारास...\nकोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार\nमहिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू\n15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत\nनागभीड येथे विवाहित महिलेची हत्या; धारधार शस्त्राने गळ्यावर वार\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nआसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु\nकोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार\nमहिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू\n15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत\nनागभीड येथे विवाहित महिलेची हत्या; धारधार शस्त्राने गळ्यावर वार\nअर्शिया जूही घुग्घुस नगर परिषद की पहली CEO\n‘विश्व बाघ दिवस’ पर एनसीसी कैडेट्स की साइकिल रैली\nPegasus Report : राहुल गांधी, प्रशांत किशोर, दो केंद्रीय मंत्रियों को…\nभारी बारिश और भूस्खलन से 20 की मौत, कई लोगों के…\nमां ने जान पर खेल कर तेंदुए से 5 वर्षीय बेटी…\nआसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु\nकोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार\nमहिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू\n15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत\nनागभीड येथे विवाहित महिलेची हत्या; धारधार शस्त्राने गळ्यावर वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2018/10/blog-post.html", "date_download": "2023-02-04T04:56:10Z", "digest": "sha1:GTRXVR4M2XBJJUP36QMWE7VJUCSWMYYO", "length": 17146, "nlines": 273, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: बेरंग", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली.\nतिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाही ना, कुणी आपल्याला काही बोलणार तर नाही ना, याची काळजी होती. सुदैवानं शेजारीपाजारी आपल्या कामात गुंतले होते. दोन घरं पलीकडे राहणारी नीलिमा खिडकीपाशीच होती, पण आभाळात कुठेतरी नजर लावून बसली होती.\nलिफ्टचं बटण दाबून ती लिफ्ट येण्याची वाट बघत बसली. सकाळच्या वेळी लिफ्टमध्ये कुणी ना कुणी असणारच त्यांनी काही विचारलं तर त्यांनी काही विचारलं तर\nआज तिला कुणाचीच नजर नकोशी झाली होती.\nकाही क्षणांत लिफ्ट आली. सहाव्या मजल्यावरून खाली जायचं म्हणजे मध्ये कुणी ना कुणी लिफ्ट थांबवणार, आपल्याला बघितल्यावर काहीतरी चौकशी करणार...\nतिनं दोन क्षण विचार केला. लिफ्टचं दार उघडलं.\n`` लिफ्टसुंदरी बोंबलू लागली.\nतिनं मनाचा हिय्या केला. काय होईल ते होवो, लिफ्टनंच जायचं तिनं लिफ्टमध्ये पाऊल ठेवलं आणि ग्राउंड फ्लोअरचं बटण दाबलं. सहा मजले उतरून जातानाचे 15-20 सेकंद तिला युगांसारखे भासत होते.\nतिच्या सुदैवानं मधल्या मजल्यांवरच्या कुणीही लिफ्टचं बटण दाबलं नाही. ती ग्राउंड फ्लोअरवर पोहोचली. इथे तरी नक्कीच कुणीतरी समोर भेटणार, अशी सार्थ भीती तिला वाटली. पण सुदैवानं तळमजल्यावरही कुणीही नव्हतं. तिनं तसाच घाईघाईत ���्कार्फ गुंडाळला आणि ती बाइकवर बसून भुर्रर्रर्र करून निघाली. आज तिनं खालच्या निर्मलाकाकूंना काही सांगितलं नाही, की सोसायटीबाहेरच्या दुकानदार काकांना बाय केलं नाही, की वाटेतल्या देवळात दर्शन घ्यायला ती थांबली नाही.\nतिच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नव्हती. नेमकं वाटेत कुणीतरी ओळखीचं भेटेल की काय, अशी धाकधूक होती. 45 सेकंदांच्या सिग्नलसाठी चौकात थांबतानाही ती अस्वस्थ होती. तिच्या नशीबानं तिचा ऑफिसपर्यंतचा प्रवासही सुखरूप पार पडला.\nया ऑफिसमध्ये ती नव्यानेच जॉइन झाली होती. स्टाफ कमी होता आणि सगळ्यांशी नीट ओळखीही झाल्या नव्हत्या. प्रत्येकाचे स्वभाव, सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, सणवार साजरे करण्याची पद्धत, याबद्दल तिला फारशी कल्पना नव्हती.\nआज घरातून बाहेर पडण्यापासून ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत तिच्या मनात जी भीती होती, त्यामागेही हेच कारण होतं.\nतिच्या नशीबाने तिला आज या प्रवासात कुणी टोकलं नव्हतं. कुणी ओळखीचं भेटलं नव्हतं, कुणी हिणवलं नव्हतं, कुणी काही कमेंट केली नव्हती.\nती धावतपळत ऑफिसमध्ये पोहोचली.\nएकदा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिच्या मनातली भीती पूर्णपणे संपणार होती. तिला हायसं वाटणार होतं. एवढी पायरी ओलांडली की झालं, असं तिला वाटलं\nतिची धाकधूक आता अगदी शेवटच्या स्टेजला होती.\nतिनं ऑफिसच्या दारात पाय ठेवलं मात्र...\nऑफिसमध्ये नव्यानंच जॉइन झालेल्या रिसेप्शनिस्टनं विचारलेल्या प्रश्नानं तिच्या सकाळपासूनच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, ``काय मॅडम, आजचा रंग निळा आहे, माहिती नाही होय तुम्हाला\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/corona-dead-body-cremation-good-initiative-by-youth-in-pandharpur-128491167.html", "date_download": "2023-02-04T04:59:09Z", "digest": "sha1:JFS4PGFM2GI3TPZRQ5HZKMR344UD2ATC", "length": 8083, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, स्मशानभूमीतच मुक्काम; पंढरपूरातील तरुणाचा पुढाकार | Corona dead body cremation, good initiative by youth in pandharpur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, स्मशानभूमीतच मुक्काम; पंढरपूरातील तरुणाचा पुढाकार\nमहेश भंडारकवठेकर | पंढरपूर2 वर्षांपूर्वी\nगेल्या वर्षी महापुरातही सुरज राठी या तरुणाने केली होती मदत\nपंढपूरचा २२ वर्षीय सूरज राठी हा तरुण कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता आवश्यक खबरदारी घेत येथील स्मशानभूमीत आलेल्या मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी मदत करत आहे. १५ दिवसांपासून त्याचा स्मशानातच मुक्काम आहे. तो रात्रंदिवस अंत्यसंस्कारासाठी सेवा देत आहे. त्याच्या या कार्याची शहरासह राज्यभरातील मान्यवरांनी दखल घेत कौतुक केले आहे.\nवाहन चालक असलेला सूरज हा एका दुकानात हमालीचेही काम करतो. शहरातील महापुराच्या काळात आणि गतवर्षीही कोरोना काळात त्याने लोकांना मदतीचा हात दिला होता. महापूराच्या थैमानात तो नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात अग्रेसर होता. अंत्यसंस्कारासाठी मदतीमुळे आपल्या आई-वडिलांना त्रास होऊ नये यासाठी त्याने वैकुंठ स्मशानभूमीतच मुक्काम ठोकला आहे. सामाजिक बांधिलकीतून तो पालिका कर्मचाऱ्यांना कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी मदत करत आहे.\nशहरातील रुग्णालयांमध्ये त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील कर्मचारी त्याला संपर्क साधतात. बुधवारी शहरातील एका वृद्धेचा कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू झाला. तिचे कुटुंब खूप मोठे आहे. मात्र, तिच्यावर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांत भीतीचे वातावरण होते. तेथील नगरसेवक अनिल अभंगराव, सामाजिक कार्यकर्ते राहुल परचंडे यांनी सूरजशी संपर्क करून तिच्या मृत्यूची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता त्याने पीपीई किट परिधान करून मृताच्या घरी दाखल झाला. तिरडी बांधून वृद्धेचा मृतदेह घरातून बाहेर उचलून आणून त्यावर ठेवला. अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीत नेण्यास मदत केली. पंढरपूरच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर तिसऱ्याच दिवशी तब्बल २८ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आले होते.\nत्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना मन हेलावले होते. मात्र, त्यानंतर स्मशानभूमीत मृतदेह येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सूरजने सांगितले. सूरजच्या या कामाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालकेंनी घेतली आहे.\nकोरोनाचे संकट लवकरच जाऊ दे\nभीतीपोटी मृतांवर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकही धजावत नाहीत. अशा वेळी सूरज स्मशानभूमीत मृतदेहाला प्लास्टिक पॅकिंग काढून कुटुंबीयांना शेवटचे दर्शन घडवतो. ठराविक अंतरावरून मृताला शेवटचे पाणी पाजण्याची विधीही तो उपलब्ध करुन देतो. कोरोना लवकर संपू दे, आपल्याला हे काम करावे लागू नये. प्रसिद्धीसाठी आपण ��े काम करीत नाही. आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे सेवाभावनेने हे पुण्याचे काम करत असल्याचे सूरजने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/647116.html", "date_download": "2023-02-04T05:11:22Z", "digest": "sha1:ACQU65JRJ7Q7UV33ALPTZINYON3SDUGX", "length": 44788, "nlines": 176, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "बनावट शाळांना अटकाव हवाच ! - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > नोंद > बनावट शाळांना अटकाव हवाच \nबनावट शाळांना अटकाव हवाच \nविद्येचे माहेरघर असलेल्‍या पुणे येथे ३ हून अधिक, तर राज्‍यातील अन्‍य ४ केंद्रीय माध्‍यमिक शिक्षण मंडळाच्‍या (‘सी.बी.एस्.ई.’च्‍या) इंग्रजी माध्‍यमांच्‍या शाळांमध्‍ये शासनाचे बनावट (खोटे) प्रमाणपत्र आढळले आहे. कोणत्‍याही शाळांना राज्‍यशासनाची मान्‍यता घेणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र (एन्.ओ.सी.)’ दिले जाते. हे प्रमाणपत्र बनावट बनवून देणारी टोळी कार्यरत असून १२ लाख रुपयांत बनावट प्रमाणपत्र शाळा घेत आहेत, तसेच धक्‍कादायक म्‍हणजे यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्‍या अधिकार्‍यांच्‍या बनावट स्‍वाक्षरींचा वापर करण्‍यात आला आहे. शिक्षण विभागाला याची कुणकुण लागल्‍यानंतर त्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करण्‍याचे आदेश दिले.\nकेंद्रीय माध्‍यमिक शिक्षण मंडळ\nजेथे व्‍यक्‍तीवर संस्‍कार होतात, अशा शिक्षण क्षेत्रातच घोटाळे होत आहेत, हे गंभीर आणि संतापजनक आहे. शाळांनी नियमानुसार त्‍यांचे शासकीय मान्‍यता असलेले क्रमांक मोठ्या अक्षरात शाळांच्‍या फलकांवर लिहिणे बंधनकारक आहे. असे असतांनाही शाळांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्‍या शाळा चालू होतात, हे दुर्दैवी आहे. शिक्षण मंडळाने सतर्क राहून शाळांची पडताळणी का केली नाही हा प्रश्‍न आहे. त्‍यामुळे याला शिक्षण मंडळही तितकेच उत्तरदायी आहे. एखादी गोष्‍ट उजेडात आल्‍यानंतर प्रशासन झोपेतून जागे होते. त्‍यानंतर चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्‍याच्‍या गोष्‍टी केल्‍या जातात, हे अनाकलनीय आहे. तसेच मंत्रालयातील अधिकार्‍यांच्‍या बनावट स्‍वाक्षरींचा वापर करण्‍यात येतो, यातूनच शिक्षण मंडळाच्‍या प्रशासकीय स्‍तरावरील गैरकारभार उघड होतो.\nशासन शिक्षणावर ३० सहस्र कोटी रुपयांहून अधिक व्‍यय करते. तरीही प्राथमिक आणि माध्‍यमिक शाळांमध्‍ये गुणात्‍मक तफावत दिसून येत नाह���, तसेच शासनाला शाळाबाह्य मुलांची समस्‍याही भेडसावत आहे. राज्‍यात ७५ सहस्रांहून अधिक विद्यार्थी हे मदरसा आणि अमान्‍यताप्राप्‍त शाळांमधून शिक्षण घेत आहेत, ही गोष्‍टही गंभीर आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी लक्ष देऊन अन् कठोर पावले उचलून अशा अनधिकृत शाळा बंद केल्‍या पाहिजेत; कारण बनावट शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य धोक्‍यात येऊ शकते. त्‍यामुळे बनावट प्रमाणपत्र घेऊन शाळा चालू करणार्‍यांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली, तरच अशा प्रकारांना आळा बसेल \n– श्री. सचिन कौलकर, मुंबई\nCategories नोंद, राष्ट्र-धर्म लेख Tags नोंद, राष्ट्र-धर्म लेख\nमंदिर परिषदेच्‍या पार्श्‍वभूमीवर मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रिया\nधर्मांतर बंदी कायदा कधी \nअनेक समस्‍यांवर औषध असलेल्‍या नागवेलीची (विड्याच्‍या पानांच्‍या वेलीची) लागवड कशी करावी \nगायीच्‍या शरिरातून प्रसारित झालेले दिव्‍य अन्‍न \nमंदिर सरकारीकरण : हिदूंसाठी एक अभिशाप \n (शाम) मानव आहेत पराधीन \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अधिवक्ता शैलेश कुलकर्णी अध्यात्म अनुभती अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अभिव्यक्ती अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खिस्ती खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरवशाली हिंदु राजे विशेषांक गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. शैलेंद्र देवळाणकर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस त्र्यंबकेश्वर मंदिर द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंगली दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुर्गेश परुळकर दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन विशेषांक - पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागपूर हिवाळी अधिवेशन नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्‍याय न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि ��त्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. रमानंद गौडा पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रा. शंकर शरण प्राजक्ता जोशी प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मधुरा कर्वे मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२��� महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी म्हादई जलवाटप तंटा यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राघवी कोनेकर राज कर्वे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या सुचित्रा कुलकर्णी व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्��� स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या सुचित्रा कुलकर्णी व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत सं��ादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू क��्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.kisanwani.com/tag/success-story-about-poultry-farming/", "date_download": "2023-02-04T06:40:27Z", "digest": "sha1:EJLLVHSPGNNIAIFPYUGU7W2HTYQTXRK6", "length": 3196, "nlines": 72, "source_domain": "www.kisanwani.com", "title": "success story about poultry farming Archives - Kisanwani", "raw_content": "\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nKISANWANIआवाज.. शेती, माती आणि संस्कृतीचा\nचिंता वाढली, ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यु ‘बर्ड फ्लू’नेच\nबर्ड फ्ल्यू रोगाबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे महत्वाचे आवाहन\nपशुसंवर्धन विभागामार्फत १ महिन्याचे कुक्कुटपालन प्रशिक्षण घ्या आणि सुरू करा स्वतःचा व्यवसाय; ‘या’ ठिकाणी करा संपर्क\n मग ही बातमी नक्की वाचा..\nपोल्ट्री व्यवसाय : पावसाळ्यात ‘या’ नियोजनामुळे मिळेल चांगला नफा\nहोय… अंड्यांची गुणवत्ता वाढ आणि खाद्य बचतीसाठी कोंबड्यांना द्या ‘ही’ फुले\nशेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर या कालावधीत पुन्हा वाढणार | Cotton Price Update\nबीज बोते समय ही करें बीज बनाने की तैयारी |\nभारत का सबसे बड़ा कृषि मेला “किसान” पुणे में शुरू, जानें प्रदर्शनी की खासियत | Kisan Exhibition\nकिड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2263", "date_download": "2023-02-04T05:08:20Z", "digest": "sha1:DMTSNATY7Q35PKNWMXGN7NBOX35V3W2E", "length": 12711, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार – Adivasi Samrat", "raw_content": "\nउरण ताज्या रायगड सामाजिक\nखासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार\nखासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार\n19 वर्षाखालील लेदर क्रिकेट मध्ये रायगड च्या संस्कार म्हात्रे यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संस्कार म्हात्रे यांचे सत्कार करण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सेझ मैदान,बोकडविरा, तालुका उरण येथे आयोजित 21 व्या युवा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले.क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्कार म्हात्रे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nद्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा विभागप्रमुख भरत म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत.यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, जे एन पी टी विश्वस्त दिनेश पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन.. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात विकास होतांना दिसत आहे. नेरे विभागात विकासकांनी जमिनी विकत घेवून मोठया प्रमाणात इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्या खूप मोठया प्रमाणात वाढलेली आहे. तसेच या विभागात गाडेश्वर शिवमंदिर, देहरंग धरण, चांदेरी डोंगर, (पेब) […]\nटॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप\nटॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील टॉवरवाडी येथील आदिवासी व गरजू कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या वतीने घरगुती वापरासाठी वस्तूंची मदत करण्यात आली. यामध्ये कुटुंबातील महिलांच्या आरोग्याला चुलीच्या धुरामुळे धोका असल्यामुळे बायो स्टॉव देण्यात आला. कोरोणा पासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटरी नॅपकिन, ताडपत्री आदी वस्तूंचे रो.राजेंद्र मोरे (सर्विस प्रोजेक्ट […]\nताज्या महाराष्ट्र माथेरान मुंबई सामाजिक\nमाथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल… माथेरानमध्ये होणार पर्यटकांची गर्दी.\nमाथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल अमन लॉज ते माथेरान शटल सेवा पुढील दोन दिवसात सुरू होणार ——————————————- माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावर शटल ट्रेन चालू करण्यासाठी कोणतीही हरकत नाही असे रेल्वे ट्रेक डिपार्टमेंट ( PWI )ने लेखी उत्तर दिले आहे. परंतु, (DSO) डिव्हिजनल सेप्टि ऑफिसर यांचा या मार्गावर प्रवाशी […]\nपिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कचऱ्याचे साम्राज्य\nकेवळ भांडवल नाही म्हणून शांत बसू नका, प्रयत्न करा यशस्वी उद्योजक बना – जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूज���ाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/09/07/mdevgad/", "date_download": "2023-02-04T05:20:30Z", "digest": "sha1:VP5EHN4FLMUP5R4WJWP24AIKXEGNWTRX", "length": 17724, "nlines": 147, "source_domain": "daryafirasti.com", "title": "भ्रमंती किल्ले देवगडची | Darya Firasti", "raw_content": "\nदेवगड भ्रमंतीमध्ये मला श्री चारू सोमण यांची खूपच महत्त्वाची साथ मिळाली. श्री अशोक तावडे यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. देवगडचे डॉक्टर मनोज होगले हे दर्या फिरस्तीच्या निधी संकलनात प्रायोजक झाले त्यांचे आभार.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका भूशिरावर बांधलेला हा किल्ला .. किल्ले देवगड. हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेला किल्ले देवगड म्हणजे कोकणातील भटक्यांसाठी निसर्गसौंदर्य अनुभवण्याची उत्तम जागा. पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी, त्याभोवती असलेला २०-२५ फूट खोल खंदक, दीपगृह आणि पश्चिमेला दूरपर्यंत दिसणारा अथांग निळा समुद्र हा देवगडचा डौल आहे.\nहा किल्ला नेमका कोणी बांधला याबद्दल इतिहासकार पक्के भाष्य करू शकत नाहीत कारण तसे काही दस्तऐवज उपलब्ध नाहीत. दरवाजाची गोमुखी बांधणी पाहता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असा कयास काही इतिहासकार मांडतात. परंतु अशीच बांधणी सरखेल कान्होजी आंग्रेनी बांधलेल्या पूर्णगडसारख्या किल्ल्यांतही दिसते.\nविजयदुर्ग जिंकण्यासाठी ऍडमिरल ब्राऊनने मोहीम काढली त्याला काही यश मिळाले नाही. उलट त्याचा मोठा पराभवच झाला. त्यावेळेला काहीतरी साध्य झाले हे सिद्ध करण्यासाठी ब्राऊनने सावंतवाडीकर भोसले यांच्याशी तह करून देवगड जिंकण्याची योजना आखली. पण ही युती काही ठोस करू शकली नाही आणि इथंही इंग्लिश नौदलाचा पराभव झाला. फ्राम नावाचे बॉम्बफेक करणारे जहाज विजयदुर्ग प्रमाणेच इथंही अपयशी ठरले. पुढे ७ एप्रिल १८१८ मध्ये कर्नल इमलाक ने किल्ला जिंकून ब्रिटिशांची सत्ता इथं स्थापित केली.\nदेवगड समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला पवनचक्की असलेलं पठार आहे तर दुसऱ्या बाजूला उत्तर पठारावर देवगड किल्ला जवळजवळ १०० एकर परिसरात पसरलेला आहे. इथं गाडीरस्त्याने थेट किल्ल्याच्या दारापर्यंत पोहोचता येते. परंतु किल्ला नीट पाहायचा असेल तर देवगड बंदरापाशी जाऊन किल्ला चढत वर जायचे. बंदराजवळ दिर्बादेवी मंदिर भागात किल्ल्याचा दरवाजा आणि तटबंदी दिसते.\nकिल्ल��याच्या आत हनुमानाचे स्थान आहे तिथं आजही पूजा केली जाते. परंतु श्री गणेशाच्या मंदिराचे तिथं सुरु असलेले जीर्णोद्धाराचे काम पाहता त्यात कोकणी पारंपरिक स्थापत्याच्या जागी काँक्रीटचे मंदिर बांधले जाते आहे असं खेदाने नमूद करावे लागते.\nबंदराकडून वर चढत असताना नागमोडी बुरुज आणि दरवाजा पाहायला मिळतात. ते पाहून अगदी साध्या पायवाटेने वस्तीतूनच माथा गाठता येतो.\nकिल्ल्याच्या आत एकच बांधकामाचा अवशेष दिसतो. ते म्हणजे कोठारसदृश दगडी बांधकाम. तिथं नेमके काय होते हे दस्तऐवज उपलब्ध नसल्याने सांगता येणे कठीण आहे.\nदेवगड नदी किल्ल्याच्या भूशिराशी अरबी समुद्राला येऊन मिळते. या नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सामरिक वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी देवगड किल्ल्याचा चौकी म्हणून उपयोग होत असावा. इथं दिवसभर बसून सागराची विविध रूपे पाहण्यात दिवस कसा निघून जातो ते समजतही नाही.\nदेवगडचे दीपगृह अतिशय महत्वाचे आहे. परंतु मी इथं सकाळी गेलो त्यामुळे मला दीपगृह पाहता आले नाही. संध्याकाळी साडेतीन ते पाच या वेळेत हे दीपगृह पाहता येते. खाडीचा परिसरही इथून न्याहाळता येतो.\nया दर्याफिरस्तीच्या प्रवासात माझ्या टाटा नॅनो गाडीने मला नेहमीच साथ दिली आहे. डोंगर, घाट, अरुंद गल्ल्या, महामार्ग, सड्यावरील कातळ रस्ते. सगळीकडे मला ही गाडी विनातक्रार घेऊन गेली.\nया किल्ल्यात फारसे पुरातन अवशेष जरी शिल्लक नसले तरी इथली रेखीव तटबंदी आणि खंदक पाहायला छान वाटते.\nदर्या फिरस्ती करत असताना रेवसपासून तेरेखोलपर्यंत मी जवळजवळ सव्वाशे समुद्रकिनारे पाहिले आहेत. या सगळ्यांबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात. असं वाटतं की आपल्या शब्दांतून कोकणातील निसर्गसौंदर्याची विविधता मांडणे अशक्य आहे. माझं प्रवासवर्णन फक्त साक्ष आहे माझ्या अनुभवाची. आणि तुम्हाला हाक आहे ही अपरान्तभूमी अनुभवण्यासाठी येण्याची\n← श्री अंजनेश्वर मीठगव्हाणे\nमी या परिसरांत तीन वेळां जाऊन तिथं सोमणांच्या लाॅज मध्ये राह्यलोय. विजयदुर्ग पाहिला असल्याने किल्ले देवगड पहाण्यांत मला फारसं स्वारस्य नव्हतं.या ऐतिहासिक वास्तु्विषयक लिखाणाचा अभाव आहे हे मला पटतं. शिवाय असलंच तरी त्या लिखाणाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न असतोच. सध्या शेजवलकरांचं “पानिपत १७६१” वाचतोय, त्यांत सुध्दा शेजवलकर या बखरीं बद्दल किती साश���क होते ते लिहिलंय. आपण वाचतो तसाच इतिहास घडला होता कां \nदेवगडच्या पठारावर मी पहिल्यांदा पवनचक्क्या पाहिल्या तेव्हा खुप बरं वाटलं होतं. अनिश्चित इतिहासांत अडकुन रहाण्यापेक्षा वर्तमानकाळांत राहुन भविष्यकाळाच्या या चिन्हांकडे (Renewable Energy) बघणं मला जास्त योग्य वाटतं.\nकोकणात इस्लाम पसरला तो समुद्रमार्गे. दापोली दाभोळ व विजयदुर्ग च्या किल्ल्याबाह्रेर मला तो दिसला. इतिहासाच्या या सामाजिक अंगाचं संशोधन करायला हवं.\n Select Category मराठी (141) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (42) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (46) इतर देवालये (2) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (8) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/11991", "date_download": "2023-02-04T05:43:50Z", "digest": "sha1:2CGZVGI3ND7FUVM7PUK47UGFNPTCLIDK", "length": 14704, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "अतीक्रमनाची कारवाई दरम्यान मजुरास केली मारहाण – गुन्हा झाला दाखल – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक ���ाक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/अतीक्रमनाची कारवाई दरम्यान मजुरास केली मारहाण – गुन्हा झाला दाखल\nअतीक्रमनाची कारवाई दरम्यान मजुरास केली मारहाण – गुन्हा झाला दाखल\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nनेरी:-ग्राम पंचायत नेरी येथील अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच यांचे आदेशानुसार कर्मचारी व मजूर गेले असता प्रस्तावित कृषी केंद्र दुकानदार प्रफुल गुलाब वाघमारे यांचा मोठा भाऊ गुणवंत गुलाब वाघमारे याने मजुरास मारहाण केल्याची घटना दि 2 जून ला घडली असून प्रकरण पोलिसात गेल्याने गैरअर्जदार वर ३२३,५०४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुणवंत गुलाब वाघमारे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे\nसविस्तर असे की ग्राम पंचायत नेरी येथील बाजारपेठेत प्रस्तावित कृषी केंद्र दुकान हे प्रफुल गुलाब वाघमारे यांचे असून दुकानाची शिडी रस्त्याच्या नाली वर असल्याने सरपंच यांनी कर्मचारी यांना अतिक्रमण काढण्याची सूचना केली असता कर्मचारी यांनी मजुरांना घेऊन त्या ठिकाणी गेले. तेव्हा गुणवंत गुलाब वाघमारे यांनी मजुराना तु काढणारा कोण होते असे म्हणून शिवीगाळ करीन हाताने गालावर मारून मारहाण केली. तेव्हा फिर्यादी मजूर दामोदर ननावरे यांनी तक्रार द्यायसाठी नेरी पोलीस चौकी गाढली असता नागरीकानी चौकीमध्ये एकच गर्दी केली होती. वातावरणाचा तनाव निर्माण झाला होत��.ह्या सर्व बाबीची माहीती होताच ताबळतोब घटनास्थळी ठाणेदार गभने यांनी भेट दिली.\nस्पाट चौकशी करून गुणवंत गुलाब वाघमारे रा. पांढरवाणी यांचे वर भारतीय दंड संहिता ३२३ व ५०४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. सदर हा प्रकार नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळले नसुन नेरी शहरात पहील्या॓दाच ग्रामपंचायत कर्मचार्याला मारहान झाल्याचे समजले आहे. वाघमारे वर्सेस नेरी ग्रामपंचायत यांच्यात तनावाचे वातावरण निर्माण झाले असुन मोठा वाद पेटण्ची शक्यता आहे.\nPrevious चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचे मोफत प्रदर्शन\nNext महिला पोलिस कर्मचारी यांचा अपघातात जागीच मृत्यू\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञा��� (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13421", "date_download": "2023-02-04T05:37:10Z", "digest": "sha1:DNDKPVXPCCTS426UFPPH6G25YAFK2RQK", "length": 14750, "nlines": 128, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "शिवबंधन बांधुन भटाळा येथील अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/शिवबंधन बांधुन भटाळा येथील अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nशिवबंधन बांधुन भटाळा येथील अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रप��र जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nशिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखेचे उदघाटन\nचंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक प्रकाशजी वाघ साहेब व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात व जेष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरे सर यांच्या सहकार्याने वरोरा तालुक्यातील भटाळा येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले. तसेच रवींद्रभाऊ कांबळे, संदेशभाऊ बोन्डे,\nविकासभाऊ जांभुळे, अनिलभाऊ चौधरी, उमेशभाऊ दाते, आशिषभाऊ तुमसरे, संजयभाऊ दाते, संगीतभाऊ बरडे, मनोजभाऊ बावणे, जितेन्द्रभाऊ जाधव, सुनीलभाऊ खेडेकर, अमित भाऊ चिंचोलकर, नितेशभाऊ झाडे, जितेंद्रभाऊ वाकडे, राजुभाऊ गायकवाड, रुपेशभाऊ दडमल, राजुभाऊ झाडे, पिंटूभाऊ नन्नावरे, या युवकांना शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.\nत्यावेळेस सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरमामा मिलमिले, शिवसेना माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव, शिवसेना मीडिया प्रमुख गणेश चिडे, शिवसैनिक मनीषभाऊ साखरकर व समस्त शिवसैनिक उपस्थित राहून भटाळा येथील युवकांचे शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत केले. तसेच गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक राहणार अ व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी शिवसैनिकांना म्हटले.\nPrevious चिमूर वाकर्ला ही बस विद्यार्थ्यांसाठी नियीमत वेळेवर सुरू करा\nNext राष्ट्रपिता महत्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार समारंभ\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्क��र उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9F", "date_download": "2023-02-04T05:24:26Z", "digest": "sha1:PJU6DKLNHGJFX34OZDMCXQXO2ZZKK3PE", "length": 7251, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायामी हीट - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nमायामी हीट (इंग्लिश: Miami Heat) हा अमेरिकेच्या मायामी, फ्लोरिडा श���रामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.\n२०१३मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने मायामी हीट संघाची किंमतीचा अंदाज ६२ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर इतका लावला होता.[१][२]\nपूर्व परिषद पश्चिम परिषद\nनॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील संघ\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२२ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/electricity-connection-got-due-to-the-attention-of-the-guardian-minister/", "date_download": "2023-02-04T05:31:57Z", "digest": "sha1:IUEHNCAH6627GIP7PXL2YXN4JMJFNIRW", "length": 11337, "nlines": 88, "source_domain": "sthairya.com", "title": "पालकमंत्र्यांनी दखल घेतल्याने मिळाली वीजजोडणी - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nपालकमंत्र्यांनी दखल घेतल्याने मिळाली वीजजोडणी\n दि. १० जानेवारी २०२३ सोलापूर नागुर (ता. अक्कलकोट) येथील नागोरे वस्तीमध्ये गावठाण वीजवाहिनी नसल्याने बसवराज प्रभू नागोरे यांच्या अडीच वर्षांपासून प्रलंबित घरगुती वीजजोडणीच्या मागणीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यामुळे न्याय मिळाला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर नुकताच डीपी बसविण्यात आल्याने श्री. नागोरे यांना वीजजोडणी मिळाली.\nश्री. नागोरे पूर्वी नागुर गावात राहायचे. साधारणतः अडीच ते तीन वर्षांपूर्वी ते नागोरे वस्तीवर राहायला आले. त्यामुळे घरगुती वीज जोडणी मिळावी म्हणून त्यांनी ७ जुलै २०२० रोजी महावितरणकडे अर्ज केला. गेली अडीच वर्षे ते पाठपुरावा करत होते. त्यांचे शेजारी बसवराज दनुरे यांच्यासोबत त्यांनी जिल्हा स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली. तसेच, निवेदनाची प्रत पालकमंत्री यांना वैयक्तिकरीत्या पाठवली गेली. खुद्द पालकमंत्री श्री. विखे – पाटील यांनीच दखल घेतल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.\nयाबाबत श्री. नागोरे यांचे पुत्र पंकजकुमार नागोरे म्हणाले, पूर्वी आम्ही गावात राहायचे. साधारणतः तीन वर्षांपूर्वी नागोरे वस्तीत राहायला आले. तिथे घरगुती वीज नव्हती. विजेविना आमचे खूप हाल व्हायचे. त्यामुळे आम्ही घरगुती वीजजोडणी मिळावी, यासाठी पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी आमच्या विनंतीची तात्काळ दखल घेत हा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महावितरणला दिले. गेल्याच आठवड्यात आमच्या वस्तीवर डीपी बसविला गेला आणि आम्हाला घरगुती वीजजोडणीही मिळाली. घरात वीज आल्यामुळे आमचे हाल आता संपलेत.\nमहावितरणचे उपअभियंता संजीवकुमार मेहेत्रे म्हणाले, श्री. नागोरे यांनी घरगुती वीजजोडणी मिळावी, अशा अर्ज केला होता. मात्र, नागोरे वस्तीमध्ये शेतीपंपाची लाईन होती. गावठाण वीजवाहिनी नसल्याने डीपी बसविणे आवश्यक होते. त्यासाठी विशेष घटक योजनेतून ४ लाख ६७ हजार रुपये शासकीय अनुदान मंजूर झाले. आता नागोरे वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात १६ केव्हीएचा डीपी बसविला असून श्री. नागोरे यांना घरगुती वीज देण्यात आली आहे. नागोरे वस्तीवरील ग्राहकांना आता मागणीनंतर घरगुती वीज देता येऊ शकेल.\nराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन\nमुंबईत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन\nमुंबईत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nप्रवचने – भगवंताच्या नाम���नेच वासनाक्षय \nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/state-excise-department-to-achieve-target-within-stipulated-time-minister-shambhuraj-desai/", "date_download": "2023-02-04T05:54:35Z", "digest": "sha1:OWYDQZLSHBPPSWPUCF7M7JLHAGYBA7N6", "length": 10876, "nlines": 91, "source_domain": "sthairya.com", "title": "राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य करावे – मंत्री शंभूराज देसाई - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nराज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य करावे – मंत्री शंभूराज देसाई\n दि. ११ जानेवारी २०२३ मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्याला महसूल मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाला चालू आर्थिक वर्षात दिलेले महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.\nमंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा व पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या नियोजित बांधकामाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते.\nया बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nमंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्याला उत्पन्न मिळवून देण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. आगामी काळात विभागाच्या माध्यमातून महसूल वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे. व��भागाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच महसूल वाढवण्याकरीता काय उपाययोजना व उपक्रम राबविता येतील याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.\nनिविदा प्रक्रिया तात्काळ करावी\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारत बांधकामाबाबत निविदा प्रक्रिया तत्काळ करावी, अशा सूचना संबंधितांना मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. या बांधकाम प्रक्रियेत कुठल्याही त्रुटी राहू नये याची दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.\nया इमारतीचे बांधकाम आराखडा तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयाच्या आवारात देण्यात येणाऱ्या सेवा सदनिकांचे बांधकाम आराखडाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.\nजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nराजस्थान मध्ये ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व\nराजस्थान मध्ये ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/swami-vivekananda-gave-india-a-new-identity-deputy-chief-minister-devendra-fadnavis/", "date_download": "2023-02-04T06:06:45Z", "digest": "sha1:H5NBKBV5ZVMQUWBKSDUPCWAEIHT5WYOR", "length": 11126, "nlines": 87, "source_domain": "sthairya.com", "title": "स्वामी विवेकानंद यांनी भारताला नवी ओळख दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nस्वामी विवेकानंद यांनी भारताला नवी ओळख दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n दि. १४ जानेवारी २०२३ मुंबई स्वामी विवेकानंद यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या कार्याने भारताला नवी ओळख प्राप्त करून दिली. भारताला पुन्हा स्वर्णिम युगात नेण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.\nभारत विकास परिषद, महाराष्ट्र, मुंबई प्रांत यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंती निमित्त आयोजित नाट्य मंचन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमरावसिंह ओस्तवाल, उपाध्यक्ष संपत खुरदिया, विद्याधर मोरवाल, महासचिव दिलीप माहेश्वरी, अनिल गग्गड, मार्गर्शक वीरेंद्र याज्ञिक आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राजीव श्रीवास्तव, मुंबई मेट्रोचे विभागीय संचालक शंतनू चॅटर्जी, सुनील कर्वे, अनुप श्रीवास्तव, भावेश चंदुलाल शहा, आशुतोष राठोड, अनुप बलराज, डॉ. अमूल्य साहू, डॉ. दिलीप रामदास पवार, अनुप शेट्टी आदींचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूरच्या राधिका क्रिएशनच्या सारिका पेंडसे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य मंचन सादर केले.\nउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी जगाला जिंकले. त्यांचे अमेरिकेतील भाषण दिग्विजयी होते. या भाषणाने जगाला नवा विचार दिला. भारतीय संस्कृतीबरोबरील विविध संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाल्या. मात्र, भारतीय संस्कृती टिकून राहिली. भारतीय संस्कृती जगात महान आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची स्वामी विवेकानंद यांनी जगाला ओळख करून दिली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एमईटीचे व्हाइस चेअमन सुनील कर्वे, परिषदेचे उपाध्यक्ष श्री. खुरदिया, डॉ. अनुप श्रीवास्तव आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री. माहेश्वरी, श्री. याज्ञिक यांनी सूत्रसंचालन केले.\nनाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकासासाठी ब्रिटनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nतेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट\nतेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बा��मीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/illegal-wood-stocks-seized/155729/", "date_download": "2023-02-04T06:15:23Z", "digest": "sha1:YFEIPCECQ6O34B5C3SCUNAPLESVY46II", "length": 10515, "nlines": 169, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Illegal wood stocks seized", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई लाखो रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त\nलाखो रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त\nशहापूर वन विभागाची धडक कारवाई\nशहापूर उपवनसंरक्षकाच्या कार्यक्षेत्रातील खर्डी वनपरिक्षेत्रात वन विभागाच्या वनअधिकारी आणि वन कर्मचार्‍यांच्या धाड सत्रात लाकूड चोरट्या टोळ्यांनी अवैधरित्या दडवून ठेवलेला सागवान तसेच इंजायली हा लाखो रुपये किमतीचा मौल्यवान लाकूड साठा खैरपाडा परिसरातून जप्त करण्यात केला आहे.\nवन विभागाच्या धाडीचा सुगावा लागताच या लाकूड तस्करी टोळीतील आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. धाडीत जवळपास ९ ट्रक लाकूडसाठा हस्तगत करण्यात आल्याचे शहापूर वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहापूर उपवनसंरक्षक व्ही. टी. घुले, सहाय्यक वनसंरक्षक वनी व वन्य एच. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी आपल्या वनकर्मचारी पथकासह ही यशस्वी कारवाई शनिवारी पार पाडली.\nपकडलेला लाकूड साठा ३५ ते ४० घनमीटर असून या लाकडांची किंमत बाजारभावाप्रमाणे १६ लाखांच्या घरात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात प्रथमच इतका मोठा चोरट्या लाकडाचा साठा सापडला आहे. यापूर्वी देखील पिवळी खोर परिसरात असाच लाकूडसाठा हस्तगत करण्यात आला होता. खर्डी परिसरातील या धाडसत्रात शहापूर, वाशाळा, धसई, डोळखांब तसेच विहीगाव या वनपरिक्षेत्राचे वन परिक्षेत्रअधिकारी, वनकर्मचारी, दक्षतापथक, लोकल चेंकीग वन कर्मचार्‍यांची मदत घेण्यात आली होती. दरम्यान, वन विभागाच्या या धाडसत्र कारवाईमुळे तालुक्यातील जंगल चोरट्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.\nजप्त बैलगाडी पकडल्यामुळे लागला चारीचा सुगावा\nदोन दिवसांपूर्वी टेंभा-अंबिवली येथील जगलातून बैलगाडीने अंदाजे ३० हजारांच्या चोरट्या लाकडाची वाहतूक होत असताना वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांनी पकडली होती. परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोरटा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याच आरोपीचा शोध घेण्यासाठी वनक्षेत्रपाल देशमुख पुन्हा खैरपाडा येथे गेले असता तपासणी करताना एका बेड्याघराजवळ सागाच्या कड्या आणि फळ्या पडलेल्या दिसल्याने तो माल जप्त केला गेला. दरम्यान, पूर्ण खर्डी विभागात आणखी धाडसत्र सुरू राहणार असल्याचे खर्डीचे वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांनी माहिती देताना सांगितले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2007_11_18_archive.html", "date_download": "2023-02-04T06:08:59Z", "digest": "sha1:F3TLS5QSAFYQSQFN2E33HNRTQSZOCBFO", "length": 15857, "nlines": 258, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 11/18/07 - 11/25/07", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nगोष्ट कडक आजोबांची आणि प्रेमळ नातवंडांची\nतशी टार गट पोरं नव्हेतच ती. थोडीशी उथळ म्हणा, हवं तर पण सिनेमात प्रचंड मान, कीर्ती असलेली. बरं, हे दोघांचं घरचंच कार्य. म्हणजे तिच्या कल्पनेतून झालेलं आणि त्याच्या पैशातून आणि कामातून. अगदी गोडगोड, छानछान. कुणाला दुखवणं नाही, चिडवणं नाही. अजातशत्रूच जणू पण सिनेमात प्रचंड मान, कीर्ती असलेली. बरं, हे दोघांचं घरचंच कार्य. म्हणजे तिच्या कल्पनेतून झालेलं आणि त्याच्या पैशातून आणि कामातून. अगदी गोडगोड, छानछान. कुणाला दुखवणं नाही, चिडवणं नाही. अजातशत्रूच जणू (सगळेच \"गोडबोले' अजातशत्रूच असतात म्हणे. असो.)\nपण त्यांच्या हातून एक छोटीशी चूक घडली. एक��� \"आजोबां'ची नक्कल केली त्यांनी. बरं, हे आजोबा साधेसुधे नव्हेत. या \"नातवंडां'चं बारसं जेवलेले. आपल्या \"देशभक्ति'पर चित्रपटांनी भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडलेले...झालं त्यावरूनच रामायण सुरू झालं...\nबरं, चॅनेलवाल्यांनाही दिवाळीतल्या दोन नव्या सिनेमांची गाणी, गाण्यांमागच्या कहाण्या, नटनट्यांना शूटिंगदरम्यान किती वेळा शिंका आल्या आणि किती वेळा ठसके लागले, इथपासून अगदी स्पॉटबॉय, जेवणाची व्यवस्था करणाऱ्या मावशी, सगळ्यांच्या मुलाखती दाखवून झाल्या होत्या. आता नवा रतीब काय घालायचा, असा प्रश्‍नच होता. त्यातच हे \"आजोबा' हाताशी लागले. मग त्यांना (तोंडावरचा हात काढायला लावून) वेगवेगळ्या \"मूड्‌स'मध्ये दाखवून, त्यांचा जळजळीत संताप टीव्हीवर दाखवून झाला.बरं, या \"कीर्तिवान' मुलांनाही आपल्या सिनेमाची टिमकी वाजवायला काहीतरी नवं निमित्त हवंच होतं. त्यांनीही लगोलग पत्रकार परिषदेत लोटांगण घालून टाकलं आता, सिनेमात एके काळी बराच मान मिळवलेल्या (आणि सध्या कुणालाच माहीत नसलेल्या) आजोबांची माफी मागायला त्यांचं काय जात होतं आता, सिनेमात एके काळी बराच मान मिळवलेल्या (आणि सध्या कुणालाच माहीत नसलेल्या) आजोबांची माफी मागायला त्यांचं काय जात होतं एका दगडात तीन-चार पक्षी एका दगडात तीन-चार पक्षी मोठ्यांचा आदर केल्याचा देखावा, सिनेमाची पुन्हा चर्चा आणि आपल्या निरागसपणावर शिक्कामोर्तबही मोठ्यांचा आदर केल्याचा देखावा, सिनेमाची पुन्हा चर्चा आणि आपल्या निरागसपणावर शिक्कामोर्तबही बरं, आजोबांच्या कार्याचे गोडवे गाऊन त्यांना पुन्हा खूश केलं, की झालं काम बरं, आजोबांच्या कार्याचे गोडवे गाऊन त्यांना पुन्हा खूश केलं, की झालं काम झालं, पेल्यातलं वादळ एका दिवसात पुन्हा पेल्यात गडप\nता. क. सिनेमासृष्टीत असे अनेक आजोबा आहेत. काही नाइलाजाने निष्क्रिय, काही प्रेक्षकांच्या नाइलाजाने सक्रिय त्यांची चेष्टा करण्याचा प्रसंग घडल्यास पुन्हा अशा बातम्या पाहायला मिळतील. बाय द वे, आपल्या या \"देशभक्तिपरायण आजोबां'नी त्यांच्याच \"जय हिंद' चित्रपटातील नायिकेने स्वतःच्या अंगावरचे कपडे जाळण्याचं जे रसाळ दृश्‍य चित्रित केलं होतं, तेही देशभक्तीवरची निष्ठा म्हणूनच बरं का\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषत�� मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nगोष्ट कडक आजोबांची आणि प्रेमळ नातवंडांची\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3452", "date_download": "2023-02-04T06:10:45Z", "digest": "sha1:O5QHJMMHAKXT5YTCIZFCUSKKHGJIREHX", "length": 12273, "nlines": 138, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई नवीन प���वेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nलैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल\nलैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल\nनवीन पनवेल / प्रतिनिधी :\nअल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी रुपेश नाथा म्हस्कर (वय 36 रा. टेंभोडे) याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयातील फिर्यादी यांच्या दोन मुली व त्या मुलींच्या चार मैत्रिणी ह्या अल्पवयीन आहेत. आरोपी रुपेश नाथा म्हस्कर याने त्यांचा वारंवार पाठलाग केला व त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आरोपी रुपेश म्हसकर याने फिर्यादी यांची पंधरा वर्षीय मुलगी हीची ओढणी खेचून लैंगिक छळवनूक केली. यात 6 मुली पीडित आहेत. याबाबत आरोपीला एका व्यक्तीने विचारपूस केली असता तुला काय करायचे ते कर, मी तुला बघून घेईन, तू मला बाहेर भेट अशी दमदाटी केली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.\nकोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक\nपांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी ……………………… – कांतीलाल कडू\nपांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी …………………………………. – कांतीलाल कडू ………………………………… एक पत्रकार गेला म्हणून आकाश पाताळ एक करण्याची मुळीच गरज नाही. अशी सामान्य माणसं कोरोनामुळे किडी मुंग्यांसारखी मेलीत, मरतात. त्याचे कुणाला सोयरसुतक नाही, असा टाहो फोडणाऱ्या काही प्रवृत्ती पुण्याच्या पांडुरंग रायकर नावाच्या पत्रकाराच्या हत्येनंतर सोशल मिडियावर बरळताना दिसल्या. हो, ती हत्याच आहे. यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे झालेली […]\nकर्जत खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\nदेवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार\nदेवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्र���मस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]\nअलिबाग कर्जत कोकण ताज्या नेरळ महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक\nमाथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू\nमाथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू माथेरान/ नितीन पारधी माथेरान म्हटले तर मुंबई जावळेचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळ विविध शहरातून पर्यटक येतात. तर ह्या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी करतात. दस्तुरी नाका येथे घोडे बांधले जातात. येथून घोडे भरून मार्केट मध्ये सोडले जातात. तर आज बाबू शिंगाडे यांचा गोडा भरून मार्केट सोडण्यासाठी […]\nसानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे पेण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nराष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14467", "date_download": "2023-02-04T05:20:51Z", "digest": "sha1:FYAWXGLZCJGT4PCVME5E5U2VYLJHTUBC", "length": 14064, "nlines": 127, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप\nसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसह आदिवासी पाड्यांत कांबळ वाटप\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nप्रतिनिधी जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रका, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nमुंबई:-हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त काल रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी रायगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान व आदिवासी पाड्यात कांबळचे वाटप करण्यात आले. हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्था आणि समस्त उतेकर-सकपाळ भावकी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी उतेकर – सकपाळ भावकीचे सर्व सभासद एकत्र येऊन समाज ऊपयोगी कार्यक्रम घेतात. तसेच दरवर्षी हे सर्व तरुण महाबळेश्वर येथील तापोली या गावी उत्तेश्वराची जत्रे वेळी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करतात.\nयावर्षी संस्थेला ७ वर्ष पुर्ण झाली त्यानिमित्त सर्व सभासदांनी एकत्र येऊन रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. तसेच आदिवाशी पाड्यात कांबळ वाटप करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. युवराज सकपाळ यांच्यासह संपत उतेकर, प्रकाश उतेकर, रामदास उतेकर, अरुण उतेकर, सचिन उतेकर, मनीष उतेकर, समीर उतेकर, संदिप उतेकर, गणेश उतेकर, सुधीर उतेकर, महेश उतेकर, महेंद्र उतेकर, गणेश उतेकर, अजय उतेकर, अनिल उतेकर, चंद्रकांत उतेकर, मुकुंद उतेकर, योगेश उतेकर, सुनील उतेकर आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.\nPrevious ‘अब कि बार ८०-९० नाही तर शंभर पार’ भाईंदरमध्ये आ. प्रविण दरेकरांनी दिला नारा\nNext कोटगाव (हेटी) येथील हनुमान मंदिर हनुमान जयंती ,दत्त जयंती ,तुकडोजी महाराज पुण्यतिथी संपन्न\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथ��� शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/kkr-trolls-ms-dhoni-his-fans-refutes-with-anger-jadeja-replies-aj-654856.html", "date_download": "2023-02-04T05:25:44Z", "digest": "sha1:XY6T7YBMSRHX5FXDW4WT4SO6JWGYRZBK", "length": 11006, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kkr trolls ms dhoni his fans refutes with anger jadeja replies KKR नं धोनीला केलं ट्रोल, जडेजानं केली नाईटरायडर्सची बोलती बंद; धोनीचे फॅन्स आक्रमक – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nKKR नं धोनीला केलं ट्रोल, जडेजानं केली नाईटरायडर्सची बोलती बंद; धोनीचे फॅन्स आक्रमक\nKKR नं धोनीला केलं ट्रोल, जडेजानं केली नाईटरायडर्सची बोलती बंद; धोनीचे फॅन्स आक्रमक\nसध्या केकेआर आणि महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स यांच्यात एका मुद्द्यावरून जोरदार ट्रोलिंग सुरू झालंय. याची सुरुवात झाली ती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्टच्या शेवटच्या दोन ओव्हरपासून.. कशी ते वाचा..\nसध्या केकेआर आणि महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स यांच्यात एका मुद्द्यावरून जोरदार ट्रोलिंग सुरू झालंय. याची सुरुवात झाली ती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्टच्या शेवटच्या दोन ओव्हरपासून.. कशी ते वाचा..\nभारताच्या महिला जिम्नॅस्टपटूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी कारवाई\nविद्यार्थी असावा तर असा शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...\nBill Gate ला ही शक्य नाही, ते काम भारतीय काही सेकंदात करतात, Video सर्वत्र चर्चा\n'वरात आणली तर तुला जिवंत सोडणार नाही...' नवऱ्या मुलाला धमकीचं पत्र आणि...\nनवी दिल्ली, 9 जानेवारी: इंडियन प्रिमियर लिगची फ्रँचायझी (IPL Franchise) असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) रविवारी चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) ट्रोल (Troll) करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सीएसकेचे फॅन्स चांगलेच चवचाळले आणि त्यांनी केकेआरला सडेतोड उत्तर द्यायला सुुरुवात केली. धोनीसोबत त्याचा मित्र आणि सहकारी रवींद्र जडेजादेखील आला आणि त्यानं केकेआरला ‘करारा जवाब’ दिला.\n… हा आहे रेफरन्स\nऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये चांगलाच थरार रंगला होता. शेवटच्या दोन ओव्हर्स उरल्या असताना नेथल लियॉनला बॉलिंग देण्यात आली आणि सर्व खेळाडू बॅट्समनच्या अगदी जवळजवळ उभे करण्यात आले. बॅट्समनच्या बॅटचा कोपरा लागून चेंडू हवेत उडालाच, तर त्याला कॅचआऊट करून मॅच जिंकता यावी, हा त्यामागचा हेतू होता. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही आणि पाहुण्या ब्रिटीश संघाने सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं.\nकेकेआरला आली 2016 ची आठवण\nटेस्टमधील हा प्रसंग पाहून कोलकाता नाईट रायडर्सनं 2016 च्या एका सामन्याची आठवण आल्याचं म्हटलं. केकेआर आणि पुणे यांच्यात खेळल्या गेेलेल्या या सामन्यात कॅप्टन गौतम गंभीरनं सुपरजाएंट्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी अशीच फिल्डिंग लावली होती.\nत्यावेळी धोनी अत्यंत खराब फॉर्ममधून चालला होता आणि लेग स्पिन बॉलर सहजपणे त्याची विकेट काढत असल्याचं चित्र होतं. त्यावेळी धोनीसाठी लावलेल्या फिल्डिंगची आपल्याला आठवण झाल्याचं केकेआरनं म्हटलं. त्यावरून धोनीचे चाहते त्यांच्यावर जोरदार तुटून पडले.\nऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये झाली जोरदार लढत, टेस्ट क्रिकेटचा थरार पाहून फॅन्स खूश\n‘टेस्ट क्रिकेटची ही मास्टर चाल जी आपल्याला टी-20 चीही आठवण करून देते’, असं म्हणत केकेआरनं केलेल्या ट्विटला उत्तर देण्यासाठी चेन्नई संघाचा प्लेअर आणि धोनीचा मित्र जडेजाही धावून आला. ‘हा काही मास्टर स्ट्रोक नाही. हा केवळ दिखावा आहे’, असं उत्तर त्यानं केकेआरला दिलं. त्याशिवाय धोनीच्या फॅन्सनीही केकेआरवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली.\nअर्थात, त्या सामन्यात पुण्याच्या संघाचा पराभव झाला होता. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनं आतापर्यंत चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sakshi-dhoni/photogallery/", "date_download": "2023-02-04T04:55:25Z", "digest": "sha1:2RIFLEKEPFPSBOJG5FC7AW6IS7AMWTYD", "length": 4262, "nlines": 97, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोटो आणि मराठी बातम्या | Sakshi Dhoni Photos, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nधोनी आणि साक्षीनं केली लग्नात धमाल, पाहा दोघांचे सुंदर Photos\nहॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...\nमहेंद्रसिंह धोनीचं 'डॅडी Cool' रुप, लेकीसोबतचे गोड Photo Viral\n'धोनी फक्त माझ्यावरच राग...', साक्षीनं कॅप्टन कूल माहीबाबत केलं धक्कादायक वक्तव्य\nधोनीच्या आधी साक्षीनं 'या' क्रिकेटपटूला दिली होती झिवाच्या जन्माची बातमी\nसाक्षी धोनीच्या बर्थ डे पार्टीमध्ये उपस्थित होता 'हा' पाकिस्तानी क्रिकेटपटू, PHOTO VIRAL\nनिवृत्तीनंतर धोनी करणार शेती 43 एकरच्या फार्महाऊसचे Exclusive Photos\nलवकरच धोनी होणार मुंबईकर मायानगरीत विकत घेतलं शानदार घर, पाहा PHOTO\nPHOTO : साक्षीच्या चेहऱ्यावर टेन्शन अन् आनंद, असा बदलला मूड\nIPL 2019 : ...म्हणून RCBचा पराभव, विराटबाबतची 'गंभीर'वाणी खरी ठरत आहे का\nIPL 2019 : साक्षीनं कूल धोनीला असं केलं चिअर\nधोनी आणि विराटची पत्नी यांचं काय आहे हे लहानपणापासूनचं कनेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/sports-news/athletics/", "date_download": "2023-02-04T06:22:12Z", "digest": "sha1:4HPYDREUSI35O3MHYNKLLU7FTQG2AI4G", "length": 13647, "nlines": 161, "source_domain": "marathinews.com", "title": "Latest Athletics News and updates | Marathi News", "raw_content": "\nमुंबईतील रुग्णालयांवर कोरोनाचे संकट गडद, 200 हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 72 तासांत 200 हून...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉनचे आणखी 31 रुग्ण आढळले, बाधितांची संख्या 141 वर पोहोचली\nरविवारी, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 31 नवीन रुग्ण आढळून आले असून,...\nपहिल्यांदाच एका महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्र्यांची गाडी चालवली \nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...\nभाजप सरकारांप्रमाणे आम्ही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नाही\nराज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली जाणार नसल्याचे...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकरणाचा आकडा 100 ओलांडला, रात्री 9 पासून संचारबं��ी\nमहाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन प्रकारातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या सातत्याने वाढत...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर' म्हणून ओळखले...\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nदेशामध्ये एका पाठोपाठ एक नवीन संकट येतच आहेत. मागील...\nबुडत्याला काठीचा आधार अशी उक्ती या वादळांमध्ये आली आहे....\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nकोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे...\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nभारतामध्ये लसीकरणासाठी मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस म्हणजे रशियाची...\nचीनमधून मागील वर्षीपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अख्या जगामध्ये हाहाकार...\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nभारतावर ओढवलेली ही भयंकर परिस्थिती ही केवळ कोरोनाकाळात दाखवलेल्या...\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\n2020 मध्ये कोरोना व्हायरस अचानकपणे आला नसून चीन त्याची...\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nचीनने अवकाशात सोडलेले एक मोठं रॉकेट The Long March...\nस्विर्त्झलँडच्या अँटिबॉडी कॉकटेलला मान्यता\nजगभरामध्ये कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव अहायला मिळत आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना पूर्ण होत...\nअभिनेत्री अनुष्का शर्मा पुनरागमनासाठी सज्ज\nअभिनेत्री अनुष्का आई झाल्यापासून कॅमेऱ्यापासून दूर आहे आणि बऱ्याच...\nसलमान खानला साप चावला, रात्री तीन वाजता रुग्णालयात दाखल\nबॉलिवूड अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. पनवेल येथील...\nरणवीर आणि दीपिकाने शेअर केले ’83’ चित्रपटाचे नवीन पोस्टर, ट्रेलर या तारखेला येणार\nबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित '83' या चित्रपटाची चाहते...\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा आणि सलमान खानची प्रमुख भूमिका...\n1983 विश्व कप अंतिम सामना scorecard\nसाल 1983, इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले...\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटीम इंडियाने कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी...\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतातील कोरोना रुग्णांसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू हनुमा विहारी सर्वतोपरी...\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nभारतीय संघातील माजी खेळाडू रमेश पोवार यांची भारतीय महिला...\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nहार्दिक पंड्या याची ओळख एक उत्कृष्ट आणि ऑलराउंडर खेळाडूमध्ये...\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nअ‍ॅमेझॉन प्राइमने मेंबरशिप बद्दलचे काही नियमांमध्ये बदल केले आहेत....\nभारतामध्ये सोशल मिडियावर जास्त वेळ घालवणारे अनेक मेम्बर्स आपल्याला...\nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nकोरोनामुळे सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असले तरी, बऱ्याच...\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nसोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आजकाल जवळपास सर्वच जण उपलब्ध असतात....\nतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. 15...\n'आंतरराष्ट्रीय चहा दिवस' जगभरामध्ये दरवर्षी १५ डिसेंबर रोजी विविध...\nदीर्घ श्वसन एक वरदान\nरोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत: साठी किती वेळ काढतो..\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nअक्षय म्हणजे जिचा क्षय होत नाही, अशी एखादी वस्तू...\nहल्लीच्या घड्याळावर धावणाऱ्या जीवनशैलीमुळे, लग्न उशिरा झाल्यामुळे किंवा कपल्सना...\nआंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारचे दिन साजरे केले जातात, ज्यामध्ये...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\nमहिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना...\nसात दिवसात अधिक प्रसिद्ध\nपुनरावलोकन गुण संख्येच्या आधारे\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \nमध्य रेल्वे मुंबई भरती २०२२\nमुंबईतील रुग्णालयांवर कोरोनाचे संकट गडद, 200 हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-raj-babbar-son-prateik-babbar-dating-politician-daughter-sanya-sagar-5692794-PHO.html", "date_download": "2023-02-04T04:49:55Z", "digest": "sha1:IBZVG2TA7RK5G7ZWLUJN2PVW7BOE3TSC", "length": 4024, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पॉलिटिशियनच्या मुलीला डेट करतोय राज बब्बरचा मुलगा, अनेकदा दिसले एकत्र | Raj Babbar Son Prateik Babbar Dating Politician Daughter Sanya Sagar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपॉलिटिशियनच्या मुलीला डेट करतोय राज बब्बरचा मुलगा, अनेकदा दिसले एकत्र\nमुंबई - राज बब्बरचा मुलगा प्रतिक बब्बर सध्या, 27 वर्षीय तरुणी सन्या सागरला डेट करतोय. रिपोर्ट्सनुसार लखनऊची राहणारी सन्या पॉलिटिशयनची मुलगी आहे. दोघे एकमेकांना गेल्या 6 महिन्यांपासून डेट करत आहेत. त्यांचे कुटुंबीयदेखिल एकमेकांना भेटलेले आहेत. पण सद्या दोघेही त्यांच्या करिअरवर फोकस करत आहेत.\nगेल्या 8 वर्षांपासून सन्याला ओळखतो प्रतिक\n- रिपोर्ट्सनुसार प्रतिक आणि सन्या एकमेकांना गेल्या 8 वर्षांपासून ओळखतात. पण दोघांची रिलेशनशिप 6 महीने चालली.\n- सन्याने गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून ग्रॅज्युएशन केले आहे.\n- त्याशिवाय सन्याने लंडन फिल्म अॅकेडमीमधून फिल्ममेकिंगमध्ये स्पेशलायझेशन केले आहे.\n- सन्याने 'द लास्ट फोटोग्राफ' चित्रपटात प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम केले आहे. त्याशिवाय तिने सलमा हायेकची शॉर्ट फिल्म '11th आवर' मध्ये प्रोडक्शनचे कामही केले आहे.\n- प्रतिक आणि सन्या मुंबईमध्ये डिनर डेटलाही एकत्र दिसले आहेत.\nपुढील स्लाइड्सवर, नाराजीमुळे प्रतिकने हटवले होते 'बब्बर' आडनाव..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-murdoc-daughter-grace-helan-4987698-NOR.html", "date_download": "2023-02-04T05:13:19Z", "digest": "sha1:DSWTBHLNLQTHOXP6UHLS5C3OMSASYPTL", "length": 4434, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मर्डोक कन्या प्रथमच जगासमोर | Murdoc Daughter Grace Helan - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमर्डोक कन्या प्रथमच जगासमोर\nग्रेस ग्रेस हेलन काही दिवसांपूर्वी आईसोबत न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात गेली हेाती. त्या वेळी सर्व कॅमेरे तिच्याकडे राेखले होते.\nशिक्षण- कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी\n>ग्रेस ग्रेस हेलन काही दिवसांपूर्वी आईसोबत न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात गेली हेाती. त्या वेळी सर्व कॅमेरे तिच्याकडे राेखले होते. मुलगी सर्वात श्रीमंत अल्पवयीनपैकी एक असेल, मात्र वेंडीच्या नशिबी असे बालपण नव्हते. अमेरिकेत येण्याआधी त्यांनी सुपरमार्केटही पाहिले नव्हते.\n>मर्डोक यांनी १९९९ मध्ये वेंडीशी लग्न केले. मर्डोक यांनी दुस-या पत्नीकडून घटस्फोट घेऊन काही दिवसच झाले होते. वेंडीचाही हा दुसरा विवाह होता. आधी त्या जॅक चेरीची पत्नी होत्या. लग्नानंतर मर्डोक म्हणाले होते, आणखी अपत्ये नको. मात्र, दीड वर्षातच हेलनचा जन्म झाला. हेलनचे नाव रुपर्टची बहीण हेलन हेंडबरीच्या नावावरून ठेवले .\n>ग्रेस हेलन मर्डोक, रुपर्ट मर्डोक यांची कन्या आहे. वडिलांची संपत्ती १४ अब्ज डॉलर(९००० कोटी) आहे. आई वेंडी डेंगकडून घटस्फोट घेण्यासाठी वडिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.\n>आई वेंडी हॉलीवूड चित्रपट कंपनी बिग फिट प्रॉडक्शनची सीईओ असल्यामुळे ग्रेस हेलनचे सार्वजनिक दर्शन होणे महत्त्वपूर्ण मानले जाते. हेलनपेक्षा आणखी एक लहान मुलगी शोल आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDUB-OTH-recruitments-in-tata-motors-5110299-PHO.html", "date_download": "2023-02-04T05:28:58Z", "digest": "sha1:BMZTUW5EG4YGI3UIMBFFDSKRC56ZESVJ", "length": 2796, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "टाटा मोटर्समध्‍ये 2 हजार 150 पदांची भरती, 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती | Recruitments In Tata Motors - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटाटा मोटर्समध्‍ये 2 हजार 150 पदांची भरती, 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती\nटाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडने(पिंपरी)बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी देऊ केली आहे. टाटाने मोठ्या प्रमाणावरील रिक्त जागा भरण्‍यासाठी अर्ज मागवले आहेत. टाटा मोटर्स एकूण 2 हजार 150 जागा भरणार आहे. यात कोर फि‍निशर, पेंटर जनरल, ड्रायव्हर, मोटर मॅकेनिक आणि वेल्‍डर ही पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ABC या ईमेल आयडीवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्‍याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2015 आहे.\nपुढे वाचा... टाटा मोटर्समध्‍ये भरली जाणा-या त्या पदांविषयीचे तपशील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-tntamukati-460-crores-spent-on-18-thousand-villages-5694285-NOR.html", "date_download": "2023-02-04T06:51:55Z", "digest": "sha1:PKIMN6BJ3ENA7XW4Y2RINYQME2E4W7HA", "length": 8073, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तंटामुक्त 18 हजार गावांवर 460 कोटी रुपयांचा खर्च, गाव पातळीवरच प्रकरणांचा निपटारा | Tntamukati: 460 crores spent on 18 thousand villages - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतंटामुक्त 18 हजार गावांवर 460 कोटी रुपयांचा खर्���, गाव पातळीवरच प्रकरणांचा निपटारा\nजालना - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील सहा विभागांतही चांगला प्रतिसाद मिळाला असून २००७ पासून सुरू झालेल्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १८ हजार ९८९ गावे तंटामुक्त झाली असून या तंटामुक्तीसाठी पुरस्कारापोटी तब्बल ४६० कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करावा लागला आहे. या रकमेतून अनेक गावांनी विविध समाजोपयोगी कामे केली आहेत.\nगाव पातळीवरील वाद गावातच मिटविण्यासाठी तंटामुक्त अभियान यशस्वी ठरत आहे. गाव पातळीवर असलेल्या ग्राम संरक्षण दलाचाही या मोहिमेसाठी चांगली मदत होत आहे. दरम्यान, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलिस प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयासह पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये या मोहिमेविषयी चांगली जनजागृती केली आहे. गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या तंटामुक्त मोहिमेमुळे गावातील वाद गावातच मिटवला जात आहे. विशेष करून या मोहिमेत तरुणांनी सहभाग नोंदवल्यामुळे सकारात्मक बदल दिसून येऊ लागला आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी नेहमीच आढावा घेत या मोहिमेचा पाठपुरावा ठेवला होता. दरम्यान, आता बदलून आलेले पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनीही ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत. गाव पातळीवर असलेल्या समित्यांना त्यांची ध्येय धोरणे, गट चर्चा आदी माध्यमातून संपर्कात राहण्याचे आवाहन केले. राज्यभरात ही योजना चांगल्या प्रकारे राबविल्या जात आहे. यात सहा विभागातून नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, कोल्हापूर या विभागात आतापर्यंत ४८ हजार ७४८ तंटे मिटविण्यात आली आहेत. या तंट्यांमध्ये दिवाणी, महसुली, स्थावर मालमत्ता, वारसा हक्क, वाटप हस्तांतरण, जंगम मालमत्ता खरेदी, विक्री, अतिक्रमणे, वाटप, शेतसारा, सार्वजनिक रस्ता, शेतात जाण्याचा रस्ता आदी प्रकारातील तंटे गाव पातळीवर मिटवण्यात आले आहेत.\nजिल्ह्यातील अनेक गावांनी तंटामुक्त पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून शाळांचा विकास, शाळा ई-लर्निंग करणे यासह विविध विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे गावांचा विकास होण्यासाठी मदत झाली आहे.\nगाव ���ातळीवर ग्रामसंरक्षण दल, शालेय समिती, शेतकरी मंडळ आदी प्रकारच्या विविध समित्या असतात. दरम्यान, तंटामुक्त समित्याही तयार करण्यात आल्या असून अनेकांना आपली समितीवर निवड झाली की नाही, याबाबतचीही माहिती नसते. यावर्षीपासून पारदर्शक काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nनाशिक विभागात १२००४, अमरावती ११८५७, नागपूर ९८२३, नागपूर ६५५८, औरंगाबाद ४४६४, कोल्हापूर ४०३१ असे ४८ हजार ७४८ तंटे मिटविण्यात यश आले आहे. यात तब्बल १८ हजार ९८९ गावे तंटामुक्त झाली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/wifes-suicide-due-to-defamation-on-facebook-by-husband-5950914.html", "date_download": "2023-02-04T05:31:41Z", "digest": "sha1:G77MCIBQIJHL22CK6BKLGKADVPIYIDNL", "length": 4064, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पतीने फेसबुकवर बदनामी केल्याने पत्नीची अात्महत्या, नाशकातील घटना | Wife\\'s suicide due to defamation on Facebook by husband - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपतीने फेसबुकवर बदनामी केल्याने पत्नीची अात्महत्या, नाशकातील घटना\nनाशिक- चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ करत बनावट फेसबुक अकाउंट बनवून पतीने त्यावरून बदनामी केल्याने पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे हा प्रकार उघडकीस आला. मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीनुसार पाेलिसांनी संशयित पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली अाहे.\nमनीषा कवडे असे मृताचे नाव आहे. तिला येत असलेले फोन आणि मेसेजवरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत पती प्रशांत आणि सासू भारती यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तिच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये काढून घेतले. रो-हाऊस घेण्यासाठी १० लाखांची मागणी केली. एवढ्यावर न थांबता पतीने तिचे बोगस फेसबुक खाते उघडत अनोळखी पुरुषांशी चॅटिंग केली. या जाचाला कंटाळून तिने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार भावाने पोलिसांत दिली. तक्रारीची दखल घेत इंदिरानगर पोलिसांनी चौकशीअंती संशयित पतीसह सासूवर गुन्हा दाखल केला. संशयित पतीला पोलिसांनी अटक केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/04/16/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2023-02-04T05:15:15Z", "digest": "sha1:EBVP2P7XQVJZKOXOM63OBDA67FQI6LI4", "length": 13060, "nlines": 149, "source_domain": "daryafirasti.com", "title": "गर्द वनराईतील केशवराज | Darya Firasti", "raw_content": "\nकाही अनुभव इतके अभूतपूर्व असतात की त्यातून आयुष्यभर पुरेल अशा आठवणींचे संचित निर्माण होत असते. दापोलीजवळ आसूद इथं डोंगरावर असलेल्या केशवराज मंदिराला मी प्रथम गेलो १५-१६ वर्षांचा असताना. नारळ सुपारीच्या बागांतून सूर्यकिरणांचे कवडसे अंगावर घेत डोंगर उतरून जाणे आणि मग साकव पूल ओलांडून पुन्हा टेकडी चढणे. त्या नीरव निसर्गविश्वात खळाळणारे पाणी असो किंवा पक्ष्यांची किलबिल असो. एक एक आवाज स्पष्ट आणि मनाला भिडणारा. अचानक समोर पायवाटेवर कसलीतरी सळसळ जाणवावी आणि चपळाईने पळत गेलेलं मुंगूस दिसावं सभोवताली पाहावं तर हिरव्या रंगाच्या हजारो छटांची उधळण. निसर्गाच्या या वैभवाचा आनंद घेत टेकडी चढली की अचानक समोर येतं हे मंदिर.\nआसूदबाग या ठिकाणाजवळ भातखंडी नदी ओलांडली की पुढची वाट ही १५० ते २०० पायऱ्यांची आहे. थोडी थकवणारी असली तरीही मंदिराचा परिसर थंडगार सावलीचा असल्याने श्रमपरिहार लगेचच होतो. मंदिरामागे झरा आहे त्याला बाराही महिने पाणी असते. ते खरंखुरं मिनरल वॉटर गोमुखाने मंदिरात येते. ते ओंजळीतून प्यायचे आणि तृप्तीचा अनुभव घ्यायचा.\nकाश्यप गोत्रातील बिवलकर, दारशेतकर … कौशिक गोत्रातील देवधर, ढमढेरे … वसिष्ठ गोत्रातील कान्हे, ओजळे, कोंकणे, दातार, पर्वते, वर्तक, वैद्य, दांडेकर … शांडिल्य गोत्रातील राजवाडे, दातार, राशिवडे अशा कुटुंबांचे केशवराज हे कुलदैवत मानले जाते. त्यामुळे इथं भाविकांची गजबजही असतेच. मंदिरातील धीरगंभीर केशवराजाला नमस्कार करून काही क्षण सभागृहात शांत बसून ध्यानस्थ व्हायचे.\nमंदिराचे दगडी बांधकाम सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षे तरी जुने असावे असे वाटते. इथं असलेली गणेशमूर्ती, द्वारपालाचे शिल्प, समया या सगळ्या गोष्टी निरखून पाहाव्यात अशा आहेत.\nदर्शन घेऊन परत येताना दाबकेंच्या वाडीत थंडगार कोकम आणि घरगुती जेवणाचा आवर्जून आनंद घ्यायला हवा. कोकणात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर विष्णुमूर्ती आहेत. त्यापैकी बऱ्याच मूर्ती दापोलीच्या आसपासच्या भागातच आहेत. शेडवईचा श्री केशरनाथ, टाळसुरेची केशवमूर्ती, सडवे गावची ८१५ वर्षे जुनी मूर्ती, चिखलगाव चा लक्ष्मीकेशव, पंचनदीच्या सप्तेश्वर मंदिरातील विष्णुमूर्ती अशी अनेक उदाहरणे देता येतील. या स��्व जागा आवर्जून वेळ काढून पाहाव्या अशा आहेत. अशी ठिकाणे डोळस, जबाबदार, कुतूहल असलेल्या पर्यटनांपर्यंत पोहोचवणे हाच आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगचा प्रयत्न आहे.\nखूप सुंदर आहे केशवराज चा परिसर. आणि गोमुखाचे पाणी म्हणजे अमृत\nआमचेच गाव आसूद. पण फारवेळा जायचा योग नाही आला. दोन वेळा उत्सवाला हजर राहून आनंद घेता आला. रम्य परिसर, फणसासारखी विशाल, गोड माणसांची अनुभूतीच्या हृद्य आठवणी आहेत.\nतिथं दाबके यांच्याकडे मी न्याहारी केली आहे\n Select Category मराठी (140) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (41) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (45) इतर देवालये (1) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (7) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2023-02-04T06:05:52Z", "digest": "sha1:SAWCAAFBQTR2GQIVF63V5T4X4IQK2PCU", "length": 2457, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे २०३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.चे २०३० चे दशक\nसहस्रके: ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: २००० चे २०१० चे २०२० चे २०३० चे २०४० चे २०५० चे २०६० चे\nवर्षे: २०३० २०३१ २०३२ २०३३ २०३४\n२०३५ २०३६ २०३७ २०३८ २०३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स.च्या २०३० च्या दशकातील वर्षे‎ (१ प)\n\"इ.स.चे २०३० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे २०३० चे दशक\nशेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ तारखेला १९:५३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ रोजी १९:५३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.forexfactory1.com/p/to0p/", "date_download": "2023-02-04T04:53:41Z", "digest": "sha1:GVIHB5T3MA45JRLCWZQIIYOWP3G2XJGD", "length": 16460, "nlines": 167, "source_domain": "mr.forexfactory1.com", "title": "केल्टनर चॅनेल फॉरेक्स रोबोट - मेटाट्रेडर 4 सर्वोत्तम फॉरेक्स EAs तज्ञ सल्लागारांसह ऑटो ट्रेडिंग", "raw_content": "\n>>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<<\nक्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\nवास्तविक व्हिडिओ उत्पादने चाचणी मोफत कोड उघडा संपर्क आमच्याबद्दल अटी फॉरेक्स लायब्ररी ब्रोकर पुनरावलोकन भाषा >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ... जुन्या रोबोट आवृत्त्या पोर्टफोलिओ देश भाषा\nहोम पेज परकीय रोबोट खरेदी करा\nकेल्टनर चॅनेल परकीय रोबोट\nकेल्टनर चॅनेल परकीय रोबोट\nकेल्टनर चॅनल फॉरेक्स रोबोट ट्रेडिंग केल्टनर चॅनेल निर्देशकांच्या विविधतेवर आधारित.\nमेटाट्रेडर 4 सह चाचणीसाठी विनामूल्य आवृत्ती, येथे क्लिक करा\nकिंमत 48USD पेपॉल सिस्टम (बँक कार्ड) द्वारे देय देण्यासाठी फक्त खरेदी बटण क्लिक करा.\nविशेष किंमत 42USD व्हिसा ते व्हिसा, स्क्रिल, नेटेलर, वेबमोनी, बिटकोइन (बीटीसी), वेस्टर्न युनियन यांच्याद्वारे थेट देयकांसाठी.\nआवश्यक निर्देशक झिप संग्रहणात\nव्यापार प्रकार: मध्यकालीन व्यापार\nव्यापार वापरुन संकेतांची संख्या: 4\nइतर ईएसह वापरणे: होय\nब्रोकर खाते: कोणतेही खाते\nकमाल परवानगी देते 4 (40)\nव्यवसायांचा कालावधीः सरासरी 8 तास - 4 दिवस\nVPS किंवा लॅपटॉप: ऑनलाइन 24 / 5 ची आवश्यकता आहे\nत्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे:\n1. सर्वोत्तम फॉरेक्स ब्रोकर खातेः\n2. फॉरेक्स व्हीपीएस वरून संगणक, लॅपटॉप किंवा व्हीपीएस: https://autoforex.page.link/ForexVPS आपल्या ब्रोकरकडून सॉफ्टवेअर मेटाट्रेडर 4 स्थापित करण्यासाठी;\n3. व्यवसायासाठी ब्रोकर खात्यावरील प्रारंभिक ठेव;\n4. या पृष्ठावरील तज्ञ सल्लागारांचे माझे पॅक.\nब्रोकर खात्यातून मायफेक्सबुक चॅनेलवरील ऑटो ट्रेडिंगः\n- केल्टनर चॅनेल निर्देशक.\nकेल्टनर चॅनल इंडिकेटर - हे घातांकीय मूव्हिंग सरासरीच्या वर आणि खाली सेट केलेले अस्थिरता-आधारित लिफाफे आहेत. हे सूचक बोलिंगर बँडसारखेच आहे, जे बँड सेट करण्यासाठी मानक विचलन वापरतात. मानक विचलन वापरण्याऐवजी, केल्टनर चॅनेल चॅनेल अंतर सेट करण्यासाठी सरासरी ट्रू रेंज (ATR) वापरतात. चॅनेल सामान्यत: 20-दिवसांच्या EMA वर आणि खाली दोन सरासरी खरे श्रेणी मूल्ये सेट करतात. घातांकीय हलणारी सरासरी दिशा ठरवते आणि सरासरी खरी श्रेणी चॅनेलची रुंदी सेट करते. केल्टनर चॅनल हे चॅनल ब्रेकआउट आणि चॅनल दिशानिर्देशासह उलटे ओळखण्यासाठी वापरले जाणारे ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर आहेत. जेव्हा ट्रेंड सपाट असतो तेव्हा जास्त खरेदी आणि ओव्हरसोल्ड पातळी ओळखण्यासाठी चॅनेलचा वापर केला जाऊ शकतो.\nचॅनेल, बँड्स आणि लिफाफेवर आधारित निर्देशक हे सर्वात जास्त किंमत क्रिया करण्यासाठी अंतर्भूत असतात. म्हणून, चॅनेल ओळी वर किंवा खालच्या बाजूस हलवितात त्यामुळे ते दुर्लक्ष करतात कारण ते तुलनेने दुर्मिळ असतात. ट्रेन्ड अनेकदा एका दिशेत किंवा दुसर्या मध्ये मजबूत हालचालींसह प्रारंभ करतात वरच्या चॅनेल ओळीच्या वर एक लाट विलक्षण ताकद दाखवते, तर कमी चॅनेल ओळीच्या खाली उडी असाधारण कमकुवतपणा दाखवते. अशा मजबूत हालचाली एका प्रवृत्तीच्या समाप्तीस आणि दुसर्यांच्या सुरुवातीस सिग्नल करू शकतात.\nत्याची पायाभरणी एक घातांकित चलन सरासरीसह, केल्टनर चॅनल खालील निर्देशकाचा एक प्रवृत्ती आहे. मूव्हिंग सरासरी आणि ट्रेंड खालील निर्देशकांसह, केल्टनर चॅनल कमी किंमत क्रिया. हलत्या सरासरीची दिशा चॅनेलची दिशा सांगते. सर्वसाधारणपणे, जेव्हा चॅनेल कमी होते तेव्हा एक डाउनट्रेंड असते, आणि जेव्हा चॅनेल उच्च स्थानावर जाते तेव्हा एखादी अपट्रेंड देखील असते. चॅनेल बाजूने हलते तेव्हा कल फ्लॅट आहे.\nवरच्या ट्रेन्डलाइनच्या वर एक चॅनेल उलटतपासणी आणि तोडणे अपट्रॅन्डची सुरुवात सिग्नल करू शकतात. एक चॅनेल मंदी आणि निम्न प्रवृत्तीच्या रेखांशाच्या खाली खंडित केल्याने एक डाउनट्रेन्ड प्रारंभ सिग्नल होऊ शकते. चॅनेल ब्रेकआउट नंतर आणि चॅनेल ओळीदरम्यान किंमत हलक्या वाजल्यापासून काहीवेळा एक मजबूत कल धरून नाही. अशा व्यापार श्रेणींना तुलनेने सपाट हलवण्याच्या सरासरीने चिन्हांकित केले जाते. व्यापारिक उद्दीष्टे साठी अधिकतर खरेदी आणि ओव्हरस्टॉल पातळी ओळखण्यासाठी चॅनेलची सीमा वापरली जाऊ शकते.\nTeamviewer द्वारे स्थापना विनंतीद्वारे प्रदान केली आहे, फक्त आपला टाइमझोन आणि योग्य वेळ पाठवा:\nव्हॉट्स अॅप, टेलीग्राम, व्हायबर: +375296919668\nअधिक नफा मिळवणे आणि सुरक्षित रोबोट्स हवेत, हे मेट्राएडर 4 (14 चलन जोड्या, 28 विदेशी मुद्रा रोबोट्स) सह विदेशी मुद्रा बाजारात व्यापार करण्यासाठी तज्ञ सल्लागारांचे पोर्टफोलिओ आहे.\nपासून प्रारंभ: $ 48\n1 फाईल (171.9 केबी)\nआमच्याबद्दल अटी संपर्क >>>>फॉरेक्स V - येथे सर्वोत्तम धोरण<<<<< क्लिक 2 सेल एक अधिकृत पुनर्विक्रेता आहे ...\nफेसबुक YouTube वर SoundCloud ट्विटर\nइंग्रजी Español पोर्तुगीज Français Deutsch इटालियन रशियन\n© सर्व हक्क राखीव\nआपले शॉपिंग कार्ट रिकामे आहे.\nटीप: सदस्यता कालावधी दरम्यान रद्द केल्याशिवाय आपली सदस्यता स्वयंचलितपणे नूतनीकरण केली गेली आहे.\n<% - आयटमकाउंट%> आयटम <% - सेल्फी.हेल्पर्स.पुलुरलाइझ (आयटमकाउंट, '', 'एस')%>\nएकूण: <% = मॉडेल. एकूण%>\nपोस्टल / झिप कोड\nउत्पादन संपादित करा <%} अन्य {%> सानुकूल करा <%}%> डॅशबोर्ड\n<% if (गॅलरी.वेलेन्ट> 1) {%>\n<% _.each (गॅलरी.मोडेल्स, फंक्शन (आयटम, इंडेक्स) {%>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/telangana-director-of-information-visit-to-directorate-general-of-public-relations/", "date_download": "2023-02-04T06:13:20Z", "digest": "sha1:2CUNHGH4XT75QSD4HSNA6ULUT3OLCA6R", "length": 10245, "nlines": 90, "source_domain": "sthairya.com", "title": "तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nतेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट\n दि. १४ जानेवारी २०२३ मुंबई तेलंगणा राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक बी. राजा मौली यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन महासंचालनालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.\nतेलंगणा राज्याचे माहिती संचालक बी. राजा मौली यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास भेट दिली. पथकात सहसंचालक डी. एस. जगन, सहसंचालक डी. एस. श्रीनिवासन यांचा समावेश होता.\nमहासंचालक जयश्री भोज यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संचालक हेमराज बागुल, डॉ. राहुल तिडके, उपसंचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.\nसचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांनी राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी लोकराज्यचे अंकही भेट दिले.\nयावे���ी शासकीय जाहिरात वितरण धोरण, शासकीय अभियानाच्या प्रसिद्धीसाठी समाज माध्यम आणि विविध नवीन माध्यमांचा वापर, प्रसार माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, प्रसार माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.\nश्री. राजामौली, श्री. जगन आणि श्रीनिवासन यांनी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम प्रतिसाद केंद्र (एमआरसी) आणि स्टुडिओची पाहणी केली. तिथे केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली.\nस्वामी विवेकानंद यांनी भारताला नवी ओळख दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nदापोली तालुक्याचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या २ ड्रीम प्रोजेक्टसाठी मिहीर महाजन यांनी घेतली मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांची भेट\nदापोली तालुक्याचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या २ ड्रीम प्रोजेक्टसाठी मिहीर महाजन यांनी घेतली मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांची भेट\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. द���निक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2022/12/blog-post_4.html", "date_download": "2023-02-04T05:58:35Z", "digest": "sha1:KWEFENKBY7J224O5CSWO5WQP7JZXDDCX", "length": 20074, "nlines": 225, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "सोपा विवाह आनंदी विवाह | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nसोपा विवाह आनंदी विवाह\nसुख साधेपणात दडले आहे आणि त्यात विवाह सारखा सोहळा अगदी साधेपणाने साजरा होणे म्हणजे दुग्धशर्करा योग. खामगाव (जि. बुलढाणा) येथील जावेद खान यांची मुलगी व मुहम्मद अफजल यांचे चिरंजीव मुहम्मद फजल यांचा विवाह 30 ऑ्नटोबर रोजी खामगाव येथील मस्जिदीत सरबत वाटून झाला.\nआजच्या परिस्थितीत विवाह अगदी खर्चिक बनले आहेत. त्यामुळे मुलीच्या पित्याला मुलीचे लग्न लावून देणे म्हणजे जीवाला धास्तीच असते. मात्र चांगल्या विचारांची, चांगल्या आचाराचे नाते जुळले की सगळं काही सोप आणि आनंदी होतं. जमाना काहीही म्हणो परंतु, जे कुटुंब ईश्वरीय आदेशाचं अवलंबन करतात त्या कुटुंबात आनंदाचे वारे सतत वाहत असते. त्यामुळे आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित करणे एक सुखद आणि दीर्घकालीन आनंद देणारे असते. असाच विवाह खामगाव येथे पार पडला आणि विवाहात उपस्थित संगळ्यांना आदर्श विवाहाच मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दाखविणारा ठरला.\nमिल्लत कॉलनी, खामगावातील रहिवासी जावेद खान यांच्या मुलीचे नाते पिंपळगाव राजा येथील रहिवासी मुहम्मद अफज़ल यांचा मुलगा मुहम्मद फज़ल यांच्याशी जुळले होते. दोन्ही कुटुंबांचा जमात-ए-इस्लामीशी संबंध असल्याने, दोन्ही कुटुंबांच्या पालकांनी हुंडा आणि जेवणाच्या खर्चिक परंपरेला फाटा देत अत्यंत साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.\nवर मुहम्मद फजल यांचा संबंधही स्टुडन्ट इस्लामी आर्गनायझेशनशी व वधू गर्ल इस्लामिक ऑर्गनायझेशन ची सदस्य. दोघेही इस्लामचे जाणकार. 30 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपळगाव राजा येथील मुहम्मद अफज़ल व त्यांचे काही नातेवाईक आणि मित्रांसह दुपारच्या सुमारास झिया कॉलनी मशिदीत पोहोचले. जेथे जावेद खानचे कुटुंबीय आणि स्थानिक समुदायातील सदस्य त्यांच्या स्वागतासाठी होते. जुहर (दुपार)च्या नमाजनंतर जमात-ए-इस्लामी हिंदचे बुलढाणा जिल्हा सहाय्यक नियंत्रक मौलवी हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाच्या प्रकाशात सुलभ आणि मसनून विवाहाचे महत्त्व आणि परिणामकारकता यावर उपस्थितांना संबोधित केले. भाषणानंतर विवाह सोहळा पार पाडला. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी वधूच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला नाही. यावेळी उपस्थित नातेवाईक व मित्र परिवारांना शरबत देऊन निकाह संपन्न झाला. विवाहानंतर उपस्थितांनी वधू-वरांना प्रार्थना करून आशीर्वाद दिले. या आदर्श विवाहाबद्दल जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे.\nमुस्लिम समाजामध्ये खर्चिक विवाह करण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. मस्जिदीमध्ये निकाह करून जेवणाची व्यवस्था मात्र फं्नशन हॉलमध्ये केली जाते. त्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला जातो. हा अनाठायी खर्च वाचविला गेला तर मुस्लिमांच्या ज्या खऱ्या समस्या आहेत त्यावर उपाय शोधता येतील. विशेषतः शिक्षणामध्ये मुस्लिम तरूण फार मागे आहेत. त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी लग्नाच्या आगाऊ खर्चाला फाटा देऊन मदत करता येईल. आज ही काळाची गरज आहे. मात्र याकडे समाज लक्ष देत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. लग्नामध्ये शेकडो लोकांना जेऊ घालण्याचा अत्यंत वाईट पायंडा इतका लोकप्रिय झालेला आहे की, लोकांना फजल सारख्या तरूणाचा विवाह साध्या पद्धतीने होऊ शक��ो, यावर विश्वास बसणे कठीण वाटण्याची शक्यता आहे. मात्र जसं वर म्हटलेलं आहे सादगी में ही खुशीयाँ हैं. अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देओ. आमीन.\nभारतात वैकल्पिक मीडियाचा नवा आयाम\nसंयमाने वागला तरच तुम्हाला यश लाभेल : पैगंबरवाणी (...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजर्षी शाहू महाराज, ब्राह्मणेत्तर चळवळ आणि वृत्तप...\n'सबका विकास'च्या प्रतिगामी मर्यादा\nसुंदर लेखांनी आणि विचारांनी सजलेलं आपलं साप्ताहिक\nइंग्रजांनी औद्योगिक क्रांती कशी साधली\n३० डिसेंबर २०२२ ते ०५ जानेवारी २०२३\nमनाला खटकत असणारी गोष्ट सोडून द्या आणि जी खटकत नसे...\nअर्रअद : : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nन्याय आधारित समाजाची स्थापना गरजेची -सय्यद सआदतुल्...\nचीन-अरब भागीदारी; नव्या पर्वाची नांदी\nमाणसातील दोन शक्तींचा संघर्ष\nपुरोगामी महाराष्ट्राला अधिक उदार, सहिष्णू व सेक्यु...\nलक्षवेधक \"नफरत छोड़ो, भारत जोड़ो\" पदयात्रा\nमानव विकासासाठी पूर्वअट लोकशाही\nस्वप्न साकार करण्यासाठी तर नव्हे ना\n२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२२\nपरलोकावर ईमान : : पैगंबरवाणी (हदीस)\nअर्रअद : : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमाणूस हा संमिश्र अस्तित्व आहे\nआंतरराज्य सीमावाद : राजकीय स्वार्थ साधण्याची खेळी\n१६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२२\nक़तरने खेळाचे पावित्र्य जपले\nपोलीस ठाण्यांपासूनच मानवाधिकारांची पायमल्ली\nकेंद्र शासनाला अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यव...\nजगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज\nभाग्यावर ईमान : पैगंबरवाणी (हदीस)\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुजरात निवडणूक : काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी तर ...\n०९ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२२\nआयडिया ऑफ इंडिया संकटात\nसोपा विवाह आनंदी विवाह\nअल्लाह आणि त्याच्या पैगंबरावरील प्रेम : पैगंबरवाण...\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nन्यायापासून वंचित भारतीय स्त्री\nगुजरात : उपेक्षित मुस्लिम आणि त्यांचा राजकीय सहभाग\nदेशातील धार्मिक स्वातंत्र्याला धोका\n०२ डिसेंबर ते०८ डिसेंबर २०२२\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश���व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3456", "date_download": "2023-02-04T05:23:37Z", "digest": "sha1:QOWIGIP65MIDIGK6TKCGSNXGAOY2M6TJ", "length": 13968, "nlines": 138, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "राष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग ताज्या नवीन पनवेल रायगड सामाजिक\nराष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न\nराष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न\nनवीन पनवेल / प्रतिनिधी :\nराष्टवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एस.जी.डी पब्लिक स्कूल, प्लॉट नं.२८,सेक्टर-१०,खांदा कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष क���शोर देवधेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य संपन्न झाले.\nसदर आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डि.वाय.पाटील हॉस्पिटलच्या चमूने मोफत डोळे तपासणी केली. डोळे तपासुन चश्म्याचे नंबर काढुन देण्यात आले. अल्पदरात चष्मा देण्यात आले. २ शिबिरार्थीना मोतीर्बिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विना औषधी अँक्युप्रेशर चिकित्सेद्वारे आयुष हिलिंग सेंटर, नवीन पनवेल मधील उमेश शर्मा यांनी विविध आजारावर अँक्युप्रेशर उपचार केले. आई हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. विकास गंडाळ यांनी लहान मुलांवर उपचार केले. व स्त्रीरोग तज्ञ डॉ.अश्विनी गंडाल यांनी महिलांची तपासणी करुन समुपदेशन केले. किशोर देवधेकर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हा), डॉ.अमित शिनगारे (पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष) डॉ. जयदेव काळभोर (अध्यक्ष खांदा कॉलनी राष्ट्रवादी डॉक्टर सेल), महेशकुमार राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग ५ अध्यक्ष) आदी प्रमुख पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.\nअलिबाग कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये\nपनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने ‘कोर��ना देवदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि.१४) सायंकाळी ०५ वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार […]\nताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई सामाजिक\nसिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी\nसिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी सिडकोचे बिल्डरधार्जिन नियोजन स्वप्नपूर्ती सोसायटीच्या पाठीमागील शेत जमिनीत नामांकित बिल्डरांच्या टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना विकासकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाहत्या पाण्याला जाण्यासाठी वाट राहिली नाही. याठिकाणी नाला तयार करण्याचे शहाणपण अद्याप सिडकोला सुचलेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे […]\nलैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल\nमाथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-leo-horoscope-in-marathi-07-03-2021/", "date_download": "2023-02-04T05:56:10Z", "digest": "sha1:G72XQJKDBLAWQGJTVXR36ZGVXJTF55G4", "length": 13646, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays simha (Leo) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nजिच्यावर जिव लावला तिचाचं केला खून, कारण समल्यावर पोलिसही हैराण\n' मी राजीनामा देतो, तुम्ही वरळीतून लढून दाखवा' आदित्य ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज\nतब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल\nउद्धव ठाकरेंना सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या त्या वक्तव्याला दुजोरा\n' मी राजीनामा देतो, तुम्ही वरळीतून लढून दाखवा' आदित्य ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज\nउद्धव ठाकरेंना सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या त्या वक्तव्याला दुजोरा\nपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अनोखी तयारी, Group study नं वाढवली अभ्यासाची गोडी\nLIVE Updates : मुंबई महापालिकेचं बजेट सादर\n'तो' होणार आई, भारतातला पहिला ट्रान्समेल प्रेग्नंट; कपलने शेअर केले फोटो\nIAS होण्यासाठी सोडली लाखोंची नोकरी, गड्यानं पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान\nभाऊ CM, वर्दी उतरवेन; Dream11मध्ये 1 कोटी जिंकले, दारु पिऊन पोलिसांना धमकी\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार, कारण...\nरेल्वे मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\nसोनाली कुलकर्णीने दिली GOOD NEWS थेट टॉक शोमध्येच केलं जाहीर\nबॉक्स ऑफिसवर किंग खानचा जलवा कायम; दहाव्या दिवशीही 'पठाण'ची छप्परतोड कमाई\nपत्नीच्या आरोपांनंतर नवाजुद्दीन अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस\nधर्माच्या भिंती तोडत मराठमोळ्या उर्मिलाने मोहसीनसोबत केलं लग्न,फिल्मी LOVE STORY\nभारताच्या महिला जिम्नॅस्टपटूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी कारवाई\nकांगारूंना चिरडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, चार खेळाडूंची वाईल्ड-कार्ड एण्ट्री\nविराट कोहली गाळतोय जिममध्ये घाम; फिटनेस पाहून नेटकरी फिदा\nशुभमन से मॅच करा दो, म्हणणाऱ्या तरुणीला अर्शदीपने दिलं उत्तर; VIDEO VIRAL\nकच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, 'या' जिल्ह्यांमध्ये स्वस्त झालं इंधन\nदेशातील सर्व रस्ते भारताच्या उज्ज्वल आर्थिक भविष्याचा 'मार्ग'\nसरकार कलम 80C आणि 80D कधी रद्द करणार\nअदानी ग्रुप प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया\nChanakya Niti: या युक्तीनं तुमच्या शत्रुची हवाच निघेल पुन्हा लागणार ना��ी नादाला\nमुलांच्या लंचबॉक्ससाठी 2 मिनिटांत तयार करा पनीर टिक्का टोस्टी, पाहा रेसिपी\nखास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल\nकर्क राशीसाठी जवळपास प्रवासाचे योग बनतील,आज तुम्ही पत्नीची हौस पुरवाल\nनेल फंगसवर हे घरगुती उपाय आहेत प्रभावी; बोटांची अशी घ्या काळजी\nChanakya Niti: जीवनात उपयोगी पडतील या 6 गोष्टी; वाईट वेळ जाईल सहज टळून\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\n 25 वर्षाच्या तरुणाचं 4 मुलांच्या आईवर जडलं प्रेम\nविद्यार्थी असावा तर असा शिक्षिका वर्गात येताच मुलाने केलं असं काही...\nनाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल\nड्रायव्हरने गिअर टाकताच तरुणीच्या काळजात धडधडलं; लग्न करून त्याला घरजावईच बनवलं\nChanakya Niti: या युक्तीनं तुमच्या शत्रुची हवाच निघेल पुन्हा लागणार नाही नादाला\nआठवड्याच्या 7 दिवसांमध्ये या रंगांचे कपडे वापरा; रोजच्या कामांमध्ये फरक अनुभवाल\nखास आहे आजचा दिवस या राशीसाठी, भूतकाळात केलेली मेहनत उपयोगी ठरेल\nकर्क राशीसाठी जवळपास प्रवासाचे योग बनतील,आज तुम्ही पत्नीची हौस पुरवाल\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nकोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. स्त्रीयांच्या बाबतीत विशेष दक्ष राहा. उक्ती व कृती यात सुसंवाद राखा. विदेशातून बातम्या येतील. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचारपूर्वक घ्या.\nसिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.\nतब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल\nराहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील\nअस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला\nआजची तिथी:शुक्ल प��्ष चतुर्दशी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/icsi-cs-exam-2022-application-process-for-cs-june-exam-begins-apply-by-this-date/articleshow/89888774.cms", "date_download": "2023-02-04T06:04:52Z", "digest": "sha1:WADRCIWVFQH6TJ4T46RN3TFYEMJJB7TY", "length": 14643, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nICSI CS Exam 2022: सीएस जून परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा\nइन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे सीएस जून परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या परीक्षांना बसू इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकतात. ही परीक्षा १ ते १० जून या कालावधीमध्ये होणार आहे. २५ मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.\nICSI CS Exam 2022: सीएस जून परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा\nआयसीएसआयतर्फे सीएस जूनसाठी नोंदणी सुरु\n२५ मार्च २०२२ पर्यंत करता येणार अर्ज\n१ ते १० जून २०२२ पर्यंत होणार परीक्षा\nICSI CS Exam 2022: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (Institute of Company Secretaries, ICSI) सीएस परीक्षेच्या जून सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सीएस फाउंडेशन (CS Foundation), सीएस एक्झिक्युटिव्ह (CS Executive)आणि सीएस प्रोफेशनल परीक्षांमध्ये (CS Professional Exams) बसू इच्छिणारे सर्व उमेदवार २५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन अर्ज भरावा लागेल.\nउमेदवार पुढे दिलेल्या सोप्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अर्ज करू शकतात.\nसर्वप्रथम उमेदवारांनी ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जा.\nहोमपेजवर दिसणार्‍या Student टॅबवर क्लिक करा.\nतुमचा तपशील टाकून लॉग इन करा.\nसर्व आवश्यक माहिती भरून अर्ज भरा.\nअर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.\nभविष्यातील उपयोगासाठी अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.\nMPSC अंतर्गत विविध पदांच��� भरती, जाणून घ्या तपशील\nICSI CS Exam 2022: परीक्षा कधी होणार\nआयसीएसआयद्वारे जून सत्रासाठी सीएस परीक्षा १ ते १० जून २०२२ या कालावधीत होणार आहे. सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेदरम्यान उमेदवारांना जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले जाणार आहेत. कोणतीही नवीन माहिती आणि नवीन अपडेट अधिकृत वेबसाइटवर मिळू शकणार आहे. यापूर्वी आयसीएसआयने डिसेंबर २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.\nकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार\nGovernment Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, 'येथे' करा अर्ज\nICSI CS Exam 2022: विलंब शुल्कासह संधी\nज्या उमेदवारांना २५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार नाही, त्यांना ICSI द्वारे आणखी एक संधी दिली जाणार आहे. उमेदवारांना ९ एप्रिल २०२२ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरु शकतात. अर्ज पूर्ण भरल्यानंतर उमेदवारांनी आपला अर्ज डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढू शकतात.\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा\nIndian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी\nमहत्वाचे लेखविमानतळ प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेचा निकाल जाहीर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात ���्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमनोरंजन एका क्षणात सगळं गेलं कॅन्सरमुळे या सेलिब्रिटींना कायमचं गमावलं\nकरिअर न्यूज SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे कधी मिळणार जाणून घ्या महत्वाची अपडेट\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nअर्थवृत्त ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, ११ मुद्यांमध्ये समजून घ्या नवीन कर स्लॅब, टॅक्सची चिंता कमी करा\nमुंबई गृहखरेदीला 'शुल्कवाढी'ची झळ; शहरांचे वर्गीकरण,रेडीरेकनरनुसार अग्निशमन सुरक्षा दर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2023-02-04T05:26:51Z", "digest": "sha1:KIFPR5Q56REIUBNAO5KCIOKL5PWU7KWS", "length": 5448, "nlines": 102, "source_domain": "m4marathi.com", "title": "साक्षीदारांचे जबाब गहाळ – m4marathi", "raw_content": "\nअभिनेता सलमान खान याच्या विरोधातील “हिट ऍण्ड रन‘ खटल्यातील साक्षीदारांचे जबाब गहाळ झाले असतानाच आता पोलिसांनी याबाबतची केस डायरीही हरवली आहे. यामुळे आधीच विलंब झालेल्या या खटल्याला आणखी उशीर होण्याची शक्‍यता आहे.\nलिसांनी या प्रकरणातील महत्त्वाच्या नोंदी केलेली केस डायरी आता पोलिसांना सापडत नाही, अशी माहिती न्यायालयात गुरुवारी अभियोग पक्षाने दिली. यापूर्वी साक्षीदारांच्या 63 कागदपत्रांपैकी फक्त सात कागदपत्रे मिळाली आहेत, अन्य कागदपत्रे गहाळ झाली आहेत, असे न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यामुळे आता अभियोग पक्षाची पुढील कारवाई काय असेल, याविषयीची माहिती 12 सप्टेंबरला देण्याचे आदेश न्यायालयाने अभियोग पक्षाला दिले आहेत. पोलिसांकडे मूळ कागदपत्रे नसली, तरी त्याच्या सत्यप्रती आहेत, या प्रतींच्या मदतीने खटला चालू शकतो का, याची तप���सणीही न्यायालय करणार आहे.\nहा तर मतदारांनाच NOTA\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF", "date_download": "2023-02-04T06:21:13Z", "digest": "sha1:54LUXVHGF3HMVXE5MHARRYRTFCV7X6EC", "length": 3817, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रत्यय - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(Suffix) प्रत्यय ही ऐतिहासिक दृष्ट्या संस्कृत व्याकरणपरंपरेतील एक संकल्पना आहे. संस्कृत व्याकरणपरंपरेत वाक्यांची फोड पदांमध्ये होते आणि पदांची विभागणी प्रकृति आणि प्रत्यय अशा दोन घटकांत होते.\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०२२ रोजी २०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rtidrafting.in/", "date_download": "2023-02-04T06:29:06Z", "digest": "sha1:CBFLVX6F5DK4777MWMY6WUU5NRVAGRH2", "length": 1869, "nlines": 27, "source_domain": "rtidrafting.in", "title": "rtidrafting | file Anonymous rti | sample of rti application | rti format | rtimaha", "raw_content": "\nनिनावी अर्ज दाखल करा\nसार्वजनिक व वैयक्तिक हिताशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने मिळवण्यासाठी\n आपल्याला हव्या असलेल्या माहिती अधिकार अर्जाचा मसुदा मिळवा\nनिनावी माहिती अधिकार अर्ज करायचा\nआपलं नाव गुप्त ठेवायचं आहे तर चिंता करू नका. आपल्याला माहिती अधिकार अर्ज दाखल करणे असुरक्षित वाटत असल्यास आपण आमच्या मार्फत निनावी अर्ज दाखल करू शकतात.\nकोणत्याही चौकशीसाठी कृपया ईमेल किंवा व्हाट्स अँप करा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/political/914/", "date_download": "2023-02-04T06:38:12Z", "digest": "sha1:ZJLDCBSQJMXDASJG6SEQRA44AJZGSUYU", "length": 7665, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "राज्यपालांना धक्काबुक्की; पाच आमदार निलंबित - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष���ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome Top News राज्यपालांना धक्काबुक्की; पाच आमदार निलंबित\nराज्यपालांना धक्काबुक्की; पाच आमदार निलंबित\nमुंबई- राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी (बुधवार) निलंबित करण्यात आले आहे. राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर काळे, जयकुमार गोरे व वीरेंद्र जगताप अशी निलंबित केलेल्या आमदारांची नाव आहेत.\nराज्यपाल विधीमंडळात अभिभाषणासाठी आले होते. यावेळी शिवसेना व कॉंग्रेसच्या आमदारांनी त्यांची गाडी अडवून धक्काबुक्की केली होती. यावेळी राज्यपालांच्या हाताला किरकोळ इजा झाली होती. राज्यपालांना धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते एकनाथ खडसे यांनी मांडला होता. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि कॉंग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शिवाय, प्रकरण मिटवण्याची विनंतीही विधानसभा अध्यक्षांना केली होती. परंतु, राज्यपालांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे खडसे यांनी सभागृहात सांगितले. अखेरीस या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.\nPrevious articleहिंमत असेल तर पुन्हा बहुमत सिद्ध करा- रामदास कदम\nNext articleखासदार पटोलेंनी घेतली बेरार टाईम्सच्या अंकाची दखल\nजपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nतालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक माजी आमदार जैन यांच्या उपस्थितीत संपन्न\nसाहित्य संमेलन:मुख्यमंत्री शिंदे, चपळगावकरांच्या भाषणात गोंधळ; वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी उदघाटनातच आंदोलन\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/1997/", "date_download": "2023-02-04T05:33:34Z", "digest": "sha1:HF2BUQVEHUW2W2QWDUQVJ2XFDOPX2VWC", "length": 15797, "nlines": 135, "source_domain": "www.berartimes.com", "title": "अदानी प्रकल्पाच्या वनजमिनी वळतीकरणाला स्थगिती", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome Top News अदानी प्रकल्पाच्या वनजमिनी वळतीकरणाला स्थगिती\nअदानी प्रकल्पाच्या वनजमिनी वळतीकरणाला स्थगिती\nनागपूर – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड या ऊर्जा प्रकल्पाला वनजमीन वळती करण्याचा 20 ऑक्‍टोबर 2014 च्या वळतीकरणाचा आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.\nयाबाबत ख्वाजा बेग, हेमंत टकले, नरेंद्र पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. अदानी पॉवर यांच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी वनजमीन वळतीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला होता. केंद्र सरकारने काही अटी व शर्तीवर सदर प्रकल्पास तत्त्वतः मान्यता प्रदान केली. त्यामुळे 148 हेक्‍टर वनजमीन वळतीकरणास केंद्र सरकारने 2014 रोजी औपचारिक मान्यता दिली. राज्य सरकारने 20 ऑक्‍टोबर रोजी वनजमीन वळती करणाचे आदेश काढले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेपासून दहा कि.मी.च्या आत असल्याने त्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता आवश्‍यक आहे. त्यांच्या आदेशाकरिता केंद्र सरकारकडे विचारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळेच वनजमिनीच्या वळतीकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. वनजमीन अद्याप वळती करण्यात आलेली नसल्याचे वनमंत्री यांनी स्पष्ट केले.\nअनाथ निराधार बालकांसाठी 35 कोटींची तरतूद – मुंडे\nराज्यातील अनाथ व निराधार बालकांचा परिपोषण खर्च वेळेवर मिळावा यासाठी राज्याच्��ा यंदाच्या अर्थसंकल्पात 35 कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.\nयाबाबत सुभाष झांबड, भाई जगताप, संजय दत्त यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. महिला व बालकल्याणमंत्री म्हणाल्या, संगणक वितरण प्रणालीवर 21 कोटी एवढी तरतूद प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या तरतुदीपैकी 20 कोटी 85 लाख 66 हजार इतकी रक्कम संबंधितांना वितरित केल्याचे स्पष्ट केले.\nअंगणवाडीसेविकांची पदे भरणार – मुंडे\nराज्यातील अंगणवाडीसेविकांची हजारो पदे त्वरित भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.\nयाबाबत सुधीर तांबे, विक्रम काळे, संजय दत्त यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. ऑगस्ट 2014 च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडीसेविकांची 2,250 व मिनी अंगणवाडीसेविकांची 1,257 असे एकूण तीन हजार 507 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले आहेत. तथापि, भरतीप्रक्रिया त्वरित होण्यासाठी मुलाखतीचे गुण वगळून गुणवत्तेच्या आधारावर करण्याचा निर्णय 13 ऑगस्ट 2014 रोजी शासनाने घेतला असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री यांनी सांगितले.\nयवतमाळ जिल्हा परिषदेतील परिचरपदाची परीक्षा जानेवारीत – मुंडे\nयवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाला आहे. प्रश्‍नपत्रिकेच्या उत्तरपत्रिका आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद यांनी जप्त केल्या आहेत. 11 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे. विविध पदांच्या परीक्षा रद्द केल्या आणि नव्याने परीक्षा घेतल्या आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत लेखीस्वरूपात दिली.\nयाबाबत धनंजय मुंडे, अमरसिंग पंडित, सतीश चव्हाण, जोगेंद्र कवाडे, शरद रणपिसे, हरिसिंग राठोड यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. 22 नोव्हेंबर रोजी परिचय या पदाची लेखी परीक्षा सुरू असताना केंद्रातील समवेक्षक केंद्राच्या बाहेर केल्यामुळे त्यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. यामुळेच परिचर या पदाची लेखी परीक्षा रद्द केली असून, नव्याने चार जानेवारी 2015 रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा निवड समितीने घेतला आहे, असे मुंडे म्हणाले.\nबालकामगारांच्या सुटकेसाठी जिल्हास्तरीय कृतिदल – मुंडे\n��ालकामगारांची सुटका करण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत लेखी स्वरूपात दिली.\nैयाबाबत प्रकाश गजभिये, भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. या कृतिदलामार्फत वेळोवेळी धाडी टाकून बालकामगारांची सुटका करण्यात येते. सुटका केलेल्या बालकामगारांना त्यांच्या पुढील पुनर्वसनासाठी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये बालसभागृह दाखल करण्यात येते. सदर बालगृहामध्ये त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, व्यवसाय प्रशिक्षण, शिक्षण, समुपदेशन व आरोग्याच्या सुविधा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो. या बालकामगारांना संस्थाबाह्य सेवा बालसंगोपन योजनेअंतर्गत 425 रुपये दरमहा त्यांचे शिक्षण व इतर खर्च भागविण्यासाठी अनुदान दिले जाते, असेही महिला व बालविकासमंत्री यांनी सांगितले.\nPrevious articleनथुराम गोडसे खुनीच -मुख्यमंत्री\nNext articleसोलापूर विद्यापीठाला अहल्याबाई होळकरांचे नाव द्या\nतृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन\nजपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\n‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/victory-day-celebrated-at-southern-command-war-memorial-in-pune/", "date_download": "2023-02-04T06:43:11Z", "digest": "sha1:5264I6TDDBSSS64WLPGH7GJLUZO7E3HX", "length": 12113, "nlines": 101, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुण्यात दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे विजय दिवस साजरा – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात���र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुण्यात दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे विजय दिवस साजरा\nपुण्यात दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे विजय दिवस साजरा\nपुणे, 16 डिसेंबर 2022: पुणे येथील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे आज 16 डिसेंबर 2020 रोजी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात विजय दिवस 2022 साजरा करण्यात आला. 51 वर्षांपूर्वी युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.या युद्धातील भव्य विजयानंतर पाकिस्तानचे विभाजन होऊन, स्वतंत्र देश म्हणून बांगलादेश उदयाला आला आणि या विजयामुळे भारत आशिया प्रांतात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला. भारताच्या पारंपरिक शत्रूवरील या निर्णायक विजयानंतर भारताची सैन्यदले देशाच्या सामर्थ्याचे एक भक्कम अंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.\n1971 साली पाकिस्तानचे तत्कालीन लष्करशहा जनरल याह्या खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानमध्ये केलेल्या नृशंस हत्याकांडांमुळे भारतावर ही युद्धजन्य आपत्ती ओढवली. हे अल्पकाळ चाललेले मात्र अत्यंत भीषण स्वरूपाचे युद्ध भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांवर लढले गेले. 13 दिवसांच्या या युद्धानंतर, पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे शरण आले आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात, भारतीय सैन्य, पाकिस्तानी लष्करावर सर्व दृष्टीनी वरचढ ठरले.युद्धादरम्यान, दक्षिण कमांडच्या सैन्याने शौर्य गाजवत पाकिस्तानच्या कारवायांपासून देशाच्या सीमांचे रक्षण केले. या युद्धादरम्यान दक्षिण कमांड क्षेत्राकडील जबाबदारीच्या क्षेत्रात लढल्या गेलेल्या गाजलेल्या लढायांमध्ये लोंगेवाला लढाईत पाकिस्तानी सैन्याचा भारतीय जवानांनी धुव्वा उडवला होता. लेफ्टनंट कर्नल भवानी सिंग (नंतर ब्रिगेडियर), यांच्या नेतृत्वाखाली 10 पैरा कमांडो बटालियनने पाकिस्तानामधल्या छाछरो गावात घुसून परबत अलीवर मिळवलेला ताबा ही दक्षिण कमांडची आणखी एक गाजलेली लढाई होती. या लढायांमध्ये भारतीय सैन्याचे शौर्य, दृढनिश्चय आणि पराक्रमाचे सर्वांना दर्शन घडले.\nआपल्या महा��� राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही अशा भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक, हवाई दल आणि नौसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे पुष्पअर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दक्षिण कमांड मुख्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमाला पुणे स्थित लष्करी अधिकारी आणि जवान तसेच 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे ज्येष्ठ माजी सैनिक उपस्थित होते. त्यानंतर शूर वीरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही क्षण मौन पाळण्यात आले.\nPrevious विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून 120 खेळाडू सहभागी\nNext बंगळुरू येथे 15 जानेवारी 2023 रोजी लष्कर दिन संचलनाचे आयोजन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://departmentalinquirymarathi.blogspot.com/2016/09/blog-post_14.html", "date_download": "2023-02-04T05:00:44Z", "digest": "sha1:XRWOBDTE2T2Q7GPTHJ3MAHDEUVNUSTC3", "length": 12202, "nlines": 156, "source_domain": "departmentalinquirymarathi.blogspot.com", "title": "विभागीय चौकशी: मंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका", "raw_content": "\nविभागीय चौकशीसंदर्भातील सर्वकष व अद्ययावत माहिती आणि शंका-निरसन असा संगम साधणारे लोकाभिमुख दालन.\nइंग्रजीमधील याच विषयावरील सर्वंकष व अद्ययावत माहितीसाठी येथे क्लीक करा - Departmental Inquiry\nआजचा सुविचार २९ जून २०२०\nभावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.\nमंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका\nराज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कांहीं दिवसापूर्वी मंत्रालयातील अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका निर्गमित केलेली आहे. सदर पुस्तिकेत , शासकीय कर्मचारी - कर्तव्यें व जबाबदा-या , शासकीय कार्यनियमावली ,महत्वाचे नियम, कार्यालयीन कार्यपद्धती , कक्ष अधिका-यांची कार्यें व जबाबदा-या इत्यादी महत्वाच्या विषयावर अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे. सदर पुस्तिका जरी मंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी आहे असे जरी पुस्तिकेच्या शीर्षकात नमूद केले असले तरी क्षेत्रीय पातळीवरील कर्मचा-यांना देखील उपयुक्त आहे. सबब ही माहिती पुस्तिका \" महत्वाच्या हस्तपुस्तिका \" या शीर्षकाखाली या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय कर्मचा-यांनी ती जरूर डाऊनलोड करून घ्यावी व तिचा अभ्यास करावा.\nभाप्रसे अधिकारी (निवृत्त);माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण;\nराजपत्रित अधिकारी व विभागप्रमुख यांचेसाठी हस्तपुस्तिका\nमंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका\nचौकशी अधिकारी व शिस्तभंग विषयक अधिकारी यांचेसाठी पुस्तिका (केंद्रीय कर्मचारी)\nचौकशी अधिकारी व शिस्तभंग विषयक अधिकारी यांचेसाठी प...\nमंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका\nराजपत्रित अधिकारी व विभागप्रमुख यांचेसाठी हस्तपुस्...\nनवीन व्हिडीओ चॅनेल \"कर्मचारी मित्र\"\nकर्मचारी मित्र या नवीन व्हिडीओ चॅनेलला भेट दिलीत का नसल्यास \" कर्मचारी मित्र\" येथे क्लिक करा व भेट द्या आणि चॅनेलला subscribe करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडीओ टाकल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येईल .धन्यवाद\nनुकती��� निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय\nमहत्वाची नवी परिपत्रके व शासन निर्णय\nशिस्तभंग विषयक कार्यवाही - सादरीकरणे\nनुकतेच व अत्यंत महत्वाचे\nशासन निर्णय, परिपत्रके ,ज्ञापन वगैरे\nकलम ३०९, ३१० व ३११\nदोषारोपपत्र कसे तयार करावे\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\n१) महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९( १ जानेवारी २०१७ पर्यंत सुधारित)\n२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, १-८-२०१७ पर्यंत सुधारित\n३) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ - वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा\n३अ) नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणा ( १०-०६-२०१० नंतर )\n४)महाराष्ट्र नागरी सेवा (निलंबन ,बडतर्फी,सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) (नियम ६६ ते ७६ )\n५) शिक्षा म्हणून निवृतीवेतन रोखणे / काढून घेणे (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृतीवेतन ) नियम १९८२, नियम २६ व २७ )\n१) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,\nसंभाव्य प्रश्न व उत्तरे\nविभागीय चौकशी --न्यायालयीन निर्णय\n१) विभागीय चौकशी नियम पुस्तिका चौथी आवृत्ती १९९१\n2) शिस्तभंगविषयक प्राधिकारी, चौकशी अधिकारी, सादरकर्ता अधिकारी, बचाव सहाय्यक व अपीलीय अधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना\n3) महत्त्वाचे शासन निर्णय / परिपत्रके\n४) निवृतीवेतनाचे कागदपत्र तयार करणे - महालेखाकार,मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचना\n५) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिबुनल्स ॲक्ट १९८५\n६) कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद -विविध साहित्य\n७) निवृत्ती वेतनधारक व विभागीय चौकशी\n८) अखिल भारतीय सेवेतील पदोन्नतीसाठी नवी पध्दती\n९) व्हिसल ब्लोअर कायदा २०११\n१०) लैंगिक छळवाद - चौकशीची कार्यपध्दती\nकर्मचा-यासाठी इतर उपयुक्त ब्लॉग व लिंक्स\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ ( १-१२-२०११ पर्यंत सुधारित )\nउन्नत व प्रगत गट- क्रिमिलेअर\n१) उच्च व उन्नत गट-क्रिमिलेअर -सर्वंकष सूचना- शा.नि.२५ मार्च २०१३\n२) उच्च व उन्नत गट क्रिमी लेअर उत्पन्न मर्यादा -६ लाख शा.नि.२४-जून २०१३\n३) उच्च व उन्नत गट- निकष - यशोमंथन मधील लेख\nशासकीय सेवेत महिलांसाठी आरक्षण\n१) शासकीय सेवेत महिलांना ३०% आरक्षण , शा. नि. २५-५-२००१\n२) शासकीय सेवेत महिलांसाठी आरक्षण , शा.नि. १५-१२-२०१७\nमी संपादित केलेली पुस्तके\nमहाराष���ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम- १९७९-तृतीय आवृत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/make-sure-to-vote-for-a-strong-democracy/", "date_download": "2023-02-04T05:51:44Z", "digest": "sha1:LYIP7MV7OL6VFFYGUXFNDPLOJ4KRMRFT", "length": 21742, "nlines": 98, "source_domain": "sthairya.com", "title": "सशक्त लोकशाहीसाठी हमखास मतदान करा - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nसशक्त लोकशाहीसाठी हमखास मतदान करा\n दि. २५ जानेवारी २०२३ नवी दिल्ली आज, 25 जानेवारी, भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. सन 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करणे हा आहे. निवडणूक आयोगाची (ECI) स्थापना पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि.25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. संविधान सभेने तिचे कामकाज आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी कलम ३२४ अन्वये आयोगाला घटनात्मक दर्जा दिला.\nसंस्थेची सक्षमता, निःपक्षपातीपणा आणि विश्वासार्हता आजपर्यंतच्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये, प्रत्येकी 16 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका तसेच 399 विधानसभा निवडणुकांमध्ये टिकून आहे. विधानसभेच्या 400व्या निवडणुका सुरू आहेत. आंतरराष्‍ट्रीय स्तरावर कधी-कधी येत असलेल्या अनुभवांच्‍या उलट, भारतातील निवडणूक निकाल कधीही वादात सापडले नाहीत. वैयक्तिक निवडणूक याचिकांवर संबंधित उच्च न्यायालयांद्वारे निकाल दिला जातो. भारत निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि भारतातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. तो वाढवणे आणि सखोल करण्यास कटिबद्ध आहोत.\nसशक्त लोकशाही निर्माण करण्यासाठी मजबूत आणि सर्वसमावेशक निवडणूक सहभाग महत्त्वाचा आहे. चैतन्यशील लोकशाहीमध्ये निवडणुका मुक्त, नि:पक्ष, नियमित आणि विश्वासार्हतेपेक्षा जास्त असाव्यात. शासनावरील त्यांचा संपूर्ण भार वाहण्यासाठी त्या लोकप्रिय आणि सर्वसमावेशक असल्या पाहिजेत. मतदानाचा अधिकार वापरला तरच शक्ती आहे.\nभारत हा 94 कोटी नोंदणीकृत मतदार असलेला जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. तरीही गेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील (2019) 67.4 टक्के हा मतदानाचा आकडा खूप काही करणे अपेक्षित असल्याचे दर्शवितो. राहिलेल्या 30 कोटी मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान आहे. अशा मतदारांमागे शहरी उदासीनता, तरुणांची उदासीनता, घरगुती स्थलांतर, इतर अनेक कारणे आहेत. बहुतेक उदारमतवादी लोकशाहींप्रमाणे, जेथे नावनोंदणी आणि मतदान हे ऐच्छिक आहेत, प्रेरक आणि सुलभ पद्धती सर्वोत्तम आहेत. यामध्ये कमी मतदान असलेल्या मतदारसंघांना आणि कमी कामगिरी करणाऱ्या मतदारांना लक्ष्य करणे आवश्यक आहे.\nभारत निवडणूक आयोगाकडे, यापूर्वीच ऐंशी वर्षे व त्याहून अधिक वयाच्या दोन कोटी पेक्षा जास्त मतदारांना, पंच्याऐंशी लाख दिव्यांग मतदारांना सुविधा देण्यासाठी तसेच 47 हजार 500 पेक्षा अधिक तृतीय पंथी व्यक्तीची नोंदणी करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध आहे. अलिकडे, मी दोन लाखांहून अधिक शंभरी पूर्ण केलेल्या मतदारांची लोकशाहीप्रती असलेली बांधिलकीचा सन्मान करण्यासाठी, त्यांचे वैयक्तिक पत्राद्वारे आभार मानले आहेत. भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (1951) पहिले मतदार म्हणून ओळखले गेलेल्या स्वर्गीय नेगी यांनी, वयाच्या 106 व्या वर्षी त्यांचे निधन होण्यापूर्वी, मताधिकाराचा वापर करणे कधीही चुकवले नाही. स्वर्गीय श्याम सरन नेगी यांचे उदाहरण आपल्याला कर्तव्यनिष्ठपणे मतदान करण्याची प्रेरणा देते.\nतरुण मतदार हे भारतीय लोकशाहीचे भविष्य आहे. सन 2000 च्या आसपास आणि त्यानंतर जन्मलेली पुढची पिढी आमच्या मतदार यादीत सामील होऊ लागली आहे. मतदार म्हणून त्यांचा सहभाग जवळजवळ संपूर्ण शतकभर लोकशाहीचे भविष्य घडवेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मतदानाचे वय गाठण्यापूर्वी शालेय स्तरावर लोकशाहीची मुळे रोवली जाणे महत्त्वाचे आहे. यासोबतच तरुणांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विविध माध्यमातून काम केले जात आहे. शहरी मतदारांचेही असेच आहे, जे मतदानाबाबत काही प्रमाणात उदासीनता दाखवतात.\nप्रत्येक मतदान केंद्रावर शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, रॅम्प यांसारख्या खात्रीपूर्वक किमान सुविधा (AMF) विकसित करण्यात भारत निवडणूक आयोग पुढाकार घेत आहे. शाळांमध्ये विकसित केलेल्या सुविधा कायमस्वरूपी असाव्यात, असा आयोगाचा कटाक्ष आहे, हा आर्थिकदृष्ट्याही विवेकपूर्ण निर्णय आहे.\nलोकशाहीत मतदारांना त्यांनी मतदान केलेल्या उमेदवारांच्या पार्श्‍वभूमीची माहिती मिळण्याचा अधिकार आहे. यास्तव, मतदारांना माहितीपूर्ण निवडी करण्यास सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ��ा कारणास्तव, उमेदवारांविरुद्ध काही फौजदारी खटले प्रलंबित असल्यास ते वर्तमानपत्रात सूचित केले पाहिजेत. तसेच, प्रत्येक राजकीय पक्षाला त्याच्या जाहिरनाम्यात कल्याणकारी उपायांचे आश्वासन देण्याचा अधिकार असला तरी, मतदारांना सार्वजनिक तिजोरीवर त्यांचे होणारे आर्थिक परिणाम जाणून घेण्याचा तितकाच अधिकार आहे.\nलोकशाहीत हिंसेला स्थान नसावे. पैशाच्या ताकदीला आळा घालणे हे निवडणुकीतील मोठे आव्हान आहे. मतदारांना देण्यात येणाऱ्या प्रलोभनेचे प्रमाण काही राज्यांमध्ये इतरांपेक्षा अधिक तीव्रतेने जाणवते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या कडक दक्षतेमुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विक्रमी प्रमाणात जप्ती झाली असली, तरी लोकशाहीत प्रामाणिक आणि जागरुक मतदारांना पर्याय असू शकत नाही. C-Vigil सारख्या मोबाईल अॅप्सने सर्वसामान्य नागरिकांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या घटनांची तक्रार करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे निवडणूक निरीक्षकांना गुन्हेगारांविरुद्ध त्वरित कारवाई (100 मिनिटांच्या आत) सुरू करण्यात मदत झाली आहे.\nप्रत्येक निवडणुकीपूर्वी शेकडो बनावट मीडिया व्हिडिओ/ बनावट साहित्य प्रसारित केले जाते. शेल्फ-लाइफच्या (साठवण कालावधी) अनुपस्थितीत, निवडणुका संपल्यानंतर ते रेंगाळत राहतात, विशेषत: जे निवडणुकीच्या मुख्य कार्यक्षेत्रावर हल्ला करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या प्रचंड कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांचा वापर, कमीत कमी, अशा स्पष्ट विकृत माहितीच्या प्रयत्नांना इशारा देण्यासाठी सक्रियपणे करतील अशी अपेक्षा जगभरात वाढत आहे. मुक्त भाषणासह मोकळ्या जागांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सह-सामायिक आहे. खोट्या बातम्यामुळे निवडणूक व्यवस्थापन यंत्रणाचे काम अधिक अवघड होते ही बाब विचारात घेता, त्यामध्ये जास्त लक्ष देणे व स्वत:मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.\nराष्ट्रीय मतदार दिवस निवडणुका सर्वसमावेशक, सहभागी, मतदार अनुकूल आणि नैतिक बनवण्यासाठीचे भारत निवडणूक आयोगाच्या संकल्पाचे प्रतीक आहे. 13व्या राष्ट्रीय मतदार दिवस (2023) चे घोष वाक्य “मतदान करण्यासारखे दुसरे काही नाही, हमखास मतदान करु” अशी आहे. हे असे घोषवाक्य आहे जे मतदारांच्या कल्पनेला चालना देऊ शकेल. जेव्हा नागरिक त्यांच्या नागरी कर्तव्याचा भाग म्हणून म���दार असल्याचा अभिमान बाळगतात, तेव्हा त्याचा परिणाम प्रशासनाच्या पातळीवर नक्कीच जाणवतो, त्यामुळे सशक्त लोकशाहीसाठी हमखास मतदान करा.\nभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त\nक्रीडा स्पर्धांच्या सहभागातून कामगारांच्या व्यक्तिमत्वाचा विकास – कामगार मंत्री सुरेश खाडे\nकामगार मंडळाकडील क्रीडा सुविधांचा कामगार खेळाडूंनी लाभ घ्यावा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे\nकामगार मंडळाकडील क्रीडा सुविधांचा कामगार खेळाडूंनी लाभ घ्यावा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/hero-vida-electric-scooter/", "date_download": "2023-02-04T06:36:31Z", "digest": "sha1:A4EA3I3Z3GSEBVMZA3OEYNJKNOZSUA5L", "length": 12174, "nlines": 102, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Hero Vida Electric Scooter​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ | हिरोची विदा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या | Hero Vida Electric Scooter​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ | हिरोची विदा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nComfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा\nHero Vida Electric Scooter​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ | हिरोची विदा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या\nHero Vida Electric Scooter | भारतातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्प अखेर पुढील महिन्यात इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनी आपली नवीन ईव्ही उपकंपनी – विदा अंतर्गत भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. पुढील महिन्यात ७ ऑक्टोबर रोजी ते सादर केले जाईल. याआधी हिरो मोटोकॉर्पची योजना मार्च 2022 मध्ये लाँच करण्याची होती, मात्र पुरवठा साखळीतील अडचणींमुळे ती दोन वेळा पुढे ढकलावी लागली. आणि आता अखेर सणासुदीच्या हंगामात लाँच करण्यासाठी ते सज्ज झाले आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हा��� आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-eknath-shinde-revoke-ban-on-work-of-metro-car-shed-in-aarey-mumbai/articleshow/93023926.cms?utm_source=related_article&utm_medium=mumbai-news&utm_campaign=article-2", "date_download": "2023-02-04T06:16:14Z", "digest": "sha1:4S6KJV3AURPTNAXLPOKRNGQFQ5ZPWLCL", "length": 19972, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "CM Eknath Shinde Revoke Ban on Work of Metro Car Shed in Aarey Mumbai | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nMetro Car Shed: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली\nMetro Car Shed Aarey Mumbai: फडणवीस सरकारच्या काळात रातोरात झाडे कापून या प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यात आले होते. परंतु, ठाकरे सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रोच्या कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. त्याऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरु झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले.\nमेट्रो कारशेडचे काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा\nशिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता\nमुंबई: ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आलेल्या मुंबईच्या आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आरे परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी मेट्रो प्रकल्पाची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याला विरोध करण्यात आला होता. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात रातोरात झाडे कापून या प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यात आले होते. परंतु, ठाकरे सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रोच्या कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. त्याऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरु झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता आरेतील मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Metro Car shed in Aarey forest area)\nकारशेड वहीं बनेगा...मराठी सिनेसष्टीतील अभिनेत्याच्या ट्वीटची चर्चा\nएकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे आता आरे परिसरातच कारशेडच्या कामाला वेगाने सुरुवात होऊ शकते. शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पाची धुरा पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वीच या कारशेडचे काही काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता नवीन वाद निर्माण होऊन तो चिघळण्यापूर्वीच आरेतील मेट्रो कारशेडचे काम शक्य तितक्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल. मात्र, आता यावर शिवसेना कितपत आक्रमक भूमिका घेऊ शकते, हे पाहावे लागले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.\nमुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच उचलबांगडी केली होती. आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र मेट्रोपेक्षा सुपरफास्ट निर्णय घेत अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवली आहे.\nमेट्रोपेक्षा सुपरफास्ट, ठाकरेंनी सत्ता येताच हटवलेलं, आता शिंदेंकडून भिडेंवर पुन्हा धुरा\nमेट्रो कारशेड कांजूरऐवजी आरेत करण्यामागे ६० हजार कोटींचा घोटाळा\nआरे कॉलनीतील मेट्रो ३ कारशेडची जागा नेहमीच जंगल होते, असा दावा करणाऱ्या आरे बचाव गटाने (ACG) शुक्रवारी आता एक गंभीर आरोप केला होता. कारशेडच्या निमित्ताने तब्बल ६० हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले होते. आरे कॉलनी वसाहत ही २०१६ पर्यंत इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) चा भाग होती. जेथे बांधकाम परवानगी देण्यासाठी मनाई करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी आरे आणि कांजूरमार्ग या दोन्ही ठिकाणी मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यकतेपेक्षा जवळपास २५० एकर जास्त जमिनीचा दावा आरे बचाव गटाकडून करण्यात आला आहे.\n२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा घेतला होता. त्याआधी देवेंद्र फडणवीस असताना या कामाला गती मिळाली होती. खुद्द पंतप्रधान मोदींनी या कामाचं उद्घाटन केलं होतं. जवळ जवळ अडीच ते तीन हजार वृक्ष असल्याचा दावा वृक्षप्रेमींनी केला होता. हजारो लोक तत्कालिन फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले होते. याविरोधात पर्यावरणप्रेमी कोर्टात देखील गेले होते.\nमुंबई मेट्रो लाईन ३ ( कुलाबा, वांद्रे सीप्झ) हा प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने राबवला जात आहे. याकरता कारशेड उभारणीचे काम सुरू आहे. आरे दुग्धवसाहत इथे हे काम सुरू होते, मात्र राजेयामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे दुग्धवसाहत येथील डेपोला २९ नोव्हेंबर २०१९ रोजी स्थगिती दिली होती. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरूंग लागल्याचे मानले जात होते. मात्र राज्यात एकनाथ शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गुरवारी ही स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे हे काम परत वेगाने सुरू होणार आहे.\nमहत्वाचे लेखShivsena: एकनाथ शिंदे आता शिवसेनेची प्रतिनिधी सभाही फोडणार, नंदनवन बंगल्यावर सदस्यांची नोंदणी सुरु\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nअर्थवृत्त Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष, अंबानींनी दलालांना गुडघे टेकायला लावले\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\nमटा ओरिजनल सहकारी मंत्री झाले, तरी सत्यजीत वेटिंगवर, अखेर बापाने हत्यार उपसलं आणि लेकाला आमदार केलं\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महाम���र्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nविज्ञान-तंत्रज्ञान Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात\nसिनेन्यूज भसाडा आवाज, मराठी अभिनेत्रीला नाकारलं; तिनेच 'बाहुबली'च्या देवसेनेचं डबिंग केलं; कोण आहे ती\nअंक ज्योतिष आजचे अंकभविष्य ४ फेब्रुवारी २०२३ : जन्मतारखेनुसार आजचा शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घ्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-september-2020/", "date_download": "2023-02-04T05:57:12Z", "digest": "sha1:H7GVH2ET6575GGA2TV4R23ISOUNLRKNY", "length": 12203, "nlines": 112, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 13 September 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nदक्षिण-पूर्व आशियासाठी डब्ल्यूएचओ क्षेत्रीय समितीच्या 73 व्या सत्राचे आभासी आयोजन केले.\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ‘गरिमा’ नावाची नवीन योजना लॉन्च केली.\nकेंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रगती आणि साक्षर शिष्यवृत्ती योजना’ अंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम वर्षाकाठी 5,000 रुपयांवरून 50,000 रुपये केली आहे.\nसिटी ग्रुपने जेन फ्रेझरला त्याचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाव दिले आहे. या मोठ्या जागतिक बँकेच्या त्या पहिल्या महिला सीईओ होतील.\nयुनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड (युनिसेफ) ने बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांना मुलांच्या हक्क मोहिमेसाठी “प्रत्येक मुलांसाठी” म्हणून त्यांचे सेलिब्रेटी अ‍ॅडव्होकेट म्हणून नेमले आहे.\nकेंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी मेघालयात भारतातील सर्वात मोठे पिग्गी मिशन सुरू केले.\nयूएस ओपन टेनिसमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीच्या फायनलमध्ये बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझरेन्काचा पराभव करून तिचे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext 12 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2020-21 [मुदतवाढ]\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/sangram-jagtap-press/", "date_download": "2023-02-04T04:52:11Z", "digest": "sha1:I2HJNBQSJ54Q2JCCTU3KW7UL6OPW6NQP", "length": 5680, "nlines": 85, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nआमदार संग्राम जगताप नगरच्या वंचित प्रश्नांवर भडकले\nनगरमध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का \nपालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये आढावा बैठक घेतलीय. यावेळी या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. नगर शहरात रेखा जरे यांची हत्या करण्यापर्यंत लोकांची मजल गेली, केडगावमध्ये दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे स्वतःलाच सरंक्षण घेण्याची वेळ आली आहे. म्हणजेच शहरात पोलिसांचा धाक राहिला नसून कायदा व सुवव्यस्था हा प्रकारचं इथे शिल्लक राहिला नसल्याच विधान त्यांनी केलं आहे.\nमहापालिका हद्दीतील मोकाट जनावरांचे प्रश्न , रस्त्याचा प्रश्न यांचा गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाठपुरावा करत आहोत, मात्र आयुक्त याची दखल घ्यायला तयार नसल्याची तक्रार त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलीय.\nतृप्ती देसाईंचे १० डिसेंबरला शिर्डीत आंदोलन\nपालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतले शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nकचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का \nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष\nवै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण…\nनगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/mg-motor-unveils-drive-ahead-concept-at-auto-expo/", "date_download": "2023-02-04T06:04:21Z", "digest": "sha1:J52JYFB6S3C3TED57KRG72AI2O5TTYX4", "length": 15457, "nlines": 94, "source_domain": "sthairya.com", "title": "एमजी मोटरद्वारे ऑटो एक्स्पोमध्ये 'ड्राइव्ह अहेड' संकल्पना सादर - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nएमजी मोटरद्वारे ऑटो एक्स्पोमध्ये ‘ड्राइव्ह अहेड’ संकल्पना सादर\nशून्य उत्सर्जन असलेली दोन विद्युत वाहने (ईव्ही) प्रदर्शित केली\n दि. ११ जानेवारी २०२३ मुंबई एमजी मोटर इंडियाने आज भविष्यातील मोबिलिटीचे स्वप्न, ड्राइव्ह.अहेड संकल्पना ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये प्रदर्शित केली. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील १४ उत्पादनासाठी तयार वाहनांचे प्रदर्शन केले असून त्यातून ब्रँडचा शाश्वतता, जागरूकता आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावरील भर एमजीच्या भारतातील स्वप्नाचा भाग म्हणून संवादित केला जाईल.\nएमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव छाबा म्हणाले की, “आम्ही शाश्वत, मनुष्याधारित आणि भविष्यात्मक तंत्रज्ञानाने प्रेरित जगाच्या दिशेने काम करण्यावर विश्वास ठेवतो. आमचे ध्येय विचारपूर्वक आणि जागरूकता या दोन गोष्टी आयुष्याचा एक मार्ग असलेल्या वातावरणाच्या निर्मितीवर काम करण्याचे आहे. आमची येथे प्रदर्शित केली गेलेली ईव्ही आणि एनईव्ही श्रेणीतील उत्पादने एमजीची वचनबद्धता दर्शवतात आणि भारतात हरित व शाश्वत मोबिलिटीचा अंगीकार वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.”\nकंपनीने दोन तंत्रज्ञानाने अद्ययावत, अधिक सुरक्षित आणि शून्य उत्सर्जन असलेली दोन विद्युत वाहने (ईव्ही) देखील यावेळी प्रदर्शित केली. त्याद्वारे त्यांनी या कार्यक्रमादरम्यान ऑटो तंत्रज्ञान ब्रँड म्हणून आपले विचार अधोरेखित केले. ही दोन नवीन वाहने एमजी ४, पूर्णपणे इलेक्ट्रिक हॅचबॅक ईव्ही आणि एमजी ईएचएस, प्लग इन हायब्रिड एसयूव्ही आहेत. ही दोन्ही वाहने देशात ईव्हीचा वापर आणखी वाढवण्याच्या एमजीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतात.\nइतर वाहनांप्रमाणेच ही दोन्ही वाहने एमजीच्या पॅव्हिलियनमधील उत्पादनांचा भाग आहेत, भविष्याधारित आहेत आणि तंत्रज्ञान व त्यांचा पर्यावरणात्मक पाया या संदर्भात नावीन्यपूर्णता आणि दूरदर्शिता यांचे मिश्रण आहेत. तसेच ते या वर्षीच्या ऑटो एक्स्पोसाठी एमजीच्या संकल्पनेचा पुनरूच्चार करतात- ड्राइव्ह.अहेड आणि एक्स्पोमधील ईव्हीवर देण्यात आलेला भरही दर्शवतात. ही दोन्ही वाहने अद्ययावत सुरक्षा वैशिष्टे आणि वाढीव ड्रायव्हिंग आरामदायीपणासोबत येतात.\nएमजी४ ईव्ही हॅचबॅक भरपूर जागा असलेली इंटिरियर घेऊन येते. त्यामुळे पाच वेगवेगळ्या चार्जिंगच्या पर्यायाद्वारे ड्रायव्हिंग अत्यंत सुलभपणे होऊ शकते. २०२२ मध्ये ही गाडी बाजारात आल्यापासून एमजी४ ईव्ही हॅचबॅक ही गाडी जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इटली, स्पेन, नॉर्वे आणि स्वीडन अशा २० पेक्षा जास्त युरोपियन बाजारपेठांमध्ये विकली जाते.\nएमजी ईएचएस प्लग इन हायब्रिड ही गाडी भरपूर जागा असलेले इंटिरियर आणि उत्तम बाह्यरचना यांच्यासह कार्यक्षमता आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी एकत्र आणते. एमजी ईएचएस प्लग-इन हायब्रिड खऱ्या अर्थाने दोन्ही जगांमधील सर्वोत्तम बाबी देते. या ड्राइव्ह सिस्टिममध्ये एक इलेक्ट्रिक मोटर, एक बॅटरी पॅक आणि एक शक्तिशाली पेट्रोल इंजिन आहे, जे उत्तम कार्यक्षमता, ऊर्जा आणि रेंज यांच्यासाठी सहजपणे काम करते.\n“आज ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी आमच्या पोर्टफोलिओमधील या दोन अप्रतिम आणि जागतिक स्तरावर गौरव केल्या गेलेल्या गाड्या आणताना खूप आनंद होत आहे. या वाहनांचे अनावरण ग्राहक संशोधन आणि बाजारातील अभिप्राय यांच्यावर अवलंबून असेल,” ते पुढे म्हणाले.\nएमजीचे ऑटो तंत्रज्ञान आणि शाश्वत ब्रँड म्हणून असलेले स्थान भारतीय ऑटो उद्योगासाठी त्यांनी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांमध्ये दिसून येते. झेडएस ईव्ही भारतात २०२० मध्ये आली तेव्हापासून या कारने पर्यावरणावर सकारात्मक परिणाम आणला आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे ७० लाख किलो कार्बन डाय\nऑक्साइडचे उत्सर्जन रोखले आहे, जे ४२,००० झाडे लावण्याच्या समकक्ष आहे. एमजीच्या मते ईव्हीचा वापर वाढवण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे एक सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे होय, ज्यामुळे लोकांना ई-मोबिलिटीचा वापर करणे शक्य होईल. एमजी चार्ज उपक्रमामधून भारतात चार्जिंग स्टेशन्स उभारली जातात आणि त्यांनी १५० पेक्षा अधिक स्टेशन्स उभारली आहेत.\nमुश्रीफांवरील ईडीची कारवाई निषेधार्ह – आमदार सतेज पाटील\nमेलोराने मेन्स ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केले\nमेलोराने मेन्स ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केले\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आ���्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3459", "date_download": "2023-02-04T06:50:03Z", "digest": "sha1:QF5RBD7Y23262YJNVVXQLPIGR7RKMWN4", "length": 18861, "nlines": 140, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "माथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश – Adivasi Samrat", "raw_content": "\nउरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\nमाथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळलेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश\nमाथेरान रोड, धामणी गावाजवळ आढळ���ेल्या मृत महिलेचा खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला आले यश\nपनवेल / संजय कदम :\nमाथेरानच्या पायाशी असलेल्या धामणी गावाजवळ गाडी नदीच्या पुलाखालील नदी पात्रात एका २५ ते ३० वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आले होते. सदर ठिकाणी पोलीसांनी जावून खात्री केली असता सदर महिलेचा गळा आवळून खून करून महिलेचे प्रेत नदीपात्रात फेकुन दिले असल्याने लक्षात आहे. सदर घटनेवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. एखाद्या महिलेची अशाप्रकारे निर्घृण हत्या करून प्रेत फेकुन देणे या गंभीर गुन्हयाची तात्काळ उकल करणेबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे यांनी आदेशित केले होते.\nगुन्हयाचे घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी असल्याने सदर ठिकाणी कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटिव्हि फुटेज मिळुन येत नसल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणने हे पोलीसांना अतिशय आव्हानात्मक होते. सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल, नवी मुंबई पथकाने मयत महिलेच्या प्रेतावरील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच गुन्हयाच्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे व इतर भौतीक दुवे यांची तत्परतेने माहिती घेत तपास तात्काळ सुरू केला.\nपथकाने आहेरात्र मेहनत घेवून नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील हरवलेल्या महिलांचा शोध घेतला, भौतिक पुराव्याचे दृष्टीने मिळालेल्या वस्तूवरून एका विशिष्ट ब्रॅन्डच्या घातलेल्या चप्पल वरून शोध घेण्यात सुरुवात करून कसोशिने व कौशल्याने विकत घेतलेल्या दुकानाच्या आसपासचा परिसर पिंजून काढला आणि तांत्रिक तपास करून महिलेचे सोबत असलेल्या इसमाची ओळख पटवण्यात आली. यामध्ये सीसीटिव्ह फुटेजमधील संशयीत आरोपीताचा शोध घेत असताना तो घनसोली परिसरामध्ये असल्याचे गुप्त बातमिदारामार्फत माहिती मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलच्या पथकाने सापळा लावुन रियाज समद खान (वय ३६ वर्षे, राठी- रूम नं. ५०६, म्हाडा कॉलनी, गौतम नगर, देवनार) आणि इमाण इस्माईल शेख (वय २८ वर्षे, राठी रूम नं ६११, बिल्डींग नं २ सी, इंडीयन ऑइल नगर) यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. यामध्ये ज्या महिलेचा खून झाला होता ती महिला उर्वशी सत्यनारायण वैष्णव (वय २७ वर्षे, राठी – कोपरखैरणे( असून ती रियाज खान याची प्रेमिका असल्याचे सांगितले.\nत्याच्या मागे तिने लग्नाकरीता तगादा लावल्याने रियाज याने त्याचा मित्र इमान शेख यांच्या मदतीने उर्वशीचा लाल रंगाच्या बलेनो कार मध्ये तिचा रस्सीने गळा आवळुन खुन केला. तसेच दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावणेसाठी धामणी येथे गाढी नदीचे पुलावरून मृतदेह फेकुन दिल्याचे तपासात निष्पण झाले. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. अतिशय क्लिष्ट गुन्हयाची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल, नवी मुंबई चे पथकाला यश आले आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाची सपोनि प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील, पो. हवा. प्रशांत काटकर, दिपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, मधुकर गडगे, तुकराम सुर्यवंशी, अजित पाटील, जगदिश तांडेल, ज्ञानेश्वर वाघ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, सागर रसाळ, पो.ना, अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, नंदकुमार ढगे, अभय मेऱ्या, पो. शि. संजय पाटील, विक्रांत माळी यांनी केली आहे\nकल्याण ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक\nआदिवासी विचार मंचाच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश…\nआदिवासी विचार मंचाच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश… मुलुंड/ प्रतिनिधी : आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सन २०१८- १९ पासून मुलुंड येथील नाहूरगांव व जवाहरलाल नेहरू रोड च्या जंक्शन जवळ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक व्हावा म्हणून आदिवासी विकास मंचाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते. अनेक अडचणींना सामोरे जात धैर्य व उद्देश शेवट पर्यंत सोडले […]\nकोकण ताज्या पुणे महाराष्ट्र सामाजिक\nअठरा महिने उलटूनही न्याय न मिळाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर करावे लागले; लक्षवेधी उपोषण\nअठरा महिने उलटूनही न्याय न मिळाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर करावे लागले; लक्षवेधी उपोषण बिरसा ब्रिगेड सह्याद्री, आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हा व आदिवासी वि���ार मंच या संघटनांचा पुढाकार पुणे/ अविनाश मुंढे : निसर्गवासी दीपाली राजाराम लोहकरे या आदिवासी कन्येच्या मृत्यूची चौकशी करून न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे अध्यक्ष काशिनाथ कोरडे व कार्याध्यक्ष डॉ. […]\nताज्या पनवेल रायगड सामाजिक\nकोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती\nकोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर आजपासुन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जावून तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी […]\nराष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न\nपनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/budhjan-panchayat-samiti-speed-up-office-inspection-work-of-affiliated-branches/", "date_download": "2023-02-04T05:34:29Z", "digest": "sha1:3ZIPUBUEEI7BV6YUZUKCUYDLV6DC2P6M", "length": 12514, "nlines": 87, "source_domain": "sthairya.com", "title": "बौद्धजन पंचायत समिती संलग्न शाखांच्या दफ्तर तपासणी कामाला वेग - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nबौद्धजन पंचायत समिती संलग्न शाखांच्या दफ्तर तपासणी कामाला वेग\n दि. १८ जानेवारी २०२३ मुंबई सागरी प्रांतातील आपल्या बांधवांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धजन पंचायत समितीची निर्मिती केली, सदर समिती सध्या ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती आणि व्यवस्थापन मंडळाची निवडणूक ही शासनाच्या नियमाप्रमाणे दर पाच वर्षांनी लोकशाही पध्दतीने बेलार्ड पेपरच्या माध्यमातून होते तर संलग्न शाखांचीही निवडणूक त्याचप्रमाणे होते.\nसदर समितीच्या तब्बल ८६४ शाखा मुंबई शहरात असून ४५० ते ५०० शाखा ग्रामीण भागात आहेत, या शाखांची अंतर्गत शाखांत तीन वर्षानंतर मुंबई व ग्रामीण भाग अश्या दोन टप्यात दफ्तर तपासणी काम करण्यात येते, सदर तपासणी अंतर्गत शाखा सभासदांची रजिस्टर नोंदणी, नवीन सभासद नोंदणी, मिनिट बुक, पावती पुस्तक, वार्षिक अहवाल नोंदणी अश्या स्वरूपात विभागवार तपासणी केली जाते.\nयावर्षीही मा. सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने व सरचिटणीस राजेश घाडगे व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कमिटीच्या वतीने दफ्तर तपासणी कामाला सुरुवात झाली असून दर दिवसाला पाच विभाग व प्रत्येक विभागात कमीतकमी २० शाखा असतात त्या सर्व शाखांची तपासणी करण्यात येते, नुकतीच सदर तपासणी कामाला सरचिटणीस राजेश घाडगे आणि कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी भेट दिली तेव्हा बऱ्याच शाखांचा लेखा-जोखा व त्यांच्या सुयोग्य नोंदण्या त्याना आढळून आल्या त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले, तसेच बौद्धजन पंचायत समितीची सात माळ्याची इमारत सर्व धम्म बांधवांच्या मदतीने स्वबळावर डौलाने उभी राहत असून, सहाव्या माळ्याचे काम पूर्ण झाले असून सातवा माळ्याचे काम जोमाने सुरू आहे तरी सर्वच शाखांच्या सभासदांनी आ���ली थकीत वर्गणी लवकरात लवकर जमा करावी असे आव्हान त्यानी सर्व शाखांना केले आहे, समितीचे माणगाव, नवी मुंबई, रत्नागिरी इथे ही काही जागा असून त्याठिकाणी ही बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबविण्याचा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा मानस आहे अशी माहिती सरचिटणीस राजेश घाडगे व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी दिली व दफ्तर तपासणी काम सुयोग्य पद्धतीने सुरू असल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले असे प्रतिपादन जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख रमेश जाधव यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केले आहे.\nपर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल; लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार\nचंद्रपूर येथील कोल गॅसीफिकेशन प्रकल्पासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक\nचंद्रपूर येथील कोल गॅसीफिकेशन प्रकल्पासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32213", "date_download": "2023-02-04T06:03:29Z", "digest": "sha1:MPUDSJCBDBCBVVHMUJ4ZVJMRXAKNWDSA", "length": 30219, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजा लियर! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजा लियर\n(हे रूढ अर्थाने 'नाट्यपरीक्षण' नव्हे. माझा नाट्यतंत्राचा अभ्यास नाही, त्यातलं काही कळतं असा दावाही नाही. मला जे जसं दिसलं आणि भावलं ते शब्दात पकडायचा एक प्रयत्न आहे. )\nपश्चिम बंगालमधील ऐतिहासिक मिनर्व्हा थिएटरचं पुनरुज्जीवन नुकतंच सरकारमधील काही जाणत्या नोकरशहांच्या पुढाकाराने करण्यात आलं आणि त्यानिमित्त पहिलं सरकारी रिपर्टरी थिएटरही सुरू करण्यात आलं. त्याचा शुभारंभ करायचा ठरवला किंग लियर च्या दोन अंकी बंगाली रूपांतराने आणि रिपर्टरीच्या अभिनेत्यांबरोबर मुख्य भूमिका करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं खर्‍याखुर्‍या नटसम्राटाला. सौमित्र चट्टोपाध्याय/ चॅटर्जी यांना.\nसौमित्र (उच्चारी 'शौमित्र') चॅटर्जी हे बंगाली अभिनयक्षेत्रातलं एक उत्तुंग नाव. सत्यजित रायचं 'find', त्यांचा जवळजवळ मानसपुत्रच म्हणा ना अत्यंत देखण्या, राजबिंड्या व्यक्तिमत्वाच्या या अभिनेत्याने मेनस्ट्रीममधले सिनेमेही भरपूर केले, अमाप लोकप्रियता मिळवली. अगदी 'सुपरसुपरस्टार' उत्तमकुमार यांच्याबरोबर 'थिंकिंग अ‍ॅक्टर' सौमित्र असे 'प्रतिस्पर्धी' प्रसारमाध्यमांनी उभे करण्याइतकी....\nआज सौमित्र ७७ वर्षांचे आहेत. हळूहळू पसरणारा पण अंती असाध्य ठरलेला कॅन्सर झालाय. बंगाली सिनेमाच्या सुवर्णयुगाच्या पिढीतले फार थोडे मानकरी आता उरलेत, त्यातले हे एक. बहुतेक सगळे संगी आता सोडून गेलेत आणि हा माणूस मात्र अजूनही तितक्याच उमेदीने, उत्साहाने नाटक-चित्रपटांत अभिनय करतोय, नवीनवी नाटकं बसवतोय आणि आपल्यापेक्षा लहान अशा नव्या पिढीच्या मागे कौतुकाचे चार शब्द बोलून धीर देण्यासाठी उभा आहे. खूप वर्षं किंग लियर करायची त्यांची इच्छा होती ती या नाटकाने पूर्ण झाली.\nया वयात, अशा प्रकृतीनिशी, इतर कामं संभाळत हे नाटक करायचं म्हणजे खरोखरच कठीण आहे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग अगदी मोजकेच होतात. त्यात परत मध्यंतरीच्या सत्तापालटात (सौमित्रनी स्वतःचं राजकीय 'डावे'पण कधी लपवलेलं नाहीये..) नाटक पुढे चालू रहाणार की नाही अशी एक डळमळीत अवस्थाही आली होती. पण सौमित्रना अडवून आपण स्वतःचंच हसं करून घेऊ हे कळलं बहुदा राजकारण्यांना आणी पूर्ववत प्रयोग सुरू झाले.\nपण एकूणच अशा मोजक्या प्रयोगांमुळे तिकिटं मिळवणं हे अशक्यप्राय नसलं तरी अतिअवघड असतंच असतं तरीही कधी नव्हे ते नोकरशाहीतल्या ओळखी वापरून माझ्या नवर्‍याने दुसर्‍या रांगेतली तिकिटं पटकावली आणि अखेर आमचं घोडं गंगेत न्हायलं\nत्या दिवशी संध्याकाळी ६|| च्या प्रयोगाला हाउसफुल्ल गर्दी होती. बंगाली अभिनय आणि कलाक्षेत्रातले बरेचसे 'हूज हू' या गर्दीत होते (इति नवरा. मी ५-७ जण सोडले तर कुणालाही चेहर्‍याने ओळखत नाही).\nनाटक सुरू झालं. सेट होता लाकडाच्या फळ्यांनी उभ्या केलेल्या २-३ लेव्हल्स, प्लॅटफॉर्म आणि एक महाद्वार या स्थावर आणि स्टूल्स, खुर्च्या अशा जंगम वस्तूंचा. राजे-राजवाड्यांचे सेट्स अपेक्षित नव्हतेच पण तरीही हे सेटिंगही फार 'जमलं' होतं असं मला वाटत नाही. अनेक वेळी पात्रांना वावरायला जागा कमी पडत होती आणि त्या सेटमुळे नाटकाच्या मंचनात फार काही महान फरक पडला असंही काही जाणवलं नाही. असो.\nशिकारीहून परतलेल्या, स्वतःच्या आयुष्यातील राजशक्तीच्या परमोच्च बिंदूवर असलेल्या राजा लियरच्या रूपात सौमित्र मंचावर आले आणि प्रेक्षागृहात पिनड्रॉप सायलेन्स पसरला. कथानकाने हळूहळू वेग घेतला. सौमित्र छानच अभिनय करत होते पण त्यांचा तो 'जीनियस टच' अजून दिसत नव्हता. राजा कॉर्डेलियाला उद्देशून शापवचन उच्चारतो तो प्रवेश सौमित्र आणखी कितितरी प्रभावी करू शकले असते असं वाटलं. शिवाय पहिल्या अंकात सौमित्रच्या हालचालींवर बंधनं असल्यासारखं वाटत होतं. पात्रांच्या स्थलयोजनेमुळे असावं कदाचित पण त्यांच्या शारिरिक अभिनयाला मोकळीक म���ळत नाहीये असंच जाणवत होतं. अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर फूल आणि ग्लॉस्टर यांची कामं करणारे अभिनेते सोडले तर बाकीच्यांचा अभिनय अतिशय वाईट ते बरा याच रेंजमधला होता. (लियरचे दोन्ही मोठे जावई तर दिसायला इतके भयाण आणि पेद्रू होते की असले जावई मिळणं हीच लियरची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी आहे या नाटकापूरती तरी असं मला क्षणभर वाटून गेलं ) आणि सौमित्रसमोर तो 'अभिनय' आणखीच उठून दिसत होता. भाषांतर तर कहर बंडल झालंय, अगदी शेक्सपीअरचा आत्मा वरती तळमळावा इतकं. त्यामुळे सुरुवातीला तर मी साशंकच झाले होते कितपत प्रयोग होतोय म्हणून.\nनाटकात खरा रंग भरायला सुरूवात झाली ती लियरच्या वादळी पावसातल्या स्वगतांनी. सौमित्र चॅटर्जी रंगमंचावर 'असणं' म्हणजे काय याचा प्रथम साक्षात्कार. आणि मग इतका वेळ लगाम गच्च धरून थोपवलेला फुरफुरणारा अबलख घोडा सगळी बंधनं झुगारून स्वधर्मानुसार बेफाम उधळावा आणि बघताबघता इतर सर्वजण फक्त उडालेल्या धुरळ्यातून अस्पष्ट दिसणार्‍या आकारांसारखे रहावेत, आपल्या दृष्टीविश्वात त्याच्याशिवाय आणखी कशालाच, कुणालाच जागा राहू नये असं काहीसं झालं...\nया नंतरचा प्रत्येक प्रवेश हा उत्तरोत्तर आणखी 'चढत' गेला. सौमित्रच्या अभिजात अभिनयक्षमतेने तो करारी, कर्तृत्ववान राजा, मुलींच्या वागणुकीत पडणार्‍या फरकाने दुखावला गेलेला, कधी हट्टी, कधी असमंजस, हळूहळू कोलमडून पडणारा तरीही जळालेल्या सुंभाखालचा पीळ विफलपणे दाखवणारा, वेड-शहाणपण यांची सीमारेषा गाठून आलेला आणि शेवटपर्यंत स्वतःच्या राजत्वाचा मान राखण्याची केविलवाणी धडपड करणारा राजा, मुलींपासून दुरावत गेलेला, त्यांना जोखण्यात केलेल्या चुका फार उशीरा कळताना, त्यांचे अटळ परिणाम उमजत जाताना विवश झालेला बाप फारफार अस्सलतेने मंचावर उभा केला.\nआणि मग या दु:खांतिकेचा शेवटचा कळसाचा प्रवेश. पिपासेपायी झालेले गोनोरेल आणि रेगनचे मृत्यू. शेवटी जिचं बापावरचं खरं प्रेम लियरला उमगेपर्यंत खूप उशीर झालेला त्या कॉर्डेलियाचा मृत्यू आणि तिचं प्रेत समोर आल्यावर सर्वार्थाने निर्वाणीचं कोसळणारा तो 'बाप' हे सगळं पहाताना प्रेक्षकांमधे कुणाचेच डोळे कोरडे राहू शकले नसावेत.\nलियरची भूमिका जगातील काही सर्वात आव्हानात्मक भूमिकंमधे गणली जाते. खूप बड्याबड्या अभिनेत्यांनी हे शिवधनुष्य पेलून दाखवलंय. एक लॉर���न्स ऑलिव्हिए सोडला (त्यांनी टीव्हीसाठी ७६व्या वर्षी ही भूमिका केली) तर बहुतेकांनी ही भूमिका मध्यमवयात केली आहे. इथेच सौमित्रच्या भूमिकेचं वेगळेपण मला जाणवलं. ४०-५० च्या वयात लियरचं आव्हान पेलून तुम्ही ती भूमिका अगदी ताकदीने साकाराल (जे सौमित्रला या वयात प्रत्येक प्रयोगात शक्य होत नाही. कदाचित म्हणूनच या प्रयोगात त्यांनी अशी संथ सुरुवात केली असावी). पण वयाच्या ७०-७५ नंतर आयुष्याच्या खरोखरच्या सरत्या संध्याकाळी, वैयक्तिक-व्यावसायिक आयुष्यातलं यश, अपयश, जय, पराजय पचवल्यानंतर, मृत्यू समीप आल्याची चाहूल लागल्यानंतर जी एक 'शहाणीव' एका कर्तृत्ववान माणसाच्या डोळ्यात येते/दिसते - जी सौमित्रच्या डोळ्यात त्या दिवशी दिसत होती - ती एका मध्यमवयीन अभिनेत्याच्या डोळ्यात कशी येणार या एका बिंदूवर सौमित्रचं माणूसपण आणि राजा लियरचं माणूसपण एकाकार होऊन गेलं. दोघं वेगळे उरलेच नाहीत.\nगेली वीसेक वर्षं सौमित्रला स्टेजवर एखाद्या ताकदवान भूमिकेत पहायचं माझं स्वप्न होतं. ते इतक्या सार्थपणे पूर्ण होईल असं वाटलंही नव्हतं. माझ्या मनात झरझर चित्रं सरकत होती. तो अपूर संसार मधला निखळ कवीमनाचा अपू, तो चारुलतातला अवखळ अमल, तो देवी मधला बायकोची फरफट असहायपणे पहाणारा विवश नवरा, तो बुद्धीवान चतुर डिटेक्टिव्ह फेलूदा, तो गणशत्रू मधला तत्वनिष्ठ डॉक्टर, आणि सगळ्यात शेवटी एका श्रेष्ठ शोकांतिकेचा नायक राजा लियर - ज्याचा चेहरा आत्ताच्या सौमित्रमधून मला अजूनही वेगळा काढता येत नाहीये\nएका सन्नाट्यात नाटक संपलं. कर्टन कॉलसाठी परत एकदा पडदा उघडला आणि सौमित्रसकट आख्खी नटमंडळी तिथे येऊन उभी राहिली. सौमित्र विनंतीला मान देऊन अत्यंत मृदूपणे दोन शब्द बोलले. आणि प्रेक्षकांनी जवळजवळ १० मि. कुठेही उपचार अथवा दिखाऊपणा नसणारं उत्स्फूर्त स्टॅण्डिंग ओव्हेशन दिलं या नटसम्राटाला. माझं भाग्य एवढंच की त्या टाळ्या वाजवणार्‍यांमधे दोन हात माझेही होते\n तुझा खूप हेवा वाटला\n तुझा खूप हेवा वाटला\nमस्त लिहिलं आहेस वरदा, आवडलं\nमस्त लिहिलं आहेस वरदा, आवडलं\n<< माझा नाट्यतंत्राचा अभ्यास\n<< माझा नाट्यतंत्राचा अभ्यास नाही, त्यातलं काही कळतं असा दावाही नाही. >> इतक्या तीव्रतेने लियरचं व्यक्तिमत्व व सौमित्रसारख्या अभिनेत्याचा अभिनय भावणं व तो इतका छान मांडणं याशिवाय नाट्यतंत्राच्���ा अभ्यासानं आणखी काय साध्य होतं \nमस्त लिहिलंयस. असं पहिल्या\nमस्त लिहिलंयस. असं पहिल्या दुसर्‍या रांगेतून नाटक पाहणे म्हणजे काय चैन असते त्यात पुन्हा असे दिग्ग्ज कलाकार त्यात पुन्हा असे दिग्ग्ज कलाकार \nमस्त लिहिलंयस. मी इकडे जळून\nमी इकडे जळून कोळसा झालेय. पुण्यवान आहेस बये.\nअश्या माणसाने साकारलेला 'लियर' कसा असू शकेल.... काटा आला अंगावर. उफ्फ\nफार सुरेख लिहिले आहेस.\nफार सुरेख लिहिले आहेस.\nसुंदर लिहिलं आहेस वरदा.\nसुंदर लिहिलं आहेस वरदा.\nमाझा भाग्ययोग खरंच चांगला होता. या नाटकाचे फार अनइव्हन रिपोर्ट्स होते, की सौमित्र खूप दमतात, त्यांना पहिली उंची टिकवून ठेवता येत नाही वगैरे. सहज शक्य आहे हे सगळं त्यांची प्रकृती आणि नाटकात लागणारी एनर्जी यांचं प्रमाण लक्षात घेतलं तर - तीन तासाच्या नाटकात हा बाबा जवळजवळ अडीच तास रंगमंचावर असतो पण त्यादिवशी सगळं येडताक फार अफलातून जमलं होतं.\nthespian आणि living legend म्हणजे काय हे मूर्तीमंत, याचि देही याचि डोळा पहाता आलं, या परतं एक सामान्य रसिक आणखी काय मागणार\n अप्रतिम अनुभव तितक्याच उत्कटतेनं आमच्यापर्यंत पोचवलास. सौमित्र चॅटर्जी माझाही अत्यंत आवडता अभिनेता. त्यामुळे तर तु लिहिलेलं जास्तच आवडलं. मनःपूर्वक आभार.\n अनुभव अगदी जिवंतपणे पकडला आहेस शब्दांत\nसौमित्रना या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय.\nयांच्याबद्दल वर्तमानपत्रातून वाचून थोडी माहिती होती.\nपण या लेखाने अगदी समोर बसवून ओळख करून दिल्यासारखं वाटलं.\nसौमित्र ना फ्रान्सचा सर्वोच्च\nसत्यजित राय नंतर बरोब्बर ३० वर्षांनी त्यानिमित्त हा लेख परत एकदा वर काढावासा वाटला....\nसौमित्र यांचे हार्दिक अभिनंदन....\nवाह किती सुंदर लिहिलंय\nवाह किती सुंदर लिहिलंय त्या सुरुवातीच्या २ ओळींच्या प्रस्तावनेची काहीच गरज नव्हती.\nसौमित्र यांचे आज दुःखद निधन\nसौमित्र यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा धागा वरती काढत आहे. ___/\\___\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/ncp-leader-ajit-pawar-on-vba-leader-prakash-ambedkar", "date_download": "2023-02-04T06:26:09Z", "digest": "sha1:ZAPJKJOVCGUQ7KSIOEKYGNHZ4RHX3AO5", "length": 3470, "nlines": 34, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीवर शंका का घेतात हे कळत नाही : अजित पवार", "raw_content": "\nप्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीवर शंका का घेतात हेच कळत नाही : अजित पवार\nशिवसेना व वंचितच्या युतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उघड विरोध असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\nमुंबई : शिवसेना व वंचितच्या युतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उघड विरोध असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.\nप्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही. शरद पवार यांनी ओपनमधून प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना निवडून आणण्याचे काम केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमधून आठवले यांना निवडून आणले होते. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरीष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्य करत असतात तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, आम्ही कुणाशीही तसे वागत नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2415", "date_download": "2023-02-04T06:40:53Z", "digest": "sha1:VDORLKC3GNBWNQD6FNCH5X7IP2NMM7WF", "length": 14611, "nlines": 147, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग उरण कर्जत कल्याण ताज्या रायगड सामाजिक\nमराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन\nमराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन\nआपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे “मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा पुढील परफॉरमन्स बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ९.०० ते १०.०० वाजता होणार आहे. या हुरहुन्नरी कलाकारास वोट करून त्यास आशीर्वाद द्यावेत. असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयानी केले आहे.\nआपल्या रायगड नवी मुंबई, पनवेल, उरण नगरीचे नाव उंचावणारे महाराष्ट्राचे लाडके गायक कु. सागर म्हात्रे यांना आपले मौल्यवान वोट देऊन मराठी इंडियन आयडॉलचा ‘किताब आपल्या नगरीत आणू या. असे आवाहन करण्यात येत आहे.\nवोट देण्याची अगदी सोपी पद्धत\n१.गुगल प्ले स्टोअर वरून Sony Live हे app डाउनलोड करावे.\n२. कार्यक्रम चालू असताना या App मध्ये प्रवेश करून Vote Now या बटनावर क्लीक करून आपण कु. सागर म्हात्रे यास आपले मौल्यवान वोट द्या.\n३. एकदा इन्स्टॉल केलेल्या एका App मधून आपण १०० वोट देऊ शकता.\n४.वोट देण्यासाठी Sony Live App चे कोणतेही Subscription घेणे आवश्यक नाही . तुम्ही विनामूल्य १०० वोट करू शकता.\nताज्या सामाजिक सुधागड- पाली\nपिडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन न झाल्यास आंदोलनाचा इशारा..\nपिडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन न झाल्यास आंदोलनाचा इशारा.. सुधागड तालुका आदिवासी कातकरी समाज संघटना आक्रमक सुधागड- पाली/ प्रतिनिधी : सुधागड-पाली एका 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदाराने बलात्कार केल्याची व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली होती. या गंभीर प्रकारानंतर संपूर्ण आदिवासी कातकरी समाज आक्रमक झाला आहे. अदिवासी कातकरी समाज […]\nअलिबाग कोकण ताज्या पनवेल सामाजिक\nजुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ\nजुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ पनवेल / प्रतिनिधी : गेली नऊ ते दहा वर्षे रखडलेला जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकून देण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील दिसून येत आहेत. पनवेल शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले जुने तहसील कार्यालय जवळपास नऊ ते दहा वर्षांपूर्वी तोडण्यात आले. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र काम अर्धवट असल्याने ते अपूर्ण अवस्थेत आहे. याच कार्यालयाच्या शेजारी तलाठी आणि मंडळ कार्यालय आहे. येथील कचरा बाहेर उघड्यावर टाकला जातो. मोठ्या प्रमाणात कचरा […]\nताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी राजकीय रायगड रायगड\nमहाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर\nमहाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर मुंबई/ प्रतिनिधी : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात […]\nअजयसिंह सेंगरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरु – आरपीआय कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश गायकवाड\nपनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निलेश सोनावणे….. तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/19/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2023-02-04T05:10:22Z", "digest": "sha1:2LLJ7RTQ4RYXSO3R3VGPD6TX7ZDJRXMD", "length": 23592, "nlines": 121, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "कोरोना व्हायरस : कोरोनाचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत? - BBC - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nकोरोना व्हायरस : कोरोनाचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत\nकोरोना व्हायरस : कोरोनाचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत\nकोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल.\nहे सगळं कधी संपणार आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार या प्रश्नांनी तुम्हा – आम्हालाच नव्हे तर जगातल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय. पण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर पुढच्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील.\nसध्या देशात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण कामकाज बंद ठेवणं, संपूर्ण शहर अशी बंदिस्त ठेवणं दीर्घकाळ परवडणारं नाही, हे स्पष्टच आहे. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतच आहे.\nत्यामुळे सरकारांना आता एक्झिट स्ट्रॅटजीचा विचार करावा लागणार आहे.\nभारतात अनेक केंद्रीय तसंच राज्य सरकारमधले नेते आता स्पष्ट संकेत देत आहेत की अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कामकाज सुरू करावं लागणार आहे. हे एक प्रचंड मोठं वैज्ञानिक आणि सामाजिक आव्हान असणार आहे.\nया संकटातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग असू शकतात-\nमोठ्या प्रमाणावर टेस्टिंग आणि बाधितांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हे प्रामुख्याने करण्याची गरज आहेच. शिवाय, कंटेनेमेंट झोन्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे, याची दक्षता प्रशासनाला घेणं आवश्यक आहे.\nलस महत्त्वाची आहे कारण हा कोरोना व्हायरस अत्यंत तेजीने पसरतो आहे आणि जगभरात लाखो लोकांना आतापर्यंत हा रोग झाला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात 1,077 जणांना ही लस इंजेक्शनद्व��रे टोचण्यात आली. ही लस टोचल्यानंतर या लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आणि पांढऱ्या पेशींची निर्मिती होत असल्याचं स्पष्ट झालं. हे निकाल खूप आशादायी आहेत.\nमात्र, हेच निर्णय अंतिम नाहीत. हीच लस परिणामकारक आहे हे म्हणणं सध्या धाडसाचं ठरेल. सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात मोठ्या प्रमाणात मानवी चाचण्यांना सुरुवात झाली आहे.\nभारतीय बनावटीची कोव्हिड-19 विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीसोबत यासाठी करार केला आहे.\nक्लिनिकल ट्रायलच्या यशानंतर कोरोनाविरोधातील ही लस देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आयसीएमआरचा विचार आहे.\nलाखोंचा मृत्यूसुद्धा झाल आहे. त्यामुळे जर ही लस मिळाली तर लोकांच्या रोगप्रतिकार यंत्रणेला एखाद्या परकीय शक्तीविरोधात लढण्यास मदत मिळेल, जेणेकरून ते आजारी पडणार नाही.\nसध्या जगात ज्या 80 टीम्स कोरोना व्हायरसवर लस तयार करण्याचा प्रयत्न करतायत, त्यातल्या चार गटांनी याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. त्याविषयी तुम्ही सविस्तर इथे वाचू शकता.\nपण सगळंकाही सुरळीत पार पडलं तरी लस यायला 2021 उजाडेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. कोरोना विषाणू जगभरात ज्या वेगाने पसरतोय ते पाहत हा कालावधी फार मोठा आहे. त्यामुळे \"लशीची वाट पाहणं याला 'स्ट्रॅटेजी' म्हणता येणार नाही, ही स्ट्रॅटेजी नाही,\" असं एडिंबर्ग विद्यापीठातले संसर्गजन्य आजारांचा अभ्यास करणारे प्राध्यापक मार्क वुलहाऊस सांगतात.\nलॉकडाऊनमुळे जर संसर्गाचं प्रमाण कमी झालं तर निर्बंध उठवता येतील. आणि या प्रकरणांचं प्रमाण वाढलं तर मग पुन्हा निर्बंध लादता येतील. पण हे सगळं अनिश्चित आहे.\nपण याचा दुसरा परिणाम म्हणजे अनेक लोकांमध्ये या व्हायरसचं संक्रमण झाल्याने कदाचित समाजामध्ये याविषयीची रोग-प्रतिकारक्षमता निर्माण होईल. याला 'हर्ड इम्युनिटी' (Herd Immunity) म्हणतात.\nअनेक लोकांमध्ये या व्हायरसचं संक्रमण झाल्याने कदाचित समाजामध्ये याविषयीची रोग-प्रतिकारक्षमता निर्माण होईल.\n\"आपण हे संक्रमण आता समाजातल्या एका गटापर्यंत वा देशाच्या भागापर्यंतच थांबवण्याचा प्रयत्न करतोय. समजा जर आपण हे दोन वा जास्त वर्षं करत राहिलो, तर मग देशातल्या पुरेशा प्रमाणातल्या लोकसंख्येमध्ये हा संसर्ग होऊन गेलेला असेल आणि परिणामी यामुळे काही प्रमाणात रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल,\" असंही प्रा. वुलहाऊस सांगतात.\nपण ही रोग प्रतिकारशक्ती टिकेल का, याविषयी मात्र शंका आहेत.\n\"तिसरा पर्याय म्हणजे आपल्या वागण्यामध्ये वा सवयींमध्ये काही कायमचे बदल घडतील ज्यामुळे संक्रमणाचं प्रमाण कमी होईल,\" प्रा. वुलहाऊस सांगतात. जसं की आपण गर्दीची ठिकाणं टाळू लागू, अनोळखी लोकांपासून शारीरिक अंतर राखून राहू आणि शिंकता-खोकताना पुरेशी काळजी घेऊ.\nयाशिवाय, पुन्हा इतकी मोठी लाट येऊ नये म्हणून पेशंट्सच्या अधिक चाचण्या वा आयसोलेशनचा पर्याय अवलंबला जाईल.\nयाच लढ्यात आणखी एक पद्धत जी ब्रिटनने विकसीत केली आहे, ती म्हणजे Shielding Policy किंवा ढालीचं धोरण. ज्यांना कोरोनापासून जिवाचा धोका आहे, अशा लोकांभोवती सुरक्षेची ढाल उभी करायची आणि बाकीच्यांनी कामाला लागायचं.\nकोरोना व्हायरसला देशभर थोपवण्याचे प्रयत्न करत बसण्यापेक्षा फक्त त्याच लोकांचं संरक्षण करायचं ज्यांना सगळ्यांत जास्त धोका आहे. याला इंग्रजीत Shielding असं म्हणतात. Shield म्हणजे ढाल.\n• 60 वर्षांपेक्षा ज्यांचं वय जास्त आहे\n• ज्यांचं अवयव प्रत्यारोपण झालंय\n• कॅन्सरसाठी किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेणारे\n• प्रतिकारशक्ती कमी करणारी औषध घेणारे\n• गरोदर स्त्रिया ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत\n• सिस्टिक फायब्रोसिस, सिव्हियर अस्थमा किंवा श्वसनाशी संबंधित गंभीर आजार असणारे\nजास्त वय आणि वरच्या पैकी कोणताही आजार असणाऱ्यांसाठी कोव्हिड जीवघेणा ठरू शकतो. मग तरुणांनीही महिनोन् महिने घरात बसून राहायची गरज आहे का, असा प्रश्न आता जगभरच्या तज्ज्ञांना पडलाय.\nएडिनबरा विद्यापीठाचे प्रा. मार्क वुलहाऊस सांगतात की, \"80 टक्के लोकांसाठी कोरोना हा त्रासदायक व्हायरस आहे, पण जीवघेणा नाही. ते सगळे कामावर गेले तर आणि त्यांच्यात फैलाव झाला तरी आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही. त्यामुळे सगळा देश बंद करण्याची गरज नाही. पण मग ढालीचं धोरण अतिशय कडक पद्धतीने पाळावं लागेल.\"\nज्यांना कोरोनापासून जिवाचा धोका आहे, अशा लोकांभोवती सुरक्षेची ढाल उभी करायची आणि बाकीच्यांनी कामाला लागायचं. हेच ढालीचं धोरण.\nब्रिटनमध्ये वयोवृद्ध आणि आजारी लोका��साठी ढालीचं धोरण 12 आठवड्यांसाठी आहे. म्हणजे 12 आठवडे त्यांनी कोणत्याही कारणासाठी – अगदी महत्त्वाच्या गोष्टी विकत घेण्यासाठीसुद्धा – घराबाहेर पाऊलही ठेवायचं नाही. या वयोवृद्ध आणि आजारी लोकांना जे जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी जातील, त्यांची आधी कोरोनासाठी चाचणी घेण्यात येईल.\nया धोरणाअंतर्गत जर तुमच्या घरात वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्ती असेल आणि तुम्ही घराबाहेर जात असाल तर शक्यतो तुम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहावं. शक्य असल्यास वेगळं बाथरूम वापरावं. टॉवेल्स वेगळे असावेत. भांडी वेगळी असावीत. एकमेकांच्या शक्यतो समोरासमोर येऊ नये. घरात हवा खेळती असावी. खिडक्या उघड्या ठेवाव्यात.\nकोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी बेसिक रिप्रॉडक्शन नंबर, म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. याला याला म्हटलं जातंय R0 (उच्चार – आर नॉट – 0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)\nजगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.\nपुनरुत्पादन प्रमाण म्हणजेच रिप्रॉडक्शन नंबर 1 पेक्षा जास्त असेल तर संसर्गाच्या केसेस घातांकात वाढतात, म्हणजे समजा क्रेडिट कार्डचं बिल भरलं नाही तर जसा आकडा झपाट्याने मोठा होतो, अगदी तसंच.\nपण हाच आकडा जर समजा लहान असेल तर मग या रोगाचा प्रसार मग काही काळाने मंदावतो आणि थांबतो, कारण नवीन लोकांना लागण होत नसल्याने साथ आटोक्यात येते. याविषयी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा –\nसध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे हा आकडा बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचं सांगितलं जातंय, पण जर लॉकडाऊन शिथील करण्यात आला तर संसर्गाचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाट���ं\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nआंतरजातीय-धर्मीय विवाह विवाह-परिवार हा वेळकाढूपणा;खरे तर ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर 'हे' ज्योतिषीय … – Ahmednagarlive24\nकरार शेतीमुळे अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना फायदा झाला की नुक ...\nप्रवीण तरडे- MPSC केलेला तरुण मरतोय, शेतकरी मरतोय; मग जग ...\nशेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार पावसामुळे सोयाबीनचं पीक वा ...\nMaharashtra News Updates : बोईसर तारापूर एमआयडीसीत स्फोट ...\nथकबाकीदारांना माफी, नियमित व्याज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांच ...\nपुस्तक परीक्षण – Loksatta\n'पीएम-किसान'अनुदान जमा झाले; पैसे काढण्यासाठी ...\nNafed Stop Buying Chana : नांदेडमध्ये हरभरा खरेदी बंद के ...\nदोघे पाटील, वय सारखंच; रुग्णालयाकडून मृतदेहांची अदलाबदल; ...\nकोट्यवधी नागरिकांची क्रयशक्ती कशी वाढणार\nवाघाच्या हल्ल्यात महिला शेतकरी ठार; मानेला पकडून १०० मीट ...\nमंगळवेढा : वीजपुरवठा खंडित; महावितरण धोरणाने शेतकरी देशो ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/14618", "date_download": "2023-02-04T05:45:40Z", "digest": "sha1:B565SHROWGMSYYBLBCMTJO4IEXH7S6CC", "length": 14880, "nlines": 131, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्षाचे उद्घाटन – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन सं���ल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्षाचे उद्घाटन\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्षाचे उद्घाटन\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nप्रतिनिधी जगदीश का. काशिकर,\nकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७\nनागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला असून आज या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.\nहिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ.सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली असून आमदार सौ.सरोज अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.\nनोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे कामकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.\nअधिवेशनासाठी बाळासह आ���ेल्या आमदार सौ.सरोज अहिरे यांच्या कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते.\nआज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार सौ.अहिरे यांच्या हस्ते करावे असे मत काल त्यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार सकाळी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.\nयाप्रसंगी सोबत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.\nPrevious चार-पाच वर्षा पासुन बिकट आर्थीक परिस्थीतीत असलेल्या मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीचा टाटा विद्युत पुरवठा कंपनी कडून वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शनिवार पासुन घरातील नळातुन येणारया पाण्यापासून रहिवाशी वंचित\nNext गावातील रस्ते शहरास जोडल्यास गावात समृद्धी नांदेल -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर ���डबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-april-2021/", "date_download": "2023-02-04T05:24:11Z", "digest": "sha1:7L7DY7NXOCQMOPFWMENAFQVERVHNWBR2", "length": 14795, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 22 April 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nप्रत्येक वर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो.\nआंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने नुकताच ग्लोबल एनर्जी आढावा अहवाल जाहीर केला. अहवालानुसार, भारतात कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन हे 2019 मध्ये नोंदवलेल्या पातळीपेक्षा 1.4% जास्त असेल.\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकतीच ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जारी केला. निर्देशांक एक्सेन्चरच्या सहकार्याने तयार केला गेला. अहवालाचे मुख्य निष्कर्ष दहा निर्देशांकांपैकी अव्वल क्रमांकावर असलेले दहा देश हे युरोपच्या उत्तर व पश्चिम भागातील होते. स्वेडेन या अहवालात प्रथम स्थानावर असून त्यानंतर नॉर्वे व डेन्मार्क यांचा क्रमांक लागतो.\nइस्राईल सरकारने आपल्या सैन्य आणि सार्वजनिक क्षेत्रातील घटकांसाठी क्लाउड सेवा देण्यासाठी Google आणि Amazon वेब सर्व्हिसेसची निवड केली आहे. प्रकल्प चार टप्प्यात राबविला जाणार असून त्याला “निंबस” प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे.\nनासा ने अलीकडेच “कॉस्मिक गुलाब” ची प्रतिमा शेअर केली. कॉस्मिक गुलाब ही नासाच्या हबल स्पेस टेलीस्कोपने हस्तगत केलेली प्रतिमा आहे.\nभारत कोविड -19 संकटाशी लढा देण्यासाठी झटत असताना, कोविड -19 चा तिहेरी उत्परिवर्तन करणारा धोका निर्माण झाला आहे. त्याला “बंगाल व्हेरिएंट” असेही म्हणतात.\nनवी दिल्लीतील एका डिजिटल समारंभात भारत सरकार आणि जर्मनी यांनी समुद्री वातावरणात प्रवेश करण्यापासून प्लास्टिक बनविण्याच्या पद्धती वाढविण्यासाठी तांत्रिक सहकार्याच्या समझोतावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.\nIIT खडगपूरने COVIRAP हेल्थकेअर प्रोडक्टचे यशस्वीरित्या व्यावसायिकरण केले आहे. कोविरॅप हे कोविड-19 व्हायरस शोधण्यासाठी निदान तंत्रज्ञान आहे.\nनासाच्या मार्स 2020 मिशनच्या पर्सिव्हरेन्स रोव्हरने अलीकडेच ऑक्सिजनमध्ये कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर केले.\nउत्तराखंडमधील टिहरी धरणावर इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) मार्गे वॉटर स्पोर्ट्स अँड अ‍ॅडव्हेंचर इन्स्टिट्यूट (WSAI) स्थापित केले गेले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्य���ग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2023-02-04T05:46:34Z", "digest": "sha1:SZG7QIK5CNCNWWC6BUPRFKKWKYN7U6F7", "length": 7735, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nपल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम\nमुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान\nमुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान बांधकाम चालु असतांना.\nश्रीलंका वि. वेस्ट इंडीज\nशेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१७\nस्रोत: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nमुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे श्रीलंकेच्या कॅंडी शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nक्रिकेट विश्वचषक, २०११ मैदान\nइडन गार्डन्स, कोलकाता · अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली · एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम, मोहाली (उपांत्य) · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर · नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (उपांत्य-पुर्व) · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · वानखेडे स्टेडियम, मुंबई (अंतिम सामना)\nआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो (उपांत्य) · महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबन्टोटा · पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी\nझोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम · शेर-इ-बांग्ला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका (उपांत्य-पुर्व)\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०२२ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण ��ाच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navrangruperi.com/film-news/dharmacornerstoneagency/", "date_download": "2023-02-04T05:19:14Z", "digest": "sha1:A7YSRGRM2TLAEBLHAJNKO2KV34WXTIKR", "length": 11149, "nlines": 170, "source_domain": "navrangruperi.com", "title": "धर्मा प्रॉडक्शनचा आता कॉर्नरस्टोन सोबत प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश! - Navrang Ruperi", "raw_content": "\nधर्मा प्रॉडक्शनचा आता कॉर्नरस्टोन सोबत प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश\nटॅलेंट मॅनेजमेंट अर्थातच प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रात धर्मा प्रॉडक्शनने आता नव्याने पाऊल टाकले आहे. या क्षेत्रात गेल्या दशकांपासून कार्यरत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीसोबत भागीदारी करून आता ‘धर्मा-कॉर्नरस्टोन एजन्सी’ या नावाने आता नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे जी अभिनय आणि संगीत क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता व त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असेल. धर्मा प्रॉडक्शनला सिनेमा निर्मिती क्षेत्रात ४० वर्षांचा अनुभव पाठीशी असल्याने या क्षेत्रात करिअर बनवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये धर्मा प्रॉडक्शनने विविध कलाकारांना आपल्या सिनेमातून संधी देत आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहेच. या क्षेत्रात उत्कटतेने, कौशल्याने आणि कठोर परिश्रम करणाऱ्या असंख्य कलाकारांसाठी त्यांनी व्यासपीठ तर उभारलेच आहे शिवाय त्यांना एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.\nबंटी सजदेह यांची कॉर्नरस्टोन ही कंपनी एका दशकापासून कौशल्य व प्रतिभा व्यवस्थापनामध्ये काम करीत आहे. पारंपारिक आणि डिजिटल विक्री आणि विपणन ते परवाना, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग, पीआर आणि एकंदर प्रतिमा व्यवस्थापन या सर्व प्रकारच्या ब्रँड बिल्डिंग कौशल्यामुळे कॉर्नरस्टोनने बर्‍याच आघाडीच्या क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभांना यशस्वीरित्या ओळख मिळवून दिली आहे.\nधर्मा प्रोडक्शन्स आणि कॉर्नरस्टोनच्या चा हा वारसा लक्षात घेता, धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए) ही अनुभवी व्यावसायिकता, रोमांचक आणि समकालीन प्रतिभा आणि लोकप्रिय संस्कृतीच्या या युगात चित्रपट, जाहिराती, ओटीटी, व कार्यक्रमांद्वारे एक मोठे ���ॅलेंट पावर हाऊस बनवायचे उद्दिष्ट साध्य करेल. अनेक प्रतिभावान कलाकारांना एकत्र करून त्यांचे करियर बनविणे, त्यांना नावलैकिक प्राप्त करून देणे व त्यांच्यात परिपक्वता आणणे हे या एजन्सीचे मुख्य ध्येय असणार आहे.\nज्येष्ठ तेलुगू आणि हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे ९२ व्या वर्षी निधन\n‘आलंय माझ्या राशीला’ १० फेब्रुवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित\nप्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझी मध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु\n'थलापथी 67'या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम मेनन आणि अर्जुन यांचा झाला समावेश\nस्मृतिदिन विशेष-आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर\nभूषण, रिया, सायली झाले ‘मनमौजी’\nज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन; Actress Shashikala passes away at 88\nअमेझॉन प्राइम व्हिडिओ तर्फे सरदार उधमचे ट्रेलर प्रदर्शित\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nज्येष्ठ तेलुगू आणि हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे ९२ व्या वर्षी निधन\n‘आलंय माझ्या राशीला’ १० फेब्रुवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित\nप्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझी मध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु\n‘थलापथी 67’या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम मेनन आणि अर्जुन यांचा झाला समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://packersmoversinmumbai.com/birthday-wishes-marathi/", "date_download": "2023-02-04T05:59:58Z", "digest": "sha1:JF7FI6X2SOCKPHAEFHSXCHAAUOIKNGLM", "length": 9169, "nlines": 70, "source_domain": "packersmoversinmumbai.com", "title": "Birthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी Archives | Marathi Status Quotes Wishes", "raw_content": "\nगर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा\nआई वडील स्टेटस मराठी\nBirthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Aaji birthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो आजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for grandmother in Marathi, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात ��� [Read more...] about आजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aaji birthday wishes for Grandmother in Marathi\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for grandfather in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो grandfather birthday wishes in marathi आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता तुमच्या जवळ आणखी Happy birthday Ajoba in Marathi, आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्तर … [Read more...] about आजोबाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Ajoba birthday wishes for grandfather in Marathi\nतर मित्रांनो आज Packersmoversinmumbai आपल्या साठी Birthday wishes for Mother in Marathi घेऊन आला आहे. तर चला आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for Mother in Marathi, Mother Birthday Wishes In Marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू. धन्यवाद्तर … [Read more...] about 30+ आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Mother in Marathi\nनमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Birthday wishes for sister in Marathi, Sister birthday wishes in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता तुमच्या जवळ आणखी sister birthday wishes in marathi, birthday wishes marathi for sister, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेल तर … [Read more...] about बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for sister in Marathi\nBirthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (22)\nGood Night images Marathi | भ रात्री शुभेच्छा व सुविचार मराठीतून (1)\nBest Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://packersmoversinmumbai.com/good-morning-messages-quotes-marathi/", "date_download": "2023-02-04T05:19:51Z", "digest": "sha1:3WFLO7CUB4HRXZTTCLWPGCJSY4RRBQGG", "length": 56795, "nlines": 794, "source_domain": "packersmoversinmumbai.com", "title": "450 सुप्रभात मराठी संदेश | Good Morning Quotes Message Marathi", "raw_content": "\nगर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा\nआई वडील स्टेटस मराठी\nमित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही good morning quotes marathi, सुप्रभात मराठी संदेश, good morning message in marathi, good morning marathi message, घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना good morning msg in marathi, good morning sms marathi, गुड मॉर्निंग मेसेज मराठी, गुड मॉर्निंग मराठीमध्ये पाठव शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. याद्वारे आपण त्यांना आपल्या सर्व ज्ञात लोकांकडे gm msg marathi, good morning status marathi, good morning thoughts in marathi Whatsapp aani Instagram वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.\nGood morning quotes Marathi | शुभ सकाळ सुविचार मराठीमध्ये\nGood morning status Marathi | शुभ सकाळ स्टेटस मराठी मध्ये\nGood morning quotes Marathi | शुभ सकाळ सुविचार मराठीमध्ये\nशुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,\nदिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,\nकोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही\nपाने उलटले की जुने काही आठवत नाही\nआपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण\nआपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.\nआयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..\nतासभर साथ देणारी माणसे तर,\nबस मध्ये पण भेटतात..\nमैत्री अशी करा, जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे.. शुभ सकाळ\nकाल आपल्याबरोबर काय घडलं,\nउद्या आपल्याला काय घडवायचं आहे\nगेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,\nआनंदाने घालवायला जन्माला आलोय..\nकधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा\nकारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..\nआई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे\nकि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,\nकोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.\nशब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,\nआणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.\nभाकरीचं गणितंच वेगळं आहे…\nकोण ती कमवायला पळतायत तर…\nमाफी मागून ती नाती जपा..\nवेळ आल्यावर पैसा नाही तर,\nजर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत शुभ प्रभात \nसमाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..\nयशाची व्याख्या लोकं ठरवितात,\nआपण स्वतः सिद्ध करतो..\nसुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..\nअगरबत्ती देवासाठी हवी असते\nपण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…\nया जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात\nपण चालणारे आपण एकटेच असतो,\nपडल्यावर हसणारे अनेकजण असतात,\nपण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.\nशब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,\nआणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..\nम्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,\nआणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…\nमनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते. शुभ सकाळ\nकधीच वाया जाऊ देऊ नका..\nजेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा\nतेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.\nरात्र ओसरली दिवस उजाडला,\nतुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,\nचिलमील किरणांनी झाडे झळकली,\nसुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…\nजीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला\nकधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..\n.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नस���े\nकधी कधी दिव्यातही तेल कमी असते.\nहृदयात गरीबीची जाण असली की,\nएकदा वेळ निघून गेली की\nसर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;\nपण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी\nसुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…\nहसण्याची इच्छा नसली तरी,\nकसं आहे विचारलं तर,\nमजेत आहे म्हणावं लागतं..\nजीवन हे एक रंगमंच आहे,\nप्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,\nपण समजून घेणारी आणि\nसमजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…\nखिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,\nपण मनाने श्रीमंत नक्की बना..\nकारण कळस जरी सोन्याचा असला तरी,\nलोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..\nआपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा कि, निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून, जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..\nहे ही दिवस जातील..\nउत्तर म्हणजे काय ते,\nप्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…\nजबाबदारी म्हणजे काय हे,\nत्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…\nआयुष्य कसं गोड बनतं,\nदिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,\nनकळत ओठांवर हास्य खुलतं..\nजे आवडेल ते जपुन ठेवायचं..\nमग ती वस्तु असो वा….\nपण चांगले मित्र नक्की असतात..\nजीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. शुभ सकाळ\nजगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते..\nपरंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,\nजी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..\nll शुभ सकाळ ll\nजो फक्त वर्षाचा विचार करतो,\nजो दहा वर्षाचा विचार करतो,\nजो आयुष्यभराचा विचार करतो,\nकाळजी करणारे शोधा कारण\nस्वतःच तुम्हाला शोधत येतात…\nकसे छान पणे रंगवलेय..\nआभारी आहे मी देवाचा कारण,\nमाझे आयुष्य रंगवताना देवाने,\nआपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. शुभ सकाळ\nम्हणजे त्याचा कमीपणा नसतो,\nते त्याचे संस्कार असतात…\nईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..\nमुखी असावे पांडूरंगाचे नाम,\nसोपे होई सर्व काम..\nडोक शांत असेल तर\nअन्…भाषा गोड असेल तर\nअंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,\nउन्हात चालतांना सावलीची गरज असते,\nजीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.\nआयुष्य ही फार अवघड शाळा आहे,\nआपण कोणत्या वर्गात आहोत हे,\nपुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,\nआणि कॉपी करता येत नाही कारण,\nप्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…\nजो संधी निर्माण करतो,\nपण जो संधीचे सोने करतो,\nअलगद टिपता आलं पाहिजे..\nनात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो,\nफक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे\nप्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,\nनाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही,\nविसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,\nकारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…\nएकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. शुभ प्रभात\nज्यांचा विचार मनात येऊन,\nगालावर छोटसं हसू येतं,\nप्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,\nपण समजून घेणारी आणि\nसमजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.\nसुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,\nनाजूक उन्हाची प्रेमळ साद,\nमंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,\nरोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…\nआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..\nएखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि\nतारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..\nप्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा. शुभ सकाळ\nतितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,\nजेव्हा केव्हा आठवण येईल,\nसुविचार शुभ सकाळ शुभेच्छा\nआणि सूर्याच्या कोमल किरणांनी,\nही सकाळ आपले स्वागत करत आहे…\nकाही वेळा आपली चुक नसताना\nही शांत बसणं योग्य असतं…\nकारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही\nतो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…\nमन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.. शुभ सकाळ \nचांगले मन व चांगला स्वभाव,\nहे दोन्ही ही आवश्यक असतात,\nचांगल्या मनाने काही नाती जुळतात..\nआणि चांगल्या स्वभावाने ती नाती,\nलोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,\nअहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…\nजो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.\nत्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.\nमैत्री ना सजवायची असते,\nती तर नुसती रुजवायची असते..\nमैत्रीत ना जीव द्यायचा असतो,\nइथे फक्त जीव लावायचा असतो..\nआयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं..\nजी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं,\nतेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते\nजेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे\nतेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,\nत्याच्या वेदना जाणवत नाहीत…\nशुभ सकाळ शुभेच्छा डाउनलोड\n��हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,\nपण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,\nआपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,\nआणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…\nस्वप्नं छोटं असलं तरी चालेल..\nपण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..\nएकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.. शुभ सकाळ\nनातं असं निर्माण करा की,\nजरी आपण देहाने दूर असलो\nआपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे..\nमाणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,\nहृदयात गरीबीची जाण असली की…\nबाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…\nपहाटे पहाटे मला जाग आली;\nचिमण्यांची किलबिल कानी आली;\nत्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;\nउठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.\nजी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,\nआनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,\nईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,\nकधीच कमी होऊ देत नाही..\nसगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात\nती फक्त पहायची असतात…\nकधी कधी त्यात रंग भरायचे असतात\nपण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..\nरंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं\nफक्त लक्षात ठेवायच असतं\nसर्वच काही आपल नसत.\nआयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. शुभ प्रभात\nमला हे माहीत नाही की,\nतुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे\nपण माझ्या जीवनात तुम्ही\nशुभ सकाळ मराठी संदेश\nलोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,\nआवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.\nफक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,\nप्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..\nखेळाडूला फक्त जिंकायचे असते..\nसाखरेची गोडी सेकंदच राहते,\nपण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,\nशेवटपर्यंत मनात घर करून जाते.\n नाती हि फुलपाखरा सारखी असतात, घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात, सैल सोडलीत तर उडून जातात.. पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…\nत्यापेक्षा जास्त विचाराने थकतो,\nआपण आहात तर जीवन आहे,\nहीच संकल्पना मनी बाळगा..\nतुमचा आजचा संघर्ष तुमचे\nउद्याचे सामर्थ्य निर्माण करतो\nत्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.\nसूर्य किरणांची आवश्यकता असते,\nचांगल्या विचारांची आवश्यकता असते..\nतुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,\nकोणी शंका घेत असेल तर\nमुळीच कमीपणा वाटू देवू नका..\nसोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nविचारांची चविष्ट ओळी “भेळ”\nमनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,\nसकाळचा काढलेला, थोडासा वेळ..\nहसत राहिलात तर संपूर्ण जग\nनाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण\nडोळ्यामध्ये जागा नाही मिळत…\nहरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.\nपण, एकच गोष्ट अशी आहे की\nजी एकदा हातातून निसटली की,\nकोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..\nआणि ती असते.. “आपलं आयुष्य”..\nशुभ सकाळ शुभेच्छा फोटो\n आयुष्य कितीही कडू असलं तरी, माझी माणसं मात्र खुप गोड आहेत, अगदी तुमच्यासारखी..\nसुंदर “Smile” हीच आमची\nहोणे अधिक चांगलं आहे..\nनाती तयार होतात हेच खूप आहे,\nसर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,\nसोबत होईल असं नाही,\nएकमेकांची आठवण काढत आहोत\nयश हे सोपे असते,\nकारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..\nपण समाधान हे महाकठीण,\nकारण त्याला मनाचीच परवानगी लागते..\nसुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका..\nजवळ असो वा लांब,\nनेहमी आठवणीत राहणारं असावं…\nआनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,\nजो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.\nनाती हि फुलपाखरा सारखी असतात,\nघट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,\nसैल सोडलीत तर उडून जातात..\nपण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…\nजी शब्दांनी मोडली जातात..\nअन शब्दच असतात जादूगार,\nज्यांनी माणसे जोडली जातात…\n खरी नाती तीच जी रुसतात रागावतात पण साथ कधीच सोडत नाहीत.. सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा\nरोजच “शुभ सकाळ” म्हटल्यावर,\nदिवस चांगला जातो असे काही नाही,\nकिंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही..\nपण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो,\nती व्यक्ती डोळ्यासमोर येते..\nतेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,\nआणि सूर्याच्या कोमल किरणांनी,\nही सकाळ आपलं स्वागत करत आहे.\nफक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे..\nशुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,\nतर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला\nमी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌\nएखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,\nआणि जास्त वापरली तर झिजते..\nकाहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..\nमग कोणाच्याही उपयोगात न येता,\nलोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय\nएक हृदय घेऊन आलोय…\nआणि जाताना लाख�� हृदयात\nप्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा. शुभ सकाळ\nकोण कोणाची आठवण काढत नाही,\nपण मला मात्र आपल्याला रोज\nशुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..\nप्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,\nतर जीवनात दुःख उरले नसते\nआणि दुःखच उरले नसते तर\nसुख कोणाला कळलेच नसते.\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nमाचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो,\nम्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि स्वतःच जळते..\nआपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे..\nमग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठावं\nघर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहावं..\nआपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही..\nजीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगावं..\nजगाच्या रंगमंचावर असे वावरा की, तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.. सुप्रभात\nआयुष्य सुंदर बनवू शकत नाही\nसराव तुम्हाला बळकट बनवतो.\nदुःख तुम्हांला माणूस बनवते..\nअपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,\nयश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते\nपरंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची\nसकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,\nती एक देवाची सुंदर कलाकृती असते,\nतो अंधारावर मिळवलेला विजय असतो,\nजगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,\nसाक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या\nनव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…\nती सापडेल त्या दिवसापासून\nप्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.. म्हणून काही माणसे क्षणभर, तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहतात.. शुभ सकाळ \nमनासारखं जगायचं राहून जातं..\nजगता जगता दुनियेच्या प्रवाहातच\nमनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,\nकोणत्याही नावाची गरज नसते…\nन सांगता जुळणाऱ्या नात्यांची,\nपरिभाषाच काही वेगळी असते…\nजीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स”\nपुरेसा असेल तर “सुखाचा चेक”\nकधीच “बाउंस” होणार नाही.\nआनंद कधीच कमी होऊ देत नाही…\nGood morning status Marathi | शुभ सकाळ स्टेटस मराठी मध्ये\nलहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं\nमग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..\nकाळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची..\nज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि\nनिस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,\nत्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही\nपद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..\nआपण ज्याची इच्छा करतो,\nपरंतु नकळत ब��्याच वेळा\nआपल्याला असे काहीतरी मिळते,\nज्याची कधीच अपेक्षा नसते…\nमिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…\nआपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,\nकुठेतरी काही चांगले घडत असते…\nआणि पराजयाशिवाय जय नाही..\nआणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय\nहे आयुष्य आयुष्यच नाही.\nशुभ सकाळ मराठी सुविचार\nआयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका.. शुभ सकाळ\nजगात तीच लोकं पुढे जातात\nजी सूर्याला जागं करतात आणि\nजगात तीच लोकं मागे राहतात\nज्यांना सुर्य जागे करतो..\nकिती दिवसाचे आयुष्य असते\nआजचे अस्तित्व उद्या नसते,\nमग जगावे ते हसून-खेळून कारण\nया जगात उद्या काय होईल\nते कोणालाच माहित नसते..\nशुभ सकाळ देवाचे फोटो\nहळूच येऊन कानात म्हणाली,\nWhatsapp बघायची वेळ झाली…\n“वाईट दिवस” आल्यावर कधी,\nआणि “चांगले दिवस” आल्यावर\n“कधी घमंड करु नका”..\nपरमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.\nजग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,\nतुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..\nप्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.\nकारण गेलेली वेळ परत येत नाही.\nआणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..\nशुभ सकाळ फोटो मराठी\nआणि परक्यात लपलेले आपले\nजर तुम्हाला ओळखता आले तर,\nआयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ\nआपल्यावर कधीच येणार नाही.\nचांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,\nअधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,\nपण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,\nजे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.\nविहिरीचे पाणी सर्व पिकाला\nसारखेच असते तरी पण,\nहा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे..\nतसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे..\n८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,\nपण कुठलाच जीव उपाशी रहात नाही..\nआणि माणुस पैसे कमवून सुद्धा\nत्याचे कधीच पोट भरत नाही..\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ good morning quotes marathi, good morning messages marathi, good morning msg in marathi, good morning sms marathi, सुप्रभात मराठी संदेश तुमच्या कडे आणखीन काही गुड मॉर्निंग मराठी, गुड मॉर्निंग मेसेज मराठी, शुभ सकाळ मराठी सुविचार text असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद\nPlease :- आम्हाला आशा आहे की good morning msg marathi, good morning text messages marathi, good morning status marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका\nनोट : गुड मॉर्निंग मराठी शायरी, good morning motivational quotes in marathi, good morning thoughts in marathi, गुड मॉर्निंग शुभेच्छा या आजच्या पोस्टमध्ये दिलेले गुड मॉर्निंग फोटो मराठी, good morning shayari marathi, ood morning wishes marathi, गुड मॉर्निंग मराठी स्टेटस इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nBirthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी (22)\nGood Night images Marathi | भ रात्री शुभेच्छा व सुविचार मराठीतून (1)\nBest Marathi Ukhane | 500 नवरदेव-नवरीसाठी मराठी उखाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/Maratha%20Empire.html", "date_download": "2023-02-04T05:06:03Z", "digest": "sha1:OXINDDJASN5XGLQSXAOZSA7SA5VE2XUT", "length": 9933, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "…म्हणून शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात!", "raw_content": "\n…म्हणून शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात\nमुंबई: शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.शहाजीराज्यांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून मोठे पराक्रम केले. त्यांनी पुण्यासारख्या भागात मराठी जनतेला आपला पराक्रम तर दाखवला होताच पण त्याचबरोबर कर्नाटकातदेखील त्यांनी आपले कर्तृत्व गाजवले होते. आज शहाजी महाराजांची पुण्यतिथी.आजच्याच दिवशी १९६४ मध्ये महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला आणि घोडा कोसळला. या अपघातात महाराजांचा मृत्यू झाला.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण त्याचे खरे संकल्पक शहाजी राजे भोसले होते असे म्हटले जाते. ते का याबद्दल एक खास गोष्ट जाणून घेऊयात.सिंदखेड येथील मालोजी भोसले आणि दीपाबाई (उमाबाई) या दाम्पत्याच्या पोटी शहाजी महाराजांचा यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याआधी शहाजी राजेंनी एका किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तो किल्ला म्हणजे पेमगिरी होय.\nपेमगिरी किल्ल्याला भिमगड उर्फ ��हागड किल्ला म्हणूनही ओळखले जाते. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात हा किल्ला आहे. शहाजी राजांचा हा प्रयत्न जरी अयशस्वी ठरला असला तरी येऊ घातलेल्या हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.या गडाला शहागड असे नाव पडले तर बखरीमध्ये पेमगिरीचा उल्लेख भीमगड या नावाने येतो पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो शहाजीराजांच्या पराक्रमामुळेच ओळखला जातो. संगमनेर अकोले रस्त्यावर कळस नावाचं गाव आहे. या गावातून डावीकडे जाणारा रस्ता थेट १० कि.मी.वरील पेमगिरी गावात जातो.शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले. रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. तेव्हा अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले. शहाजीराजांचे नाव सर्वत्र दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.निजामशाही वजीर फतेह खान, जहान खानने निजामाला मारले. शहाजीराजांना निजामशाहीसाठी मिळवले.शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषाना ठार केले. तेव्हा शहाजीराजांनी निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून राज्याचा कारभार हाती घेतला. आणि एकहाती महाराष्ट्राचा कारभार चालवला.ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यांनी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.\nदिल्लीचा बादशहा शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले तेव्हा घाबरून आदिलशहा, शहाजहानला मिळाला.दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी शहाजीराजांनी शहाजहानशी तह केला. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली.फेब्रुवारी 1637 मध्ये शहाजीराजे हे जिजाऊ, मुलगा संभाजी व बाल शिवाजींसह विजापूरला गेले. येथे या सर्वांना शहाजीराजे यांनी स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला.येथूनच शिवाजी महाराज यांच्या मनात स्वराज्याचे बीज रुजत गेले. शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायांनी मातोश्री जिजाबाई यांच्यासह पुण्यात राहून महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करावी, असे शहाजीराजे यांनी सांगितले. त्यांचा आदेश खाली न पडू देता छत्रपतींनी स्वराज्य उभारलं आणि ते योग्यरित्या चालवलेही.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/innovative-world-school-students-participation-in-pimpri-chinchwad-municipal-corporations-mass-communication/", "date_download": "2023-02-04T05:55:44Z", "digest": "sha1:WM55ECJUNZPTWBHVX4WMLPCJY24673SH", "length": 10997, "nlines": 112, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंवादात इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग. – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंवादात इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंवादात इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.\nपुणे, १६ नोव्हेंबर २०२२: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या क प्रभागमध्ये दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत चिखली मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.\nइयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी, त्यांना रोजच्या जीवनात भासणाऱ्या समस्या, अडचणी यांचे कथन महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या समोर मांडले.\nरिव्हर रेसिडेन्सी जवळील, आमच्या शाळेच्या रस्त्यावर, अनेक खड्डे आहेत ज्यामुळे अनेक अपघात होतात, कृपया यावर उपाय सांगा\nआम्हाला भटक्या कुत्र्यांचा खूप त्रास होतो, ते वाहनाच्या मागे धावतात आणि काही वेळा चावतात.\nमोशी, चिखली परिसरात, रात्री वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम होतो.\nडेंग्यू सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पसरला आहे, हे थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करत आहात\nआमच्या परिसरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे आढळतात, जे आमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे कसे थांबवायचे कृपया सुचवा\nमोशीगावामध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येते, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, कृपया यावर उपाय शोधा\nशाळेच्या विद्यार्थ्यांनी अशा सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या मांडल्या. विविध प्रश्न विचारून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.\nमहानगरपालिकेच्या वतीने क प्रभागच्या जनसंवादचे अध्यक्ष तथा सह-शहर अभियंता श्री. संजय कुलकर्णी, सह-आयुक्त श्री. अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता श्री. संजय घुबे यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि लवकरात लवकर तुमच्या समस्या निवारण करण्याची खात्री दिली.\nसमाजातील विविध शासकीय यंत्रणा, त्यांची कामे, त्यांचा सहभाग आदी विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण समोर यावे, विविध प्रश्नांना सामोरे जाण्याचे धाडस यावे यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनसंवाद सभेत सहभाग नोंदवला.\nइनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या संचालिका श्रीमती कमला बिष्ट तसेच शिक्षक वर्ग आदींचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आभार मानले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.\nPrevious पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मृत्यू\nNext पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ वाहनांचा जाहीर ई-लिलाव\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nयंदाचा इंद्रायणी थडी महोत्सव तीर्थरुप आईस समर्पित\nलक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला सुट्टी\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री ��ंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-february-2021/", "date_download": "2023-02-04T05:33:27Z", "digest": "sha1:U5GSDPZKXXCRECPDGMCEJS7DG44BAMKY", "length": 13071, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 01 February 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय तटरक्षक दलाने आपला 45 वा वर्धापन दिवस 01 फेब्रुवारी 2021 रोजी साजरा केला.\nभारतीय वायुसेना आता मल्टीरोल फाइटर एअरक्राफ्ट प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार करीत आहे ज्या अंतर्गत 114 लढाऊ विमानांची किंमत 1.3 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे.\nम्यानमार मिलिटरी टाटमाडॉ यांनी देशात आपत्कालीन परिस्थितीची एक वर्षाची घोषणा केली आहे.\nवस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पोर्टलवरील 8व्या भारतीय आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे उद्घाटन झाले.\nINAच्या दिल्ली हाट येथे राष्ट्रीय आदि��ासी महोत्सवाचे (आदि महोत्सव) उद्घाटन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते झाले.\nदेशभरात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सुमारे 89 लाख मुलांना पोलिओ थेंब देण्यात आले.\nलोकप्रिय ROG गेमिंग फोन मालिकेमागील ब्रँड असूस रिपब्लिक ऑफ गेमर (ROG) ने भारतात असूस आरओजी अकादमी सुरू करण्याची घोषणा केली आहे.\nक्रिकेटमध्ये तामिळनाडूने अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात बडोद्याला सात गडी राखून पराभूत करून सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडक जिंकला.\nआर्थिक व्यवहार विभाग (DEA) आणि जागतिक बँकेने स्टार प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य करारावर स्वाक्षरी केली.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2020-21 मध्ये रणजी करंडक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (NHM Amravati) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 46 जागांसाठी भरती\nNext (Indbank) इंडबँकेत विविध पदांची भरती\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/cosumer-trust-gone-down-because-of-poor-condition-of-indian-economy-during-modi-government/", "date_download": "2023-02-04T06:48:54Z", "digest": "sha1:IK6E7ZOMBZU3NJFXGZ7RYYLGBM7CHT6A", "length": 29938, "nlines": 149, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे मोदी सरकारवरील ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ढासळला | अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे मोदी सरकारवरील ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ढासळला | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nComfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा\nMarathi News » Economics » अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे मोदी सरकारवरील ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ढासळला\nअर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे मोदी सरकारवरील ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ढासळला\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई: भारतीय अर्थव्यवस्था बर्‍याच महिन्यांपासून अत्यंत बिकट परिस्थितीतून जातं आहे. मागील अवघ्या 15 दिवसात अशा अनेक घटना घडल्याअसून त्यावरून अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेचा अंदाज स्पष्ट होतं आहे. सदर आकडेवारीवरूनच हा मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचं अनेक अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसात समोर आलेल्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेण्यात आला आहे.\nदुसर्‍या तिमाहीच्या जीडीपीचे आकडे\n२९ नोव्हेंबर रोजी चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत (२०१९-२०) जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले. या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशाची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट स्थितीत आहे. त्यानुसार दुसर्‍या तिमाहीत जीडीपीचा आकडा साडेचार टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास ६ वर्षातील कोणत्याही एका तिमाहीत ही सर्वात मोठी घसरण असल्याचं स्पष्ट झालं आहे. यापूर्वी मार्च २०१३ च्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर याच पातळीवर होता. त्याच वेळी, ६ व्या तिमाहीत देखील घट झाली आहे.\nकोर उद्योगातील वाईट स्थिती\nऑक्टोबर महिन्यातील कोर सेक्टरची आकडेवारी देखील त्याच दिवशी जाहीर करण्यात आली. सरकारी ताज्या आकडेवारीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कोर सेक्टरमध्ये ५.८ टक्के घसरण झाली. उद्योगातील खत क्षेत्र वगळता इतर ७ विषयांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती समोर आली. त्यानुसार यामध्ये कोळसा, क्रूड तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि वीज या प्रमुख उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनात (औद्योगिक उत्पादन) सुमारे ४० टक्के वाटा याच क्षेत्रांचा आहे.\n५ डिसेंबर रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या आर्थिक धोरण आढाव्यात आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील जीडीपी वाढीचा अंदाज 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वर्तविला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा अंदाज सरकारला मोठा धक्का बसला आहे. आरबीआयने म्हटले आहे की आर्थिक स्थिती आणखी कमकुवत झाली आहे आणि उत्पादनातील तफावत नकारात्मक दिशेने राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या धोरणात्मक आढाव्या पूर्वी रिझर्व्ह बँकेने जाहीर केले होते की सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जीडीपी दर ६.१ टक्के राहील. त्याचबरोबर नोमुरासह विविध संस्थांनीही जीडीपी वाढीचा अंदाज कमी वर्तविला आहे.\nलोकांचा अर्थव्यवस्थेचा विश्वास कमी झाला\nएवढेच नव्हे तर सरकारने लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वासही गमावला आहे. आरबीआयच्या सर्वेक्षण अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ८५.७ पर्यंत खाली आला. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासूनची ही सर्वात खालची पातळी आहे. ग्राहक आत्मविश्वास निर्देशांकात घसरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी झाला आहे आणि ग्राहक खरेदी करणंच पसंत करत नाहीत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही चिंतेची बाब मानण्यात आली आहे.\nनोव्हेंबरमध्येही वाहन उद्योगातील मंदी कायम राहिली. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये वाहन क्षेत्राच्या एकूण विक्रीत वार्षिक आधारावर १२.०५ टक्क्यांनी घट झाली. त्याचबरोबर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत विक्रीत सुमारे १६ टक्क्यांनी घट झाली आहे. या काळात उत्पादनही १३.७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण विक्री १,७९२,४१५ वाहने होती. एका वर्षा पूर्वी याच काळात ही विक्री २,०३८,००७ वाहने इतकी होती.\nऔद्योगिक उत्पादन देखील कमी झाले\nऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन (आयआयपी) मध्ये ३.८ टक्क्यांनी घट झाल्याचे सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये ४.३ टक्के आणि ऑगस्टमध्ये १.४ टक्क्यांनी घट झाली आहे.\nकांदे, डाळी आणि मांस, प्रथिने सारख्या इतर भाजीपाल्यांच्या किंमती वाढल्यामुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्क्यांवर गेला. तीन वर्षांतील उच्च पातळी आहे. यापूर्वी जुलै २०१६ मध्ये किरकोळ महागाई ६.०७ टक्के होती. आकडेवारीनुसार, महिन्याभरात महागडा भाजीपाला, डाळी आणि प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थामुळे ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई वाढली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nBLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट\nअर्थकारणात ‘वित्तीय तूट’ हे इतक्या सहज घेतलं जात की जणू काय ती ‘तूट’ म्हणजे रस्त्याला पडलेला एक खड्डा जो थोडी मूठमाती दिली की भरून निघेल असच काहीस. परंतु त्यामागचं खरं संकट गडद पणे जाणवलं ते नीरव मोदी या घोटाळेबाजांमुळे.\nअनेकांचा जीव घेणारी नोटबंदी म्हणजे दहशतवादी हल्लाच: राहुल गांधी\nनोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nनोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; काँग्रेसची आरबीआय'च्या दिल्ली कार्यालयाबाहेर जोरदार निर्दर्शनं\nनोटबंदीच्या निर्णयाला आज ३ वर्ष पूर्ण झाली असून काँग्रेसने भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यालाच अनुसरून दिल्लीत नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्त ���ुवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करत सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.\nमहापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी शाळा आणि महाविद्यालये उभारणे गरजेचे: रघुराम राजन\nसर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत त्यामळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली होती.\nनोटाबंदी, जीएसटी या मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला: डॉ.मनमोहन सिंग\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.\nकॅशलेस इंडिया फसलं, रोकड वापरात ७% वाढ: आरबीआय\nमोदी सरकारने देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचालीला चालना देण्यासाठी २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात नोटबंदी केली खरी, पण नुकत्याच भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात समोर आकडेवारीने हे सिद्ध होत आहे की मोदी सरकारची नोटाबंदी सपशेल अपयशी ठरली आहे. आरबीआयच्या आकडेवारी नुसार नोव्हेंबर २०१६ च्या सुरवातीला १७ लाख कोटी रुपये मूल्याची रोकड जनतेच्या हाती होती. तर चालू वर्षांच्या एप्रिलअखेर तिचे प्रमाण हे १८.२५ लाख कोटी रुपयांच्या घरात गेले आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार य��जना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | ��राठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yesmarathi.in/big-boss-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0/", "date_download": "2023-02-04T05:49:35Z", "digest": "sha1:HTNUKJTU5FGA3DRAA7PNMMPSR57BDZJW", "length": 12311, "nlines": 79, "source_domain": "yesmarathi.in", "title": "'Big Boss मराठी' च्या घरात रंगणार 'राम कृष्ण हरी' चा गजर, 'या' प्रसिद्ध कीर्तनकाराची Big Bossच्या घरात धमाकेदार एंट्री... - Yes Marathi", "raw_content": "\n‘Big Boss मराठी’ च्या घरात रंगणार ‘राम कृष्ण हरी’ चा गजर, ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकाराची Big Bossच्या घरात धमाकेदार एंट्री…\n‘Big Boss मराठी’ च्या घरात रंगणार ‘राम कृष्ण हरी’ चा गजर, ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकाराची Big Bossच्या घरात धमाकेदार एंट्री…\nनुकताच मी बॉस मराठी च्या सीझनला सुरुवात झाली आहे. हिंदी बिग बॉस ओटीटी ची सांगता झाली, आणि आता मराठी बिग बॉस ची सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे. बऱ्याच काळापासून मराठी बिग बॉसच्या सीजन ची चर्चा सुरु होती. यामध्ये कोण कोण समाविष्ट असेल याबद्दल देखील चांगलीच चर्चा रंगली होती.\nवाहिनीकडून रिलीज केलेल्या टीझर मध्ये परम सुंदरी या गाण्यातील अभिनेत्री नक्की कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. बिग बॉस हा शो कोणत्याही भाषेत तेवढाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. सुरुवातीला बिग बॉस हा शो केवळ इंग्लिश मध्ये बिग ब्रदर या नावाने येत होता. त्यानंतर हिंदी मध्ये बिग बॉस या रियालिटी शो ची सुरुवात झाली.\nपहिल्याच सिझनपासून या शोला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. आता बिग बॉस हिंदीचा पंधरावा सीजन काही दिवसांनी सुरू होणार आहे. बिग बॉस च्या वाढत्या लोकप्रियतेचा पार्श्वभूमीवरच त्यांच्या मेकर्स नि वेगवेगळ्या भाषेत देखील बिग बॉस सुरू केले.\nकेवळ हिंदी मध्येच नाही तर बिग बॉस तामिळ, मल्याळी, कन्नड आणि मराठी भाषेत देखील सुरू केले. बिग ��ॉस मराठीचा पहिलाच सीजन चांगलाच सुपर हिट ठरला. दुसरा सिझनदेखील त्या मनाने चांगला ठरला. त्यामुळे आता बिग बॉस थ्री चाहत्यांच्या भेटीला येऊन धडकला आहे. या बिग बॉस 3 बद्दल चाहत्यांच्या मनात चांगलीच उत्सुकता होती.\nत्यादृष्टीने, यंदाच्या पर्वमध्ये कोणकोण मला मराठी कलाकार असतील, याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. आणि आता कालच्या प्रीमियर नंतर सर्वच सदस्यांचा खुलासा सर्वांसमोर झाला आहे. मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्नेहा वाघ, या देखील बिग बॉस मराठीचा सदस्य आहेत.\nशिवाय कित्येक दशकांपासून आपल्या नृत्याच्या अंदाजाने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या सुरेखा कुडची, या देखील यंदाच्या बिग बॉस मध्ये सदस्य म्हणून आल्या आहेत. त्याच सोबत वा’दग्र’स्त समाजसेविका तृप्ती देसाई यांनीदेखील बिग बॉस मध्ये हजेरी लावली आहे. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधले आहे ते शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी.\nकिर्तन या पुरुष प्रधान क्षेत्रांमध्ये शिवलीला पाटील यांनी आपली वेगळी नवीन ओळख निर्माण केली आहे. तरुण शिवलीला पाटील आपल्या कीर्तनाच्या द्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करतात. त्यांचे कीर्तन चांगलेच प्रसिद्ध आहेत. आता याच शिवलीला पाटील यांनी देखील बिग बॉस मध्ये एन्ट्री घेतली आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील, बार्शी या गावच्या शिवलीला पाटील संत साहित्य आणि संस्कृती या विषयांवर बोलत समाजप्रबोधनाचे कार्य करतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे कीर्तन चांगलेच बघितले जातात. बदलत्या काळासोबत संस्कृती जपत कसे पुढे जाऊ शकतो याबद्दल मोलाचा संदेश शिवलीला पाटील आपल्या कीर्तनाद्वारे देतात.\nहटके अशी विनोदी शैली आणि त्या जोडीला अभंगाचा संदर्भ, यामुळे शिवलीला पाटील यांनी अल्पावधीतच चांगलीच लोकप्रियता मिळवली. आता बिग बॉसच्या घरात हरिभक्त परायण शिवलीला बाळासाहेब पाटील कशाप्रकारे किर्तन रंगवतात हे बघणे अतिशय रंजक असेल.\nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\nअसं काय घडलं, ज्यामुळे करीनाला वाटू लागली घ’टस्फो’टाची भीती \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nअमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंय का अभिनय नाही तर दुबईमध्ये राहून करते ‘हे’ काम \nयेऊ कशी तशी… मालिकेला या अभिनेत्रीने ठोकला रामराम; आता ही अभिनेत्री घेणार जागा\nIPL 2022 : कॅप्टन होणार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर ही टीम देणार साथ..\n विकी कौशल कॅटरिनानंतर राजकुमार राव ‘या’ तरुणीशी करणार लग्न, ‘या’ तारखेला अडकणार लग्नबेडीत..\nअवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…\nनव्या अवतारात दिसणार ‘जय मल्हार’ मधील म्हाळसा, सचित पाटिलसोबत दिसणार नव्या भूमिकेत…\n ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/05/blog-post_39.html", "date_download": "2023-02-04T06:29:17Z", "digest": "sha1:PNVXQL3AKOQ7XC6MG5UKYBCZWUNCYWSQ", "length": 28750, "nlines": 280, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "लॉकडाऊनमधील रमजान | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\n कोविड-19 च्या छायेखाली रमजान सुरू झालेला आहे. मानवी सभ्यतेच्या इतिहासामध्ये कदाचित असं पहिल्यांदा घडत असेल की संपूर्ण जग एका भयंकर आजाराच्या तडाख्यात सापडलेले आहे. याला संयोगच म्हणावे लागेल की अशा या वातावरणात रमजान सुरू झालेला आहे. एरव्ही या महत्त्वाच्या पर्वाला मुसलमान पूर्व तयारीनिशी सामोरे जातात. कुरआनमध्ये या महिन्यासंबंधी असा आदेश आलेला आहे की, ’हे लोकांनों ज्यांनी ईमान धारण केले आम्ही तुमच्यावर रमजानचे उपवास अनिवार्य केलेले आहेत. तसे जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर अनिवार्य केले होते.’ आणि याचा उद्देश्य कुरआनमध्ये असा सांगितला गेला आहे की, तुमच्यामध्ये ईश्‍वराचे भय निर्माण व्हावे. आज जगात जी काही स्थिती आहे, त्यामुळे सरकारने दिलेल्या अनेक निर्देशांच्या आधीन राहून आपल्याला हा महिना साजरा करावयाचा आहे. जेव्हा एकीकडे कोविड-19 एक हानिकारक व्हायरस आहे तेव्हाच दुसरीकडे अल्लाहने याद्वारे आपल्याला एक चांगली संधी मिळवून दिलेली आहे की, इतर वर्षाच्या तुलनेत आपण आपल्या घरात राहून अधिक तन्मयतेने ईबादत करू शकू. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमधून जगाला कोणकोणते लाभ मिळतील, हे आपल्याला आज कळणार नाहीत. मात्र जो वेळ आपल्याला या स्थितीमुळे -(उर्वरित पान 2 वर)\nउपलब्ध झालेला आहे त्याचा सदुपयोग आपण रोजे, नमाज, जकात, नफील इत्यादीच्या मार्गाने करू शकतो. आपला संपर्क अल्लाहशी अधिक जवळचा करू शकतो. ही खूपच चांगली संधी साधून आलेली आहे. म्हणूनच या संदर्भात आपल्यासमोर काही गोष्टी ठेऊ इच्छितो.\nपहिली गोष्ट अशी की, प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची ही मनोमन इच्छा असते की, रमजानच्या संपूर्ण महिन्यातील प्रत्येक नमाज बाजमात अदा करावी. आपण पाहतो की, एरव्ही वर्षभर रिकाम्या असलेल्या मस्जिदी रमजानमध्ये भरलेल्या असतात. एरव्ही वर्षभर नमाज न अदा करणारे लोकही रमजानमध्ये नित्यनियमाने नमाज अदा करतात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शारीरिक अंतर ठेवण्यासंबंधी शासनाचे जे आदेश आहेत ते रमजानमध्येही लागू होतात म्हणून नमाज आपापल्या घरातच अदा करावी लागेल. घरातही नमाज अदा करताना घरातील सर्व सदस्यांनी जमात बनवून नमाज अदा करावी मात्र त्यातही पुरेसे अंतर राखले जावे. तरावीह संबंधानेही उलेमांनी ती घरात अदा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कोविड-19 चा उपाय हाच आहे की, प्रत्येकाने घरात रहावे. अल्लाह यातूनही काही चांगले घडवून आणील, असा मला विश्‍वास आहे. रमजानमध्ये इफ्तारच्या वेळेस इफ्तारी करण्यासाठी गर्दी करण्याची व इफ्तार झाल्��ानंतर रात्री एकत्रित गोळा होऊन गप्पा मारत बसण्याची आपल्यामधील अनेकांना सवय आहे. तरावीहच्या नमाज नंतर सुद्धा गोळा होऊन महेफिली सजविण्याची आपली सवय आहे. तिला सुद्धा लगाम लावणे गरजेचे आहे. संपूर्ण रमजानमधील एक क्षण सुद्धा गफलतीमुळे वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. रमजानमध्ये अनेक लोक रात्री जागून दिवसा झोपत असतात. ही शरियत आणि शरिराच्या दृष्टीने अतिशय चुकीची बाब आहे. आम्हाला दिवस आणि रात्रीचा शेड्युल तयार करावा लागेल व आपला रमजानमधील वेळ हा सकारात्मक आणि प्रोडक्टीव्ह कसा राहील याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.\nलॉकडाऊनचा उपयोग करून नवीन-नवीन गोष्टी शिकता येतील. आपल्या कुटुंबियांशी सकारात्मक संवाद वाढविता येईल. अल्लाहच्या कृपेने जमाअते इस्लामीने या लॉकडाऊनच्या काळामध्ये रमजानचा पूर्ण शेड्युल्ड तयार करून स्त्रिया, मुले आणि पुरूष यांना भरगच्च ऑनलाईन कार्यक्रम दिलेला आहे. त्याचा उपयोग करून आपण रमजान सार्थकी लावू शकतो. कुरआन शुद्ध उच्चारणासह वाचणे आणि त्याच्या निर्देशांवर चिंतन करणे हा कुरआनचा हक्क आहे. तो या काळात आपल्या व आपल्या कुटुंबियाकडून अदा केला जाईल, याकडे लक्ष द्यावे. आपल्या ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हीटीज वाढवून इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. रमजानमध्ये जे आपले नातेवाईक गरीब आहेत, शेजारी-पाजारी यांना मदत करण्याचा हा महिना आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या काळात आपण केलेल्या खर्चाचा मोबदला अल्लाह आपल्याला कित्येक पटीने वाढवून देईल, यात शंका नाही. रोजा अल्लाहसाठी आहे, त्याचा मोबदला मी स्वत: आहे, असे फरमाविलेले आहे. यावर आपला ठाम विश्‍वास असावयास हवा. तरच लॉकडाऊनमधील रमजान सार्थक लावल्यासारखे होईल.\nकोरोनाने आम्हाला काय शिकविले\nआजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-२\nसांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे बळी\nआपली लढाई एकमेकांशी नव्हे, अजेय निसर्गाशी आहे\nकोरोनाच्या सावटाखाली ईद-उल-फित्र साजरी\nकोरोनाचा कहर सुरूच; स्थलांतरितांची दयनीय अवस्था\n२९ मे ते ०४ जून २०२०\nअन्यायाच्या प्रतिकारार्थ सामाजिक भांडवलाचे बळकटीकरण\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम\nरवांडातील खुनी माध्यमे आणि भारती��� पत्रकारिता\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरोजा : शरीर आणि विज्ञान\nरमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो\nरमजान, चंद्रकोर आणि गैरसमज\nUAPA कायदा काय आहे\nएकात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद\n२२ मे ते २८ मे २०२०\nकरोनामुळे जीव गमावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कर्मचा...\nराज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी\nदेशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार\nमहापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून होमिओपॅथिक औषधाच...\nरेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून महिन्यात मिळणार प्र...\nपुणे कोंढवा येथील उमर मस्जिद या मस्जिदचे ट्रस्टने ...\nमेरे पास इम्युनिटी पासपोर्ट है... तेरे पास\nमीच मज राखण झालो....\nसहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण\nचला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया\nमजुरांच्या हितासाठी सरकार कमी पडतेय \nआपले आरोग्य आणि रोजा\nआपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधा...\n१५ मे ते २१ मे २०२०\n१७ मेनंतरच्या राज्यात लॉकडाउनची स्थिती कशी असेल या...\nमुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली\nदेशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्य...\nनागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवन...\nपंतप्रधानांकडून २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या ल...\nएसटी महामंडळाने २१ हजार पेक्षा जास्त मजुरांना कुटु...\nरेड झोन वगळता सध्या राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना...\nशहरी नागरीकांमुळे कोरोना गावांमधे पसरण्याची भीती ल...\nएसटीची बस प्रवास सुविधा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव\nराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला २२ हजारांच...\nविप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिस...\n१२ मे पासून विशेष ट्रेन सुरू होणार\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाची खर्च मुख्यमं...\nमुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर\nरेल्वे अपघातात 14 स्थलांतरित कामगारांचे मृत्यू हृ...\nलाॅकडाऊनमधे अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्यास...\nकोरोना रोखण्याचा सूपर फॉर्म्युला\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपुण्य कमविण्याचा महिना - रमजान\nसमाज सुधारणेसाठी सर्वाचा सहभ��ग महत्त्वाचा\nगोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...\nविद्यार्थी नेत्यांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांची प...\nद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक स्वातंत्र्य\nज़कात कोणाला देता येते\nजीवघेण्या मद्याचा कुठपर्यंत पुरस्कार\nठोस निर्णय घेण्याची वेळ\nबॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले\n०८ मे ते १४ मे २०२०\nअल्पवयीन मुलींचा वडिलांच्या उपचारासाठी केडगाव ते प...\nजमियत उलेमा ए हिंद, सांगली जिल्हा आणि मदनी चॅरीटेब...\nमहाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज\nलॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार\nमुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणा...\n3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्ता...\n आज 635 नवे रुग्ण, कोरोनाब...\nदारुविक्रीची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर खासद...\nराज्यातील काझी नियुक्तीची पात्रता व निकष बदलणार\nसंचारबंदीमुळे अडकून पडलेल्या राज्यातील सर्व लोकांन...\nसर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करू...\nमानवतेचा दृष्टिकोन दाखवा, मजुरांना रेल्वे तिकिट मा...\nविशेष रेल्वे गाड्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी\nप्रतीक्षा संपली, जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा होणार...\nआयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार\nमुंबई, पुण्यातील नागरिकांना राज्यातील जिल्ह्यात प्...\nसोशल डिस्टन्स जनजागृतीचा जाणून घ्या “जनवाडी मस्जिद...\nयंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये\nमहाराष्ट्राच्या वाट्याचे तब्बल १ लाख जॉब्स हुकले\nदेशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन\nफकीर व गरिबांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्हेंटिलेटर : जीवरक्षक उपकरणाचे सत्य समोर येणे गरजेचे\nमुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज\nमाहे रमजान सबसे महान\n शारीरिक अंतर पाळा अन् कोरोनाला हरवा\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबर���गडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/xiaomi-latest-smartphone-series-redmi-note-11-redmi-note-11-pro-redmi-note-11-pro-5g-and-redmi-note-11s-launch-check-price-and-specifications-gh-mhkb-662094.html", "date_download": "2023-02-04T05:28:13Z", "digest": "sha1:RD3SFCG2PM7CCACULWNMPO42SSABIAZR", "length": 11457, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Xiaomi latest smartphone series redmi note 11 redmi note 11 pro redmi note 11 pro 5g and redmi note 11s launch check price and specifications gh mhkb - Xiaomi ची नवी सीरिज लाँच; पाहा Redmi Note 11, Note 11S आणि Note 11 Pro किंमत आणि फीचर्स – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /\nXiaomi ची नवी सीरिज लाँच; पाहा Redmi Note 11, Note 11S आणि Note 11 Pro किंमत आणि फीचर्स\nXiaomi ची नवी सीरिज लाँच; पाहा Redmi Note 11, Note 11S आणि Note 11 Pro किंमत आणि फीचर्स\n Redmi ने लॉन्च केला सर्वात कमी किंमतीचा नवा स्मार्टफोन\nदमदार बॅटरी अन् 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Redmiचा तगडा स्मार्टफोन, किंमतही बजेटम\nXiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत\nप्रसिद्ध चिनी कंपनीने भारतातील इतर व्यवसाय केले बंद; आता फक्त...\nनवी दिल्ली, 28 जानेवारी : चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ने आपली नवीन Redmi Note 11 फोनची सीरिज लाँच केली आहे. यामध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro 5G आणि Redmi Note 11S यांचा समावेश आहे. रेडमीचे फोन आणि त्यांची पूर्वीची सीरिज भारतात लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे कंपनी नवीन सीरिज लाँच करताना लोकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या ऑफर देत असते. Redmi Note 11 स्मार्टफोन्स फ्लॅट-एज्ड डिझाइन (Flat-edged design), क्वालकॉम (Qualcomm) आणि मीडियाटेक प्रोसेसरसह (MediaTek processors) येतात. रेडमीच्या नव्या सीरिजमधील हे स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लाँच झाले असून येत्या आठवड्यात ते भारतात येण्याची अपेक्षा आहे.\nहे वाचा - Inbuilt Battery : फोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का बसवली जाते\nकिमतीच्या बाबतीत, Redmi Note 11 हा या लॉटमधील सर्वांत स्वस्त फोन आहे. 4GB RAM + 64GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 13,500 पासून सुरू होते. 4GB RAM + 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत अंदाजे 15,000 रुपयांच्या आसपास आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत अंदाजे 17,200 रुपये आहे.\nRedmi Note 11S भारतात 9 फेब्रुवारी 22 रोजी लाँच होणार आहे, त्याची किंमत 6GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 18,700 रुपये ठेवण्यात आली आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,100 रुपये आहे. तर, टॉप-स्पेक 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,500 रुपये आहे.\nRedmi Note 11 Pro 4G ची किंमत 6GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी 22,500 रुपये, 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी 24,700 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,200 रुपये आहे. दुसरीकडे, Redmi Note 11 Pro 5G ची बेस वेरिएंट किंमत 24,700 आहे. तर मिड वेरिएंटसाठी 26,200 रुपये आणि टॉप स्पेक वेरिएंटची किंमत 28,500 रुपये आहे.\nहे वाचा - नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे आधी 'या' गोष्टींची करा खातरजमा\nRedmi Note 11 सीरिज स्पेसिफिकेशन -\nहा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच फुल-एचडी एलसीडी डिस्प्लेसह (full-HD LCD display) येतो. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असून 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज (internal storage) आहे. हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल प्राइमरी शूटरसह क्वाड रियर कॅमेरासह येतो. यात 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे.\nहा फोन 90Hz रिफ्रेश रेट आणि 6.43-इंच डिस्प्लेसह येतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio G96 चिपसेट द्वारे पॉवर्ड करण्यात आलाय. यामध्ये 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. Smarpthone क्वाड रियर कॅमेरासह येतो ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल प्रायमरी शूटरचा समावेश आहे. यात व्हॅनिला रेडमी नोट 11 प्रमाणेच 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.\nहा टॉप-एंड व्हेरियंट आहे. हा 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाच्या OLED डिस्प्ल��सह लाँच केला गेलाय. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह 8GB रॅम देण्यात आली आहे. स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग होणारा आहे. Redmi Note 11 Pro 5G मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप (triple rear camera setup) देखील आहे ज्यामध्ये 108-मेगापिक्सेल प्रायमरी शूटर, 8-मेगापिक्सेल वाइड अँगल शूटर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा (macro lens) समावेश आहे.\nहा स्मार्टफोन 5G प्रमाणेच 6.67-इंच 120Hz डिस्प्लेसह येतो. यामध्ये 8GB RAM असून त्यात MediaTek Helio G96 चिपसेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि Redmi Note 11 Pro 5G प्रमाणेच कॅमेरा सेटअपसह येतो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/19/04/2021/chandrapur-corona-patient-dies-in-his-own-car-due-to-lack-of-bed/", "date_download": "2023-02-04T05:43:56Z", "digest": "sha1:TGPMUHMKKGEVSULHLLA5F7FMJXKTTCNW", "length": 17134, "nlines": 221, "source_domain": "newsposts.in", "title": "बेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू | Newsposts.", "raw_content": "\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका…\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nHome Covid- 19 बेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू\nबेड न मिळाल्याने चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू\n• दिवसभर दवाखाने फिरले पण बेड मिळाला नाही\nचंद्रपूर : येथे रुग्णालयाच्या चकरा घालूनही बेड न मिळाल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाचा स्वतःच्या गाडीत मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी येथे प्रवासी निवा-यातच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कोरोन��� स्थितीची भीषणता अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. उपचारांअभावी 40 वर्षीय व्यक्तीने कारमध्येच प्राण सोडले. प्रविण दुर्गे असे मृताचेआनाव असून तो चंद्रपूर मधील नगीनाबाग येथील रहिवासी होता.\nचंद्रपूरमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय प्रविण दुर्गे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुर्गे हे चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात वास्तव्याला होते. प्रकृती बिघडल्यानंतर काल (रविवारी) ते नातेवाईकांसह रुग्णालयात दिवसभर फिरत होते. उपचार आणि बेड मिळावा यासाठी ते अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारत होते. दिवसभर वणवण झाली पण बेड मिळाला नाही.\nअखेरपर्यंत प्रवीण दुर्गे यांना कुठेही उपचार किंवा बेडची सुविधा मिळाली नाही. शेवटी आज सोमवारी पहाटे आपल्या अल्टो गाडीतच त्यांचा मृत्यू झाला. दुर्गेंच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी शासकीय कोव्हिड रुग्णालय परिसरातच टाहो फोडला.\nलागोपाठ दोन दिवस चंद्रपुरात बेडअभावी मृत्यू\nदुसरीकडे, उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. ब्रम्हपुरी शहरातील गोविंदा निकेश्वर (50) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील आंभोरा येथून ब्रम्हपुरी येथील कोविड रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तिथेही बेड शिल्लक नव्हते. अखेर त्याचाही उपचाराअभावी प्रवासी निवा-यातच मृत्यू झाला.\nPrevious articleतौल गेल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nNext articleचंद्रपूर | मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका वाटप\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nचंद्रपूर : गत 24 तासात जिल्ह्यात 113 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 55 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत....\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटा��झर व शिधापत्रिका...\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nनिराधार 'भागरथाबाईला' मिळाला राजु रेड्डीचे आधाराने घर\nताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट\nWCL Rajiv Ratan Hospital ठरले कोरोना रुग्णांना वरदान\nचंद्रपूर : 21 मृत्यू तर 1618 पॉझिटिव्ह ; मृत्यूची संख्या घटली तर बाधितांची संख्या वाढली\n५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा\nकाँग्रेस नेते नवीन कारपाका यांचे दुःखद निधन\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका वाटप\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\nशिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले\nकक्षा 5वीं की छात्रा ने सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को…\nमहाराष्ट्र बोर्ड 12वीं की परीक्षा रद्द\nCBSE की 12वीं की बोर्ड परीक्षाएं हुईं रद्द, पीएम मोदी ने…\nचंद्रपूर | 113 कोरोनामुक्त तर 04 मृत्यू , 56 पॉझिटीव्ह\nधान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :\nस्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका…\nनागरिकांना गुलाब पुष्प व नविन मास्क देऊन जन विकास सेनेची गांधीगिरी\nस्थानिकाना कोळसा वाहतुकीचे रोजगारा करीता वॉशरीज वर “हल्लाबोल “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.paanifoundation.in/mr/stories-of-change/", "date_download": "2023-02-04T06:33:15Z", "digest": "sha1:7T2WO65NWE622PLKCIXNW26GP23IAMSJ", "length": 16813, "nlines": 109, "source_domain": "www.paanifoundation.in", "title": "सामाजिक बदल आणि एकतेच्या कहाण्या | पानी फाउंडेशन परिणाम", "raw_content": "\nवॉटर हिरोंनी दुष्काळाविरोधात प्रत्यक्षात\nआणलेल्या बदलाच्या कहाण्या पहा\n२०१६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील ३ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील ११६ गावांनी सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या वहिल्या स्पर्धेत भाग घेतला. या संपूर्ण कालावधीत हे कळलं की ही केवळ स्पर्धा नाही तर दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे जाण्यासाठी लोकचळवळ उभी होण्याची सुरूवात आहे.\nवॉटर कप २०१९ चा प्रवास\nतळपत्या उन्हाची पर्वा न करता तसेच निवडणुकीचा काळ असूनही ग्रामीण महाराष्ट्रातले लाखो गावकरी दुष्काळाला दूर सारण्यासाठी एकत्र आले. वॉटर कपच्या चौथ्या आणि शेवटच्या प्रवासातील काही क्षण पाहूयात.\nवॉटर कप २०१८ चा प्रवास\nवॉटर कप २०१८ चा प्रवास अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. ४००० पेक्षा जास्त गावांमधील गावकऱ्यांना शास्त्रशुद्ध पाणलोट विकासाचं ट्रेनिंग दिलं गेलं. आव्हाने, प्रयत्न, थोडे अश्रू आणि थोडे हसू… संघर्षाचा हा संपूर्ण प्रवास पाहूयात.\n२०१६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील ३ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील ११६ गावांनी सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या वहिल्या स्पर्धेत भाग घेतला. या संपूर्ण कालावधीत हे कळलं की ही केवळ स्पर्धा नाही तर दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे जाण्यासाठी लोकचळवळ उभी होण्याची सुरूवात आहे.\nवॉटर कप २०१९ चा प्रवास\nतळपत्या उन्हाची पर्वा न करता तसेच निवडणुकीचा काळ असूनही ग्रामीण महाराष्ट्रातले लाखो गावकरी दुष्काळाला दूर सारण्यासाठी एकत्र आले. वॉटर कपच्या चौथ्या आणि शेवटच्या प्रवासातील काही क्षण पाहूयात.\nवॉटर कप २०१८ चा प्रवास\nवॉटर कप २०१८ चा प्रवास अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. ४००० पेक्षा जास्त गावांमधील गावकऱ्यांना शास्त्रशुद्ध पाणलोट विकासाचं ट्रेनिंग दिलं गेलं. आव्हाने, प्रयत्न, थोडे अश्रू आणि थोडे हसू… संघर्षाचा हा संपूर्ण प्रवास पाहूयात.\nगावातल्या राजकारणातील तंट्यांना दूर सारून पाणीदार होण्यासाठी एकत्र आलेलं साताऱ्यातील वेळू हे गाव २०१६ च्या वॉटर कपचं मानकरी ठरलं.\nजलस��धारणाच्या कामांचे आश्चर्यजनक फायदे दाखवणाऱ्या नागांव खु. (जळगाव) मधल्या कामांचं ड्रोन शूट.\nदिपेवडगाव (बीड): १० वर्षांनी २०१९ च्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच स्थलांतर झाले नाही.\nगावातल्या राजकारणातील तंट्यांना दूर सारून पाणीदार होण्यासाठी एकत्र आलेलं साताऱ्यातील वेळू हे गाव २०१६ च्या वॉटर कपचं मानकरी ठरलं.\nजलसंधारणाच्या कामांचे आश्चर्यजनक फायदे दाखवणाऱ्या नागांव खु. (जळगाव) मधल्या कामांचं ड्रोन शूट.\nदिपेवडगाव (बीड): १० वर्षांनी २०१९ च्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच स्थलांतर झाले नाही.\nमुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दुष्काळाविरोधात काम करण्यासाठी नेतृत्त्व केलं.\nनयना चिंचे हिने एकटीने कामाला सुरूवात करून संपूर्ण गावाला दुष्काळाविरोधात एकत्र येण्यास प्रेरित केलं.\nपुरूषसत्ताक कुटुंबव्यवस्थेमुळे घराबाहेर पडण्याची मनाई असलेल्या महिलांनी एकत्र येऊन गावाबाहेर जाऊन ट्रेनिंग घेतलंच, शिवाय गावात श्रमदानही केलं.\nमुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दुष्काळाविरोधात काम करण्यासाठी नेतृत्त्व केलं.\nनयना चिंचे हिने एकटीने कामाला सुरूवात करून संपूर्ण गावाला दुष्काळाविरोधात एकत्र येण्यास प्रेरित केलं.\nपुरूषसत्ताक कुटुंबव्यवस्थेमुळे घराबाहेर पडण्याची मनाई असलेल्या महिलांनी एकत्र येऊन गावाबाहेर जाऊन ट्रेनिंग घेतलंच, शिवाय गावात श्रमदानही केलं.\nस्थलांतरीत मुलांनी घेतला वसा\nसाताऱ्याच्या पानवन गावातील स्थलांतरीत मजुरांच्या मुलांनी संपूर्ण गावाला दुष्काळाविरोधातल्या चळवळीशी जोडून घेत लढण्यास प्रवृत्त केलं.\n“आमची झाडं तोडू नका\nपालकांच्या हातून कुऱ्हाड हिसकावून घेत बीडमधल्या कळंबसर गावातील शाळकरी मुलांनी चिपको आंदोलन केलं.\nवाया गेलेल्या अन्नापासून खत\nअकोला जिल्ह्यातल्या आकोट तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी शाळेत वाया जाणाऱ्या अन्नापासून खत बनवण्याची तयारी सुरू केली आहे. पाहूयात.\nस्थलांतरीत मुलांनी घेतला वसा\nसाताऱ्याच्या पानवन गावातील स्थलांतरीत मजुरांच्या मुलांनी संपूर्ण गावाला दुष्काळाविरोधातल्या चळवळीशी जोडून घेत लढण्यास प्रवृत्त केलं.\n“आमची झाडं तोडू नका\nपालकांच्या हातून कुऱ्हाड हिसकावून घेत बीडमधल्या कळंबसर गावातील शाळकरी मुलांनी चिपको आंदोलन केलं.\nवाया गेलेल्या अन्नापासून खत\nअ���ोला जिल्ह्यातल्या आकोट तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी शाळेत वाया जाणाऱ्या अन्नापासून खत बनवण्याची तयारी सुरू केली आहे. पाहूयात.\nरोज ४० किमी अंतर कापून श्रमदान केलं\nसामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव वॉटर कप २०१८ दरम्यान रोज ४० किमी बाईक चालवत पुणे जिल्ह्यातल्या उदाचीवाडी गावात श्रमदान करण्यासाठी पोहोचत असत. पहा, जलमित्र होण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली.\nआमिर आणि किरण यांच्या जलमित्रांशी गप्पा\n“आम्हाला हे आमचंच गाव वाटतं.” या भावना होत्या १ मे, २०१९ ला सावर्डे (जिल्हा सांगली) गावात महाश्रमदानात सहभागी झालेल्या जलमित्रांच्या. आमिर आणि किरण यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या.\nमुंबईत IT मध्ये काम करणाऱ्या रितेश काळे या जलमित्राने दर आठवड्याचे वीकेंड बुलढाणा जिल्ह्यात वॉटर कप २०१८/१९ मध्ये श्रमदानासाठी दिले.\nसबस्क्राईब करा. युट्यूबवर अधिक व्हिडिओज पहा >>\nरोज ४० किमी अंतर कापून श्रमदान केलं\nसामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव वॉटर कप २०१८ दरम्यान रोज ४० किमी बाईक चालवत पुणे जिल्ह्यातल्या उदाचीवाडी गावात श्रमदान करण्यासाठी पोहोचत असत. पहा, जलमित्र होण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली.\nआमिर आणि किरण यांच्या जलमित्रांशी गप्पा\n“आम्हाला हे आमचंच गाव वाटतं.” या भावना होत्या १ मे, २०१९ ला सावर्डे (जिल्हा सांगली) गावात महाश्रमदानात सहभागी झालेल्या जलमित्रांच्या. आमिर आणि किरण यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या.\nमुंबईत IT मध्ये काम करणाऱ्या रितेश काळे या जलमित्राने दर आठवड्याचे वीकेंड बुलढाणा जिल्ह्यात वॉटर कप २०१८/१९ मध्ये श्रमदानासाठी दिले.\nसबस्क्राईब करा. युट्यूबवर अधिक व्हिडिओज पहा >>\nसत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२३\n३९ तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्पर्धा खुली. १५ लाख, १० लाख आणि ५ लाख अशी तीन राज्यस्तरीय बक्षीसं. तालुकास्तरावरही १ लाखाचं बक्षिस. जास्तीत जास्त सशक्त गट असलेल्या ग्रामपंचायतीसाठी विशेष बक्षिस. सर्वोत्कृष्ट महिला गटासाठीही बक्षिस. आजच नोंदणी करा आणि शेतीच्या या नव्या पर्वात सामील व्हा\nशेतकरी गट नोंदणी फॉर्मग्राम पंचायत नोंदणी फॉर्म", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/7789", "date_download": "2023-02-04T05:46:17Z", "digest": "sha1:6SCPMZPNUXA3CJ5EC2QWKC2BOYJBMOUH", "length": 11120, "nlines": 107, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "शेतकरी आठ महिण्यापासून वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत – Purogami Sandesh", "raw_content": "\nशेतकरी आठ महिण्यापासून वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत\nशेतकरी आठ महिण्यापासून वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत\n🔸निर्दयी सरकार शेतकऱ्यांची कीव घेणार का – मधुकर मानकर यांचा प्रश्न\nचिमुर(दि.4ऑगस्ट):-मागील वर्षीच्या हंगामात वन्य प्राणी यांचेकडून शेत पिकाचे नुकसान झाले ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अर्ज सादर केले त्यावर वन विभागाच्या मार्फत पंचनामे करण्यात आले मागील वर्षी डिसेंबर महिन्यांत पिकांचे पंचनामे करून सुद्धा आता आठ महिन्याचा काळ होऊन अजून पर्यंत मोबदला मिळाला नाही.\nवन परिक्षेत्र अधिकारी चिमूर अंतर्गत येत असलेल्या भिसी वन विभाग कार्यलय अंतर्गत येणाऱ्या आंबोली, गडपीपरी, लावारी, चिचाळा(शास्त्री) या गावातील अनेक शेतकरी मागील आठ महिन्यापासुन नुकसानभरपाई च्या प्रतीक्षेत आहेत देशात कोरोनाच्या संकटामुळे आर्थीक टंचाई आहे शेतकरी लोकांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठया प्रमाणात पैशाची आवश्यकता आहे.त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर नुकसानभरपाई मोबदला देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.\nमागील वर्षीच्या हंगामात धान, व पाऊस या पिकांचे वन्य प्राण्यांमुळे खुप मोठे नुकसान झाले आठ महिने होऊन सुद्धा अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही या आधीच्या भाजपा सरकारमध्ये एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई मिळत होती परंतु आता असलेल्या निर्दयी महाविकास आघाडी सरकाच्या काळात विलंब होत आहे.या निर्दयी सरकार ला शेतकऱ्यांची कीव येणार का\nचिमूर पर्यावरण, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक\nभोपा बाजार चौराहे पर लगा रहा 4 घंटे तक जाम लगा रहा\nचिमुर येथिल इंदिरानगर झोन चौकीत पोलीस व नप चे कर्मचारी अनुपस्थित\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महारा��-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2418", "date_download": "2023-02-04T05:59:40Z", "digest": "sha1:CPDJKKV7R6RM3B3IAEOFOVM4MVGZS3AD", "length": 15179, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निलेश सोनावणे….. तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड – Adivasi Samrat", "raw_content": "\nअलिबाग कर्जत कोकण नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक\nपनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा ��िलेश सोनावणे….. तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड\nपनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निलेश सोनावणे\nतर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड\nपनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सल्लागार दीपक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली या सभेत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यानंदा निलेश सोनावणे यांची एकमताने निवड करण्यात आली .\nआज झालेल्या सभेत कार्याध्यक्षपदी रायगड पनवेल चे संपादक संतोष भगत ,उपाधयक्षपदी रायगड टाइम्स चे प्रतिनिधी आनंद पवार, आदिवासी सम्राट चे संपादक गणपत वारगडा, सचिव पदी लाईव्ह महाराष्ट्र 09 चे संपादक रवींद्र गायकवाड , खजिनदार पदी माझं पनवेल चे संपादक विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख पदी वार्तांकन चे संपादक संतोष सुतार यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली . यावेळी बाळकडू चे प्रतिनिधी संतोष आमले आदी जण उपस्थित होते .\nपनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून पत्रकारांना भेडसावणारे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय हक्कासाठी समिती लढत आहे . पेन्शन योजना, घरकुल योजना, अयोग्य विमा योजना याकरिता समिती शासनाकडे पाठपुरावा करीत असून आगामी काळात पत्रकारांना ज्या ज्या समस्या भेडसावत आहेत त्यावर आवाज उठून न्याय हक्कासाठी सनदशील मार्गाने काम करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी यावेळी सांगितले .\nउरण कर्जत कोकण ठाणे ताज्या पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक\nखावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद…. ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल\nखावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर��याद ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा सर्वत्र निषेध उसगाव/ प्रतिनिधी : खावटी योजना आश्वासन देऊन, घोषणा करून, उचन्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही खावटी बाबत आदिवासींची […]\nकोकण ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक\nग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप…\nमानवी जीवनात शाळे इतकेच वाचनालयाचे महत्त्व असावे ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप. माथेरान/ चंद्रकांत सुतार : वाचन करतात मात्र, वाचनाची पद्धत बदलत चाललीय व्हॉटअप, इंटरनेट ब्लॉग यांच्या माध्यमातून आजची तरुण पिढी स्वतःचे विचार व्यक्त, व वाचत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघत आपले विचार मते व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मूळ घटना काय […]\nमानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब\nमानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब पनवेल/ प्रतिनिधी : सध्याच्या थंडीच्या काळामध्ये रस्त्यावर वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पनवेल परिरासह नवी मुंबई आदी ठिकाणी मानवता फांऊंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावर राहणार्‍या गरिबांना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आली त्या वेळी अध्यक्ष संजय […]\nमराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन\nआदिवासी जनजागृती विकास संघ रायगड जिल्हा व कर्जत तालुक्याची नविन कार्यकारणी जाहीर..\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2023-02-04T05:36:37Z", "digest": "sha1:23WTWDYMECTOE33L2LL6YRCOCESCR6SP", "length": 6752, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नियंत्रण रेषा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवास्तविक नियंत्रण रेषा याच्याशी गल्लत करू नका.\nकाश्मीर प्रदेशाचा विस्तृत नकाशा. केशरी रंगाने दाखवलेला भूभाग भारताचे जम्मू आणि काश्मीर राज्य आहे, हिरव्या रंगाने दर्शवलेला प्रदेश पाकिस्तानचे गिलगिट-बाल्टिस्तान व पाकव्याप्त काश्मीर हे विभाग आहेत तर तिरक्या रेषांनी दर्शवलेला भूभाग पाकिस्तानने चीनला सुपुर्त केला आहे. अक्साई चिन हा चीनच्या नियंत्रणाखालील प्रदेश नियंत्रण रेषेद्वारे आखला गेला नाही आहे.\nनियंत्रण रेषा (Line of Control) ही भारत व पाकिस्तानद्वारे आखण्यात आलेली एक सीमारेषा आहे ज्याद्वारे भूतपूर्व काश्मीर संस्थानाचे तुकडे पाडले गेले. नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या तहामध्ये ठरवण्यात आलेली सीमा आहे.\nनियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे लष्कर मोठ्या संख्येने तैनात असून येथे सतत चकमकी चालू असतात. पाकिस्तान सरकारने नियंत्रण रेषेचा भारतात अतिरेकी घुसवण्यासाठी अनेकदा वापर केला आहे. त्यामुळे ह्या नियंत्रण रेषेच्या एकूण ७४० किमी लांबीपैकी भारताने सुमारे ५५० किमी भागात कुंपण उभारले आहे. अतिरेकी व हत्यारे भारतात पाठवण्याच्या पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उभारल्या गेलेल्या ह्या कुंपणाला युरोपियन संघाने पाठिंबा दिला आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०२२ रोजी १८:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navapaisa.com/category/t-20-world-cup-2021-schedule/", "date_download": "2023-02-04T05:03:31Z", "digest": "sha1:MRPVY5Y4SW2KMNVKK56MZTWVZBAOESJZ", "length": 2424, "nlines": 31, "source_domain": "navapaisa.com", "title": "t 20 world cup 2021 schedule - Navapaisa - Your One-Stop Financial Solution", "raw_content": "\nटी 20 विश्वचषक 2021 चे वेळापत्रक (t 20 world cup 2021 schedule) वर्ल्डकपसाठी ‘महासंग्राम’ सुरू होणार\nटी 20 विश्वचषक 2021 आमच्यासाठी तुमच्यासाठी एक ताजी आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगू की टी 20 विश्वचषक 2021 चे वेळापत्रक झाले आहे. जून 2021 मध्ये जारी केलेल्या आयसीसीच्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले गेले होते की लवकरच कोविडची तिसरी लाट भारतात येऊ शकते. त्यामुळे आयसीसीने आपल्या बैठकीत निर्णय घेतला आहे की टी 20 विश्वचषक 2021 17… Read More »\nHDFC Bank मध्ये खाते कसे खोलायचे \nBusiness Idea Marathi : लाल टमाटे सोडा , या काळया टमाटर ची शेती करा , लाखो कमवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/25/01/2021/%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2023-02-04T05:49:04Z", "digest": "sha1:4NSW3VFV6CKGBMLDIUFHM6LEY33OECA7", "length": 23739, "nlines": 227, "source_domain": "newsposts.in", "title": "घुग्घूस वासियांच्‍या मनातील प्रेमाचे स्‍थान आमच्‍यासाठी महत्‍वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार | Newsposts.", "raw_content": "\nBreaking : 1 मई से 18 वर्ष से अधिक उम्र के…\n‘World Heritage Day’ चंद्रपुर विरासत की 17 दिन में 17 हेरिटेजस\nनागपुर में पिछले 24 घंटे में 79 कोरोना मरीजों ने गवाई…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nCovid Guidelines : किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली…\nनागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन\nघुग्घुस येथे कोरोनाचा विस्फोट, आज 44 बाधीत\nकोरपना तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे\nशहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्‍यांग बांधवांना त्‍यांच्‍या हक्‍काचा 5 टक्‍के राखीव…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\nHome Marathi घुग्घूस वासियांच्‍या मनातील प्रेमाचे स्‍थान आमच्‍यासाठी महत्‍वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार\nघुग्घूस वासियांच्‍या मनातील प्रेमाचे स्‍थान आमच्‍यासाठी महत्‍वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार\nमहिलांच्‍या कल्‍याणासाठी भाजपा महिला मोर्चा सदैव कटिबध्‍द – सौ. उमा खापरे\nघुग्घूस येथे मकर संक्रमण उत्‍सव व महिला सांस्‍कृतीक, क्रिडा महोत्‍सव संपन्‍न\nघुग्घूस (चंद्रपूर) : आज सर्वच क्षेत्रात स्‍त्री शक्‍तीने आपले वर्चस्‍व व श्रेष्‍ठत्‍व सिध्‍द केले आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारने महिलांच्‍या कल्‍याणार्थ अनेक निर्णय घेतले आहेत. राज्‍यात आमची सत्‍ता असताना महिलांच्‍या हिताचे अनेक निर्णय आम्‍ही घेतले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनांच्‍या लाभार्थी असलेल्‍या विधवा, परित्‍यक्‍ता, दिव्‍यांग, निराधार भगिनींना मिळणा-या 600 रू. अर्थसहाय्यात 1000 रू. पर्यंत वाढ केली आणि दोन अपत्‍ये असणा-यांना 1200 रू. इतके अर्थसहाय्य देण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला. आज जरी राज्‍यात तरीही लोककल्‍याणाचे हे कार्य अव्‍याहत सुरू आहे व राहील. आमच्‍यासाठी सत्‍ता महत्‍वाची नसून सेवा महत्‍वाची आहे. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती मधील खुर्ची आमच्‍या दृष्‍टीने महत्‍वाची नसून घुग्घूस वासीयांच्‍या मनातील प्रेमाची खुर्ची आमच्‍यासाठी महत्‍वाची असल्‍याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.\n24 जानेवारी 2021 रोजी घुग्घूस येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे आ‍योजित मकर संक्रमण उत्‍सव तसेच महिलांच्‍या सांस्‍कृतीक महोत्‍सवात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा महिला मोर्चा महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्षा सौ. उमा खापरे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला मोर्चाच्‍या प्रदेश उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे, सरचिटणीस सौ. अश्‍वीनी जिचकार, भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा अलका आत्राम, माजी महापौर तथा महानगर जिल्‍हाध्‍यक्षा स���. अंजली घोटेकर,घुग्घूस भाजपाध्‍यक्ष विवेक बोढे, भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहूले, उपमहापौर राहूल पावडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\nयावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, स्‍त्री शक्‍तीचा पराक्रम, स्‍त्री शक्‍तीचे संस्‍कार हे आपल्‍या श्रेष्‍ठ भारतीय संस्‍कृतीचे बलस्‍थान आहे. स्‍त्री तेजस्‍वीनी, शक्‍तीदायिनी आहे. विरांगणा झाशीची राणी लक्ष्‍मीबाई, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर अशा थोर महिलांचा वारसा आम्‍हाला लाभला आहे. आपल्‍या विदर्भाच्‍या भूमीत प्रभू श्रीरामचंद्रांची आजी इंदूमती, भगवान श्रीकृष्णाची प्रेरणा असलेली माता रूक्‍मीणी अशा श्रेष्‍ठ स्‍त्रीया जन्‍माना आल्‍या आहेत. या स्‍त्री शक्‍तीला आपण नमन करत असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.\nघुग्घूसमध्‍ये आयोजित या मकर संक्रमण उत्‍सवाला मोठया संख्‍येने नारी शकती उपस्थित आहे. आजच्‍या स्‍त्रीने पुरूषांच्‍या खांदयाला खांदा भिडवून प्रगतीची नवनवीन शिखरे गाठली आहे. पराक्रम, बुध्‍दीचातुर्य, साहित्‍य, कला, संसार, विज्ञान, अनुसंधान अशी सर्वच क्षेत्रे स्‍त्रीयांनी काबीज केली आहे. महिला आत्‍मनिर्भर व्‍हाव्‍या, स्‍वयंपूर्ण व्‍हाव्‍या यासाठी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अनेक महत्‍वाचे निर्णय घेतलेत. राज्‍यात आ. मुनगंटीवार अर्थमंत्री असताना महिलांच्‍या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. भारतीय जनता पार्टी महिलांच्‍या कल्‍याणार्थ सदैव कटिबध्‍द असल्‍याचे सौ. उमा खापरे यावेळी बोलताना म्‍हणाल्‍या.\nघुग्घूस शहरात आम्‍ही भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन विकासाची मोठी मालिका तयार केली असल्‍याचे सांगत भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे म्‍हणाले, मकर संक्रांतीचे औचित्‍य साधुन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात महिलांचे हे मोठे एकत्रीकरण आम्‍ही आयोजित केले आहे. घुग्घूस भाजपातर्फे दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 30 जुलैला महाआरोग्‍य शिबीरात एक हजार नागरिकांची आरोग्‍य तपासणी व रोगनिदान करण्‍यात आले, रक्‍तदान करण्‍यात आले. भाजपाच्‍या माध्‍यमातुन सेवाकेंद्र आम्‍ही चालवित आहोत. घुग्घूस वासियांच्‍या सेवेसाठी भारतीय जनता पार्टी वचनबध��‍द असल्‍याचे देवराव भोंगळे यावेळी बोलताना म्‍हणाले.\nकार्यक्रमाचे संचालन सौ. किरण बोढे यांनी केले. या कार्यक्रमाच्‍या आयोजनासाठी घुग्घूस भाजपाच्‍या अध्‍यक्षा पूजा दुर्गम, प्रयास सखी मंचाच्‍या मुख्‍य मार्गदर्शक सौ. अर्चना भोंगळे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, कुसुम सातपुते, वसुधा भोंगळे, सुनिता पाटील, सारिका भोंगळे, लक्ष्‍मी नलभोगा, नंदा कांबळे आदींनी अथक परिश्रम घेतले. भाजपा महिला आघाडी आणि प्रयास सखी मंच यांनी संयुक्‍तरित्‍या या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने महिलांची उपस्थिती होती.\nPrevious articleमास्टर ब्लास्टर तेंदुलकर अपने परिवार के साथ पुहंचे ‘लैंड ऑफ टाइगर्स’ ताडोबा में\nCovid Guidelines : किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार\nनागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन\nघुग्घुस येथे कोरोनाचा विस्फोट, आज 44 बाधीत\nCovid Guidelines : किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली...\nमुंबई : राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून या अनुषंगाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...\nनागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन\nघुग्घुस येथे कोरोनाचा विस्फोट, आज 44 बाधीत\nकोरपना तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे\nराजीव रतन केंद्रीय रुग्णालयात व्हेंटिलेटर युक्त कोविड सेंटर उभारा : राजूरेड्डी\nघुग्घुस प्रतिष्ठित नागरिक नागेश कोंडगुर्ला यांचे दुःखद निधन\nआंदोलनकारी कोरोना योध्द्यांना झोडपून काढा\n\"अनाथ\" मुलांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरत वाढदिवस संपन्न\nअवैध दारू विक्रेते निघाले सव्वाशेर; पोलिस कारवाईत सापडल्या केवळ १५ बिअर\nचंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे \"वाझे\"\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कारची झाडाला धडक, 2 जण जखमी\nकोयला हेराफेरी करना 'शहजाद' के लिए कोई नया काम नहीं \nशाहिस्ता खान पठाण को \"नेशनल एक्सीलेंस अवॉर्ड 2021 से पुरस्कृत किया गया\nभरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ; आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना\nअनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले\nचिमूर विधानसभा युव�� काँग्रेस अध्यक्षचं निघाला दारू तस्कर\nपैनगंगा प्रकल्पात दोन आमदारांची धडक\nChanda Ordnance School प्राचार्यांची बदली; विद्यार्थी धरणेवर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले प्राचार्य एम. रंगाराजू\nमहाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सोन्यासह रोख रक्कम लंपास\nCovid Guidelines : किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार\nनागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन\nघुग्घुस येथे कोरोनाचा विस्फोट, आज 44 बाधीत\nकोरपना तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे\nBreaking : 1 मई से 18 वर्ष से अधिक उम्र के…\n‘World Heritage Day’ चंद्रपुर विरासत की 17 दिन में 17 हेरिटेजस\nनागपुर में पिछले 24 घंटे में 79 कोरोना मरीजों ने गवाई…\n15 दिनों के लिए लॉकडाउन जैसे प्रतिबंध लागू, CM उद्धव ठाकरे…\nरमजान 2021: इस बार कि नमाज़ घर पर, स्टॉल लगाने की…\nCovid Guidelines : किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली…\nनागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन\nघुग्घुस येथे कोरोनाचा विस्फोट, आज 44 बाधीत\nकोरपना तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे\nशहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्‍यांग बांधवांना त्‍यांच्‍या हक्‍काचा 5 टक्‍के राखीव…\nवकील दंपति हत्याकांड में CBI जांच की जरूरत नहीं – हाईकोर्ट…\nवकील दंपति हत्याकांड : आरोपियों को घटनास्थल ले गई पुलिस, सीन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/complaints-of-congress-on-distribution-of-mla-funds-132761/", "date_download": "2023-02-04T06:03:08Z", "digest": "sha1:7Z3DLHPOEG6XGSD3XNBFOT5GMXM5W3KG", "length": 19165, "nlines": 146, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\nHome » भारत माझा देश » आपला महाराष्ट्र\nआमदार निधी वाटपावर काँग्रेसच्या तक्रारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सोनियांचा फोन; राष्ट्रवादीला “संदेश”\nनवी दिल्ली : एकीकडे शिवसेना आणि भाजप या दोन माजी मित्रपक्षांमध्ये विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून राजकीय घमासान सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने महाराष्ट्रातल्या आमदार निधी वाटपातील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आह��. आज यापुढे जाऊन आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून काही विशिष्ट गोष्टींवर चर्चा केल्याची माहिती काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.Complaints of Congress on distribution of MLA funds\nसोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करणे याचा अर्थ पडद्यामागे काही विशिष्ट हालचाली सुरू आहेत. या स्वरूपाने या गोष्टीकडे पाहिले गेले आहे. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. काँग्रेसच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय झाला आहे या विषयीची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली होती. आपण स्वतः या विषयात लक्ष घालून कॉंग्रेस आमदारांना अधिक निधी मिळेल हे पाहू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे नाना पटोले यांनी नंतर सांगितले होते.\nपंतप्रधानांनी मोजली काँग्रेसची पापे : नरेंद्र मोदी म्हणाले, … अन्यथा लाहोरवर तिरंगा फडकला असता\nया पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करणे आणि त्यांच्याशी काही विशिष्ट विषयांवर चर्चा करणे याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे.\nआमदार निधी वाटपात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिल्याचा बातम्या सुमारे महिनाभरापूर्वी आल्या होत्या. या संदर्भातील आकडेवारी देखील त्या बातम्यांमध्ये देण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदारांना काँग्रेस आमदारांची पेक्षा दुप्पट निधी मिळाल्याचे दिसत होते, तसेच शिवसेनेचे आमदार देखील कमी निधीचे धनी झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून या विषयात लक्ष घालण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळा राजकीय संदेश दिल्याचे मानण्यात येत आहे…\nकोर्लई गावात शिवसैनिक – भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने ; खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांची रश्मी ठाकरेंशीही गद्दारी; सोमय्यांचा नवा आरोप\nशिवसेना नेतृत्वाचा भाजपशी पंगा; शिवसैनिकांची राष्ट्रवादीशी झुंज…\nFARHAN WEDS SHIBANI : मराठमोळ्या पद्धतीने होणार फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं लग्न ; खंडाळ्यात रंगण��र सोहळा\nशिवजयंती मिरवणूक यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थ���क शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nनेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/5557", "date_download": "2023-02-04T05:51:47Z", "digest": "sha1:6TIO42JEBBXIWVY6BXQUBXQK53A5PBHG", "length": 19766, "nlines": 109, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "महानायक वसंतराव नाईक यांचा जीवनपट.. – Purogami Sandesh", "raw_content": "\nमहानायक वसंतराव नाईक यांचा जीवनपट..\nमहानायक वसंतराव नाईक यांचा जीवनपट..\n🔸माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख\nमहानायक,हरितक्रांतीचे प्रणेते,आदर्श पंचायतराज योजनेचे प्रणेते,नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, एक आदर्श मुख्यमंत्री अशा अनेक नावांची गुंफण आपल्या लाडक्या नेत्यांना म्हणजेच मा. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना लाभलेली आहे.त्यांचा जन्म यवतमाळ येथील पुसद तालुक्यातील गहुली या गावी १ जुलै १९१३ साली झाला.त्यांच्या वडिलांचे नाव फुलसिंग चत्रुसिंग राठोड तर आईचे नाव हुणकीबाई होते.चत्रुसिंग राठोड म्हणजेच त्यांचे आजोबा हे तांड्याचे प्रमुख असल्याने त्यांना “नायक” म्हणून संबोधल्या जाऊ लागले.वसंतराव नाईक यांचे प्राथमिक शिक्षण उमरी,पोहरादेवी अशा निकटच्या गावी झाले.प्रतिकूल परिस्थिती आणि शिक्षणाची जिद्द यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच खडतर प्रवासाला आणि संकटाशी झुंज द्यायला सुरुवात केली.\nप्राथमिक शिक्षण पूर्ण होताच त्यांनी नागपूरच्या मेरिस महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १९३३ मध्ये नेलसीटी हायस्कुलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यानंतर १९३७ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए व १९४० साली एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण होऊन १९४१ मध्ये मा.पंजाबराव देशमुख यांच्या सोबत यवतमाळ,पुसद येथे वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली.त्यांनी गोरगरिबांच्या वेदना, जगण्यासाठी करावी लागलेली धडपड,शेतकऱ्यांच्या व्यथा,मजूर वर्गांचे शोषण,पाणीटंचाई,दुष्काळ ह्या सगळ्या समस्या अतिशय जवळून बघितले असल्याने ह्या सगळ्यांवर काहीतरी उपाय निघायला हवा,हे त्यांना मनोमन वाटायचे.समाजात असलेली विषमता मिटवण्यासाठी त्यांनी १६ जुलै १९४१ रोजी वत्सला घाटे नामक ब्राम्हण कन्येशी विवाह करून समाजहितासाठी झटण्याचे ठरवले आणि यातूनच त्यांचा संबंध राजकारणात जोडला जाऊ लागला.\nसर्वात आधी त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी व त्यांच्या दुःख निवारणासाठी ७४ कलम पास व्हावे यासाठी धडपड करण्यास सुरुवात केली व त्यांचे हे कार्य बघून ते लोका��च्या पसंतीस उतरू लागले.त्यामुळे ते १९४३ साली निवडणूक जिंकून पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष झाले व आपल्याला मिळालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ उचलून त्यांनी लोकोत्तरांची कामे करण्यास सुरुवात केली.त्यांच्या ह्या कार्याला पाहून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष फार चकित झाले आणि त्यांनी नाईक साहेबांना काँग्रेस पक्षात येण्याची विनंती केली.त्यांच्या या विनंतीला मान देऊन त्यांनी १९४६ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्याच वर्षी ते पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले.त्यांनी त्यानंतर तालुकाध्यक्ष, मध्यप्रदेश सहकारी बँकेचे संचालक अशा विविध पदे भूषवून १९५६ साली उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.गोरगरिबांच्या समस्येला जाणून त्यांनी भूदान चळवळीला पाठींबा देऊन ७०००एकर हुन अधिक जमिनी भूदान म्हणून घोषित केले.त्यांनी त्यानंतर १९५७ साली कृषिमंत्री पदाची शपथ घेतली व कृषिपयोगी कार्य करण्यास अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली.कृषिक्षेत्रात कोणकोणते बदल अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी विविध देशांना त्यांना भेटी सुद्धा दिल्या.त्यांचे लोकोपयोगी कार्य दिवसेंदिवस वाढत जाऊ लागले आणि याचमुळे नाईक साहेब १९६२ साली पुन्हा महसूलमंत्री झाले.१९६३ साली मा.माजी मुख्यमंत्री मारोतराव कंडमवार यांचे निधन झाले व मुख्यमंत्री पद रिक्त झाले त्याचवर्षी मा.नाईक साहेब मुख्यमंत्री पदावर निवडून आले आणि सुमारे ११ वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी विविध योजना आखू लागले.\nत्या योजनेत पंचायतराज योजना,जायकवाडी,भुजनी,एम्स,अंबरवर्धा येथील धरणाला कालवे जोडून गोरगरिबांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवणे,कोराडी, पारस,खापरखेर्डा येथे विद्युत प्रकल्पाची सुरुवात करून अनेक शेतकऱ्यांच्या समस्येचे निवारण करणे असे विविध उपक्रम त्यांनी राबविले. कोयना धरणाच्या क्षेत्राखालील गावात ज्यावेळी भूकंप होऊन अनेक घरे ओसाड पडली त्यावेळी त्यांनीच त्या गावाचे पुनर्वसन केले. त्यांच्या कारकिर्दीतच कृषिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि गोरगरिबांच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्यांनी मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध करून १९७० साली सिडकोची सुद्धा स्थापना केली व मजूर वर्गांच्या समस्येचे सुद्धा निवारण केले.एवढेच नव्हे तर त्यांनी कृष��विद्यापीठाची सुद्धा स्थापना केली जेणेकरून कृषी उत्पादनात नेहमी वाढ होऊन महाराष्ट्रात हरितक्रांती घडून यावी.याचबरोबर धवलक्रांती,उद्योजकांना आर्थिक साहाय्य देऊन उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणने हे सगळे महान कार्य आपले एकमेव नेते मा.श्री.वसंतरावजी नाईक साहेबच करू शकले.एवढे सगळे महान कार्य करून शेवटी २० फेब्रुवारी १९७५ साली मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला.\nजिथपर्यंत ते राजकारणात होते तिथपर्यंत त्यांचे विरोधकही त्यांना खूप मान द्यायचे आणि त्यांना नाईक साहेब ह्याच नावाने संबोधायचे.आजपर्यंत असा एकही नेता झालेला नाही जो ११ वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवू शकेल.आपला एकमेव नेता मा.नाईक साहेब यांनीच ही कामगिरी करून दाखवली.त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की,मनात इच्छा असेल तर समाजातील तळागाळातील साधा माणूस सुद्धा उंच भरारी घेऊ शकतो.चांगल्या कार्याची इच्छा जर आपल्या मनात असेल आणि आपल्या जिद्दीला जर मेहनतीची जोड असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही.त्यामुळे आपल्यात नाईक साहेबांसारखे लोकोपयोगी कार्य करण्याची इच्छा जागृत व्हायला हवी.चला तर मग आपण नाईक साहेबांच्या प्रतिमेला नाही तर त्यांच्या कार्याला पुजू.फक्त पूजन करून काही होणार नाही तर त्यांच्या कार्याला पुनर्स्थापित करू आणि आपला महाराष्ट्र आणि त्याचबरोबर संपूर्ण भारत देशाला सुजलाम्,सुफलाम् बनवू….\nयवतमाळ नागपुर चंद्रपूर लेख\nझाडीबोली साहित्य मंडळातर्फे दरवर्षी १ जुलै हा दिवस झाडी शब्दसाधक दिवस म्हणून साजरा करणार ..\nडॉ. मनमोहन सिंग, माजी प्रधानमंत्री यांचा वर्धा जिल्हा दौरा – एक अनुभव\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nकष्टकरी महिलांचे प्रेरणा स्थान माता रमाई आणि सुशिक्षित महिलांचे \n…अन्न हे औषधासमान खावे, नाहीतर भविष्यात \nपहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्���ा माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13352", "date_download": "2023-02-04T06:49:39Z", "digest": "sha1:OC7MRYCVIQPQCYKMQLKU3FVPZLT6LLH4", "length": 13414, "nlines": 129, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "लंपी स्किन डीसिज ( चर्मरोग ) या रोगाचे लसीकरण प्रारंभ – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/लंपी स्किन डीसिज ( चर्मरोग ) या रोगाचे लसीकरण प्रारंभ\nलंपी स्किन डीसिज ( चर्मरोग ) या रोगाचे लसीकरण प्रारंभ\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nपशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 तरोडा अंतर्गत\nवर्धा:-तरोडा, सावली, मदनी ,साखरा या गावांमध्ये लंबी या चर्म रोगाच्या लसीकरण कार्याला सुरुवात झालेली आहे. ही लस मोफत आहे .कोणत्याही प्रकारचा सेवा शुल्क घेतल्या जात नाही हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे सुरू झालेले आहे .सन 2020 या रोगाचे बरेच रुग्ण होते परंतु सध्या तरी या रोगाचे रुग्ण या परिसरात आढळलेले नाही,\nतरी पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारचा सेवाशुल्क न घेता त्या रुग्णावर उपचार करण्यात येईल असे आव्हान पशुवैद्यकीय दवाखाना तरोडा चे संस्थाप्रमुख डॉ. प्रदीप थूल यांनी केलेले आहे .\nपशुवैद्यकीय दवाखान्याचे परिचर सतत गैरहजर असल्यामुळे डॉ.थूल यांना खूप त्रास होतो तरीही ते दिवस रात्र मेहनत करून सेवा देण्याचे कार्य अविरत करत आहे.\nआज सावली या गावांमध्ये 200 गाय व बैलांना लंपी स्किन डिसीज या रोगाचे लसीकरण घरोघरी जाऊन केलेले आहे या लसीकरण कार्याला सुरज गुळघाने ,(सामाजिक कार्यकर्ता) कृष्णा गुळघाने ( दुग्ध व्यवसायिक) नारायण वाघमारे, प्रवीण चांभारे, अमोल किमांडे गणेश तीमांडे, महेश कलोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.\nPrevious जुगारी कंपनीची बॉलिवूडमधील चित्रपटाला स्पॉन्सरशिप\nNext आठवले समाजकार्य महाविद्यालयात “शाश्वत विकास” विषयावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/kkr-journey-came-to-end-in-ipl6/", "date_download": "2023-02-04T06:16:13Z", "digest": "sha1:S3W2VJC3D7AQZFDNS7N2N5K5CWG4OGDD", "length": 5635, "nlines": 104, "source_domain": "m4marathi.com", "title": "गतविजेते केकेआरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात…..! – m4marathi", "raw_content": "\nगतविजेते केकेआरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात���..\nआयपीएल च्या ५व्या पर्वातील विजेते कोलकाता नाईट रायडर्सचे आयपीएल-६ मधील आव्हान संपुष्टात आले असून आज पुणे वारीयार्स इंडियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना ७ धावांनी पराभव पत्करावा लागला.\nआजच्या सामन्यातील कोलकाताच्या डावातील १८ वे षटक अतिशय वादग्रस्त ठरले. युसूफ पठाण ७२ धावांवर बहारदार फलंदाजी करत कोलकाताला विजय मिळवून देईल असे वाटत असतांनाच तो वादग्रस्तरीत्या धावबाद झाला. युसुफ पार्नेलच्‍या चेंडूवर चोरटी धाव घेत असतांना पार्नेलने दोन्ही हातांनी युसुफला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी युसुफने पायाने चेंडू दूर लोटत धाव पूर्ण केली. मात्र पंचांनी युसुफला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याच्या मुद्द्यावरून धावबाद घोषित केले.\nमात्र पार्नेल दोषी असल्याने आपल्याला संशयाचा फायदा मिळायला हवा म्हणून युसुफ यावर नाराज झाला.\nचीअर गर्ल्स नाचविल्याशिवाय IPL चं खेळ पूर्ण होऊ शकत नाही का\nचॅंपियन्स ट्रॉफी… चॅंपियन विना…..\nआय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/maharashtra-under-third-wave-of-covid19/", "date_download": "2023-02-04T05:53:37Z", "digest": "sha1:7EBMQHOFGP2KQNIL3WFQQMVOZQHWINYU", "length": 26123, "nlines": 281, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "महाराष्ट्रात तिसरी लहर - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » महाराष्ट्रात तिसरी लहर\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकहर बरसण्याआधी शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मोर्चेबांधणी सुरु\nतिसरी कसम घेतल्यासारखे कोवीड फिरुन तिसर्‍या लाटेवर स्वार होऊन थैमान घालण्यास सज्ज आहे. त्याच्या प्रकृतीनुसार दरवेळेस तो नवनवीन व्हेरियंटसह हल्ला बोल करीत असतो या वेळेस ओमिक्रॉन व्हेरियंटच्या स्वरूपात कामाला लागला आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेकडून ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंट पेक्षा अधिक घातक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसचा आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा म्युटेशन झालेला विषाणू आहे. यामध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, शास्त्रज्ञांनी याचं वर्णन “भयावह” आणि आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वात वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.\nकेंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात फेब्रुवारी 2021 मध्ये आढळून आलेल्या डेल्टा व्हेरियंट मध्ये स्पाईक प्रोटीनमध्ये 8 म्युटेशन आढळून आले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये डेल्टापेक्षा खूप जास्त प्रमाणात म्युटेशन झालेत. ओमिक्रॉन व्हेरियंट मध्ये एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीन वर आढळल आहेत. या दोन व्हेरियंटनधील विशेष फरक म्हणजे शरिरातील पेशींच्या ज्या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो, याचा अभ्यास केला असता ओमिक्रॉनमध्ये 10 म्युटेशन, तर जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण होण्याची भीती जास्त असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतंय.\nराज्यात गेल्या दहा दिवसांत रुग्णसंख्या चारपटींहून अधिक वाढली आहे. परंतु तूर्तास नवीन रुग्णांच्या तुलनेत मृत्यू कमी (०.४४ टक्के) असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालात दिसत आहे. २२ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ दरम्यान राज्यात दहा दिवसांत एकूण १५८ मृत्यू झाले, हे विशेष.\nदेशातील ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून येथे दहा दिवसांत झटपट करोनाचे संक्रमण वाढण्याची गती बघता हा विषाणू पाय पसरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. अहवालानुसार २२ डिसेंबर २०२१ ते 10 जानेवारी २०२० या दहा दिवसांत राज्यात करोनाचे 45 हजार ८२५ नवीन रुग्ण आढळले.\nगेल्या तीन दिवसांतील आकडेवारी दोन हजारांपेक्षा जास्त आहे. २४ तासांमध्ये जिल्ह्यात ८३२ नवे बाधित आढळून आले आहे. यात शहरातील ७२३ जणांचा समावेश असून ग्रामीण भागातील ८० जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील २९ जण बाधित आढळले.\nत्यामुळे बाधितांची संख्या ४ लाख ९७ हजार ५८८ पर्यंत पोहोचली आहे. तीन जानेवारीपासून बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आठवडाभरात ३ हजार २६२ बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा, महापालिका प्रशासनाने निर्बंध जाहीर केले असून नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nराज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असतानाच नागपुरात 133 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने प्रशासन काळजीत पडले. सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या अचानक तीन आकडी आली आहे. निर्बंध घातल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली.\nसरकारकडून निर्बंध लावण्यास सुरुवात\nराज्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झालाय असं तज्ञांचं मत असून कोरोनाचे आकडे भयंकर पद्धतीनं वाढत आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर रविवारी रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.\n15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद\nस्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद\nसर्व पर्यटन स्थळं बंद\nप्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे\nहॉटेल रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे.\nसरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना ��िषेध\nडोमॅस्टिक फ्लाईट्ससोबतच ट्रेन, रोड-वे ने राज्यात प्रवास करत यायचे असल्यास संपूर्ण लसीकरण किंवा आरटीपीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट 75 तासांपूर्वीचा बंधनकारक आहे. ड्रायव्हर, क्लीनर आणि स्टाफला देखील नियम लागू आहेत. धार्मिक स्थळांबाबत मात्र नियमावलीत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.\nराज्यातील मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण\nमहाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यात आंणखिही काही नाव सामील होण्याची शक्यता आहे.\nकोरोनाच्या आताच्या परिस्थितीवर लॉकडाऊनचा निर्णय नाही. लॉकडाऊनविषयी कुठेही चर्चा नाही असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. बेड आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर पुढील निर्णय घेतल्या जातील असेही सांगण्यात आले आहे.\n’2 आउट ऑफ 3’ फॉर्म्युला\nओमायक्रॉनच्या वाढता धोका रोखण्यासाठीच्या उपाय योजनांबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याबाबत अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या सार्वजनिक आरोग्याच्या प्राध्यापिका डॉ. लीना वेन यांनी ’2 आउट ऑफ 3’ चा फॉर्म्युला सांगितला आहे. या फॉर्म्युलानुसार कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व लोकांनी तीनपैकी किमान दोन संरक्षणात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी लस, मास्किंग आणि चाचणी हे तीन संरक्षणात्मक नियम प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.\nअनुसूचित जाती नवबौद्ध विद्यार्थी वसतीगृह उभारणीला प्रशासकीय मान्यता\nआता ग्रामीण भागातील प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४...\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी...\nमोटारसायकल चोराला ठोकल्या बेड्या; ९ लाखाच्या २७...\nटोरंट कंपनी विरोधात मनसे आमदार राजू पाटील यांची हरकत\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा��वर स्कॉर्पिओ कार...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ashi_Pakhare_Yeti_Aanik", "date_download": "2023-02-04T05:50:35Z", "digest": "sha1:7N3G64Z36KBDZSIIIHWE4XN4TXDG4MVG", "length": 26569, "nlines": 68, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "अशी पाखरे येती आणिक | Ashi Pakhare Yeti Aanik | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअशी पाखरे येती आणिक\nअशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती\nदोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती\nजरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती\nफुलून येता फूल बोलले\nमी मरणावर हृदय तोलले\nनव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती\nहात एक तो हळू थरथरला\nदेवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती\nकुठे कुणाच्या घडल्या भेटी\nगीत एक मोहरले ओठी\nत्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती\nगीत - मंगेश पाडगांवकर\nसंगीत - यशवंत देव\nस्वर - सुधीर फडके\nगीत प्रकार - भावगीत\nबाबूजींची सगळी कारकीर्दच झळाळती.. १९४८चा 'वंदे मातरम्' आणि शेवटचा 'वीर सावरकर' या दोन देशभक्तीच्या स्तंभांच्या मध्ये बाबूजींनी भावभक्तीचा पट आपल्या स्वरांतून मांडला. केवढं वैविध्य, केवढं सामर्थ्य, केवढं ऐश्वर्य त्यांच्या संगीतात, गाण्यात. कुठून येतं हे सारं\n'बाबूजी' या तीन अक्षरांनी मराठी मनावर विलक्षण गारुड केलंय. इतकं की कुण्या हिंदी भाषिकाने कुणाला 'बाबूजी' अशी हाक मारली तरी आपल्याला दिसायला लागतो तो आपल्या बाबूजींचा सात्त्विक, तेजस्वी आणि तितकाच करारी चेहरा.. आणि कानाला ऐेकू येऊ लागतात किती तरी अवीट गोडीची गाणी.\nकॉलेजमध्ये असताना 'जातायेता उठतबसता' ओठांवर बाबूजींची गाणी असायची. संध्याकाळी मैत्रिणींच्या गप्पांतही ती असायची. सकाळी 'मंगलप्रभात', दुपारी 'कामगारांसाठी', रात्री 'आपली आवड' या सगळ्या कार्यक्रमांत ती ऐकू यायची. घरी टेपरेकॉर्डर आणल्यानंतर कॅसेट झिजेपर्यंत, टेप तुटेपर्यंत बाबूजींची गाणी वाजायची. घरातली मोठी माणसं गीतरामायणाच्या कथा सांगायची. भोवतालचं सगळं विश्व असं बाबूजींच्या गाण्यांनी भारलेलं असायचं.\nका आवडतात आपल्याला ही गाणी असा प्रश्‍न तेव्हा कधीच पडला नाही. फक्त एवढं जाणवायचं की ही गाणी विलक्षण गोड आहेत. त्या गाण्यात कुठला राग वापरलाय असा प्रश्‍न तेव्हा कधीच पडला नाही. फक्त एवढं जाणवायचं की ही गाणी विलक्षण गोड आहेत. त्या गाण्यात कुठला राग वापरलाय तो राग त्या वर्णनाला योग्य आहे का तो राग त्या वर्णनाला योग्य आहे का गाण्याची लय काय आहे गाण्याची लय काय आहे असे कुठलेही प्रश्‍न पडत नाहीत, कारण आपण जे ऐकतोय ते फार छान आहे, गोड आहे, श्रवणीय आहे हा विश्वास वाटायचा.\nपुलंनी म्हटलं होतं की एकाच वेळी सामान्यांची मान डोलणं आणि विद्वानाचा कान तृप्त होणं ही खरोखरच अवघड गोष्ट. पण बाबूजींनी ही अवघड गोष्ट प्रत्येक वेळेला खरी करून दाखवली आणि म्हणूनच कानसेन किंवा 'सूर'दास असणारे सामान्य रसिक आणि भीमसेनजी, वसंतराव, पुलं यांच्यासारखे जाणकारही त्यांच्या गाण्यावर लुब्ध झाले. खरं तर, बाबूजींनी अवघड गोष्ट खरी करून दाखवली, असं म्हणताना 'खरी करून दाखवली' हा वाक्यप्रयोग अयोग्यच वाटतो. कारण कलेत जिद्दीने एखाद्या वेळीच एखादी गोष्ट खरी करून दाखवता येते. प्रत्येक वेळेस नाही. कला जिद्दीने फुलत नाही तर जिव्हाळ्याने खुलते. बाबूजींनी या जिव्हाळ्यानेच आपली कला शिंपली. 'मुहब्बत बतायी नही जाती, जतायी जाती है' तसंच जिव्हाळा हा सांगून, बोलून दाखवता येत नाही तो अनुभवालाच येतो. तो हृदयात असेल तरच कंठातून व्यक्त होतो. बाबूजींच्या स्वरास्वरात हा जिव्हाळा आपल्याला जाणवतो, अनुभवाला येतो.\n'कुठे कुणाच्या घडल्या भेटी.. गीत एक मोहरले ओठी\nत्या जुळल्या हृदयांची गाथा.. सूर अजूनही गाती..'\nहे कडवं बाबूजींच्या गाण्याच्या बाबतीत किती खरं. गीतकार संगीतकाराची भेट व्हायची. बाबूजींच्या ओठावर गीत मोहरायचं. त्या सगळ्यांच्या जुळलेल्या हृदयाची गाथा आजच्या नव्या पिढीचे सूरही तितक्याच आत्मीयतेने गातायत. एकेका गाण्याला ६०/६५ वर्षं उलटून गेली तरी त्यातलं संगीत, गायन, काव्य आजही टवटवीत आहे.. का कारण या सगळ्या मंडळींनी जिव्हाळ्याने आपली कला शिंपली आणि म्हणून 'चिरंतनाची फुलं' त्याला लगडली.\n१९४८चा 'वंदे मातरम्' हा चित्रपट बाबूजींच्या यशोपता���ा भविष्यात फडकतच राहणार याची ग्वाही देणारा अगदी आरंभीचा चित्रपट. 'वेदमंत्राहून अम्हां वंद्य वंदे मातरम्' हा गदिमांच्या लेखणीतून सिद्ध झालेला मंत्र बाबूजींनी अशा काही तन्मयतेनं संगीतबद्ध केलाय, गायलाय एकेक अक्षर कान देऊन ऐकावं.\n'शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले' या ओळीतल्या 'निष्ठुरांशी' या शब्दावर बाबूजींनी असा काही आघात केलाय. त्यावरून त्या निष्ठुरांविषयी बाबूजींना किती आंतरिक क्रोध होता, हे त्यांच्या उच्चारातूनही समजू शकतं. त्या गाण्याची सत्तरी जवळ आलीय, पण बाबूजींच्या स्वरस्पर्शाने ते गाणं चिरतरुण झालंय \nबाबूजींच्या उच्चारांविषयी तर इतकी मोठी, बुजुर्ग मंडळी बोलली आहेत. ऋषि, क्रूर, कृत, रुसवा या प्रत्येकातला 'रु' वेगळा आहे आणि तो बारकाव्यांनिशी ऐकायचा असेल तर बाबूजींचाच ऐकायला हवा. त्यांच्या 'श' आणि 'ष'बद्दल आणखी विशेष मग काय सांगायचं जर्मन भाषेत 'श' आणि 'ष' यांचा उच्चार वेगळा आहे हे जेव्हा आजची कॉलेजमध्ये जर्मन शिकणारी मुलं सांगतात, तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं की अरे हा उच्चार आपल्या संस्कृतात आणि मराठीतही वेगळाच आहे. जर्मनांनी जो सांभाळलाय तो आपण मात्र गमावतोय.. पण बाबूजींनी गातानाही उच्चारांचे हे बारकावे किती मनापासून जपले. आणि आपण काही वेगळं करतोय हा भावही त्यांच्या मनात येण्याचं कारण नव्हतं, कारण भाषा ही अशीच बोलली जाते, हाच त्यांचा विचार होता. आज 'ष'चा योग्य उच्चार जर कोणी करत असेल तर अगदी बाबूजींसारखा 'ष' येतो हं तुझा असं म्हटलं जातं. यातच त्यांच्या उच्चाराचं सारंसार आलं.\nबाबूजींची गाणी ऐकताना जाणवतं की बाबूजी गाणं गायचे नाहीत तर गाणं सांगायचे. कथा हातात पानं घेऊन वाचणं आणि कथा रंगवून सांगणं यात जो फरक आहे तोच गाणं सांगितलं गेल्यामुळे त्याचा अर्थ, आशय सहज उलगडत जातो. उदाहरणार्थ गीतरामायणातलं पहिलं गाणं. 'कुशलव रामायण गाती'. गदिमांच्या शब्दांनी हा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि बाबूजींच्या सांगण्याने तो प्रसंग जिवंत होतो.\nफुलापरी ते ओठ उमलती, सुगंधसे स्वर भुवनी झुलती\nकर्णभूषणे कुंडल डुलती.. संगती वीणा झंकारती..\nहे कडवं बाबूजींच्या स्वरांतून ऐकताना तर रामाने आरंभलेल्या यज्ञप्रसंगी आपण उपस्थित असल्याचाच भास होतो.\n'त्या तिथे, पलीकडे, तिकडे..' या गाण्यातही जसा आपण एरवी पत्ता सांगतो, तसाच पत्ता संग���तातून बाबूजींनी सांगितलाय, आपण सांगतो ना.. सरळ जा (मग क्षणभर थांबतो आपण).. डावीकडे वळा (पुन्हा क्षणभर थांबतो आपण) उजवीकडे वळा (क्षणभराचा पॉज) कारण ऐकणार्‍याच्या मनात आपण जाण्याचा मार्ग दृढ करण्यासाठी एक क्षण त्याला दिलेला असतो. सरळ जा, डावीकडे वळा, उजवीकडे वळा असं एका दमात आपण सांगत नाही. अगदी तसंच त्या तिथे (पॉज) पलीकडे (पॉज) तिकडे.. पत्ता सांगतानाच्या या पॉजचं महत्त्व बाबूजींना माहीत होतं. सांगावं कसं हे माहीत होतं म्हणून ते आपसूक त्यांच्या चालीतही आलं.\nसंगीतकाराची जबाबदारी फार मोठी असते. कवी कविता लिहितो. वाचणार्‍याने ती आपल्या मतीने, पूर्वानुभावाने, मनस्थितीनुसार वाचायची असते, त्यामुळे प्रत्येक वाचणार्‍यासाठी त्या कवितेचा अर्थ वेगळा असू शकतो, पण एकदा ती कविता चालीत बांधली गेली, की मग तिच्या अर्थाला वेगवेगळे डायमेन्शन्स उरतातच असं नाही. त्या चालीनुसार, स्वरानुसारच मग त्या कवितेचा अर्थ केला जातो. त्यामुळे कवीला नेमकं काय म्हणायचंय हे संगीतकाराला समजून घेऊनच चाल करावी लागते. बाबूजींची काव्याची जाण उत्तमच होती. गीतकाराला नेमकं काय सांगायचंय हे त्यांना बरोबर लक्षात येत होतं म्हणूनच गीतरामायणातल्या प्रत्येक गाण्यात सगळ्या कडव्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच चाल असं घडत नाही. 'धन्य मी शबरी श्रीरामा'.. या गाण्यात शबरी खूप समाधानानं रामाच्या येण्याचं वर्णन करतेय.. पण लक्ष्मणाच्या चेहर्‍यावर त्या उष्ट्या बोरांबद्दल संशय दिसल्यावर शबरी अस्वस्थ होते आणि त्या कडव्याची चाल ही बदलते. 'का सौमित्रि शंकित दृष्टी' या ओळीत शबरीची अस्वस्थता आपोआप प्रत्ययाला येते हा जिवंतपणा ' या ओळीत शबरीची अस्वस्थता आपोआप प्रत्ययाला येते हा जिवंतपणा ही काव्याची यथार्थ जाण \nसंगीतकाराला कवीचं मन तर गायकाला नायकाचं मन समजून घ्यावं लागतं. नायकाची भावस्थिती, चित्रपटातला नेमका प्रसंग, नायकाचं एकूण व्यक्तिमत्त्व या सगळ्या गोष्टी गायकाला माहीत असाव्या लागतात. सुधीर मोघ्यांनी एका लेखात छान म्हटलंय, 'बाबूजी हे फक्त गायक नव्हते तर ते चांगले नायकही होते.' 'हा माझा मार्ग एकला' गाण्यात एकाकी, थकलेला, खोकणारा नायक राजा परांजपे फक्त त्या दृश्यातूनच नाही तर बाबूजींच्या आवाजातून, गाण्यातूनही आपल्या हृदयाला जाऊन भिडतो.\nया त्यांच्या अशा एकापेक्षा एक सरस, प्रभावी चाली ऐकून थोर संगीतकार अनिल बिश्वास म्हणाले होते, 'much of what he composed is pure gold' बावनकशी सोनं आहे त्यांचं काम. या सोन्याचे कितीतरी कंठे गायकांच्या कंठात शोभून दिसले. आशाबाईंच्या गळ्याचा दागिना आशाबाईंना शोभेल असाच. तोच हार बाबूजींनी माणिकबाईंना दिला नाही. माणिकबाईंच्या गळ्याची खासियत लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगळ्या नक्षीकामाचा हार घडवला.\nज्वेलर्सची रेडिमेड अलंकारांची दुकानं आणि गिऱ्हाईकाच्या देहयष्टीला शोभून दिसेल असा made to order दागिने घडवून देणारा पिढीजात पेढीवरचा सोनार यात जो फरक अगदी तोच या सोनाराचे दागिने त्यांच्या समकालीनांना तर आवडलेच पण बालगंधर्व, हिराबाईंसारख्या बुजुर्गांनाही आवडले. हे दोघं म्हणजे बाबूजींची दैवतच. या दोघांनीही बाबूजींनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रेमाने गायली. बालगंधर्व आपल्या संगीत दिग्दर्शनात गातायात केवढा आनंदाचा क्षण बाबूजींच्या जीवनातला \nबालगंधर्वांचा फार लोभ बाबूजींच्या संगीतावर. गीतरामायणातलं 'पराधीन आहे जगती' हे गाणं ऐकल्यावर बालगंधर्व म्हणाले होते, 'देवा, अशा चाली मिळत राहिल्या तर आमच्या स्वयंवरासारखीच ही पदं घराघरांत पोहोचतील'.. किती खरं ठरलं बालगंधर्वांचे वचन \nबाबूजींचं संगीत बालगंधर्वांना आवडलं, बाबूजींच्या समकालीनांना आवडलं, आजच्या नव्या पिढीलाही आवडतंय. त्यांच्या गाण्यांशिवाय वाद्यवृंदाचा कार्यक्रम पूर्ण होत नाही. काय होतं त्यांच्या संगीतात सौंदर्यातला सा, रेशीम मुलायमतेतला रे, गांभीर्यातला ग, माधुर्यातला म, प्रसन्‍नतेला प, उत्तमतेच्या ध्यासातला ध, नितळतेतला नि.. या गुणांनी परिपूर्ण असं त्यांचं संगीत होतं. राम शेवाळकर म्हणतात, 'सात स्वर तर बाबूजींच्या गळ्यात होतेच. पण त्यांचा संवेदनशील समाजमनस्क पैलू हा त्यांचा आठवा स्वर होता.' हा आठवा स्वर गळ्यात असेल तर सप्तसूरांना अधिक झळाळी प्राप्त होते.\nबाबूजींची सगळी कारकीर्दच झळाळती १९४८चा 'वंदे मातरम्' आणि शेवटचा 'वीर सावरकर' या दोन देशभक्तीच्या स्तंभांच्या मध्ये बाबूजींनी भावभक्तीचा पट आपल्या स्वरांतून मांडला.\nकेवढं वैविध्य, केवढं सामर्थ्य, केवढं ऐश्वर्य त्यांच्या संगीतात, गाण्यात. कुठून येतं हे सारं गालिबसाहेबांना कुणी तरी अगदी असंच विचारलं तेव्हा त्यांनी एवढंच म्हटलं, 'आते है गैब से यह मजामिन खयालों मे..' हे प्रतिभेने ���धळलेले मोती आहेत. अर्थात सारं श्रेय प्रतिभेलाच देणं योग्य नाही. त्यात प्रज्ञा आहे, प्रयत्‍न आहे, प्रेरणा आहे.\nचिंतन, मनन, निदिध्यास आहे, बौद्धिक, भावनिक, मानसिक सामर्थ्य आहे. जिव्हाळा, जिज्ञासा, जिवंतपणा आहे..\nसगळं आहे आहे, असं सांगतानाही त्यांच्या संगी* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.ताचं, गायनाचं पूर्णत्वाने वर्णन करता आलं असं वाटतच नाही आणि म्हणून ते वर्णन करण्यासाठी फक्त दोनच शब्द हाताशी उरतात-\n* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.\n* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nजा जा रानीच्या पांखरा तू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/educational/806/", "date_download": "2023-02-04T05:50:37Z", "digest": "sha1:VMAHHYIRVSV2IKM4CAJUHWAHXXPHY2WV", "length": 8286, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "वीसपेक्षा कमी पटाच्या शाळांना अभय - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome शैक्षणिक वीसपेक्षा कमी पटाच्या शाळांना अभय\nवीसपेक्षा कमी पटाच्या शाळांना अभय\nमुंबई – वर्गाचा पट 20 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा बंद पडू देणार नाही, असे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला दिले आहे. परिषदेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. 5) तावडे यांची भेट घेतली; त्या वेळी ते बोलत होते.\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, जुन्या निकषांप्रमाणे 2013-14 ची संचमान्यता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना, पाय���भूतपेक्षा अधिक वाढीव पदांना मान्यता, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍त्या आणि आवश्‍यक तेथे शिक्षकभरती या मुद्द्यांवर संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन तावडे यांनी दिले. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे राज्य सदस्य सुधीर घागस, ज्ञानेश्‍वर गोसावी, अनिल बोरनारे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध माध्यमिक शाळा संहितेप्रमाणे, चिपळूणकर अहवालाप्रमाणे, 25 नोव्हेंबर 2005 च्या सरकारी निर्णयानुसार, की 23 ऑक्‍टोबर 2013 च्या निर्णयानुसार मान्य करावा, याबाबत सरकारने प्रचंड घोळ घातला आहे. राज्य सरकारच्या 23 ऑक्‍टोबर 2013 च्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या गोंधळात भर पडली आहे. त्यामुळे एकही कर्मचारी अतिरिक्त होणार नाही, ही भूमिका घेऊन आकृतिबंध मंजूर करण्यात येईल, असे तावडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.\nPrevious articleजिल्‍हा परिषद, गोंदिया\nNext articleराज्यपालांना अवगत केल्या समस्या\nदर्जेदार व संस्कारित शिक्षणामुळे साधता येईल प्रगती : जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले\nलोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे स्पर्धा परिक्षेवर व्याख्यान उद्या गोंदियात\nदहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना,परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/other/recipes/agra-ka-petha-is-made-and-can-we-make-it-at-home", "date_download": "2023-02-04T06:52:30Z", "digest": "sha1:WLNU4FNSBRAFMIIGG7ATOHFXHVS7M7QT", "length": 5120, "nlines": 36, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "आग्राचा पेठा कशापासून बनतो? तुम्ही घरी पण बनवू शकता, वाचा रेसिपी", "raw_content": "\nआग्राचा पेठा कशापासून बनतो तुम्ही घरी पण बनवू शकता, वाचा रेसिपी\nआग्रा प्रथम ताजमहालसाठी आणि दुसरे म्हणजे पेठांसाठी ओळखले जाते. होय, आग्राची पेठा खूप प्रसिद्ध आहे,\nआग्रा प्रथम ताजमहालसाठी आणि दुसरे म्हणजे पेठांसाठी ओळखले जाते. होय, आग्राची पेठा खूप प्रसिद्ध आहे, जो तिथे जातो तो ही स्वादिष्ट गो��� खाल्ल्याशिवाय परत येत नाही. आगरा पेठा तोंडात घातल्याबरोबर वितळते आणि अप्रतिम चव येते. आता पेठेचा एवढा आस्वाद घेताना तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की ते कशापासून बनवले जाते, ज्यामुळे त्याचा गोडवा इतका विरघळतो, तो कसा बनवला जातो आणि तुम्ही घरी कसा बनवू शकता हे जाणून घ्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमची आवडती आगरा का पेठा ही भाजीपासून बनवली जाते जी क्वचितच लोकांना आवडत असेल, होय पेठा कोहळापासून बनवला जातो. पण हा पांढरा कोहळा आहे ज्याला स्थानिक भाषेत कुम्हडा म्हणतात.\nसर्व प्रथम तुम्हाला एक मोठा पांढरा कोहळा घ्यावा लागेल. हा कोहळा नैसर्गिकरित्या गोड असल्याने त्यात जास्त साखर टाकली जात नाही. आता कोहळा कापून त्यातील सोललेल्या बिया आणि लगदा काढून अलगद ठेवा. कोहळाच्या लगद्याचे छोटे तुकडे करा आणि काटाच्या मदतीने छिद्र करा.\nआता एक चमचा पांढरा खाद्य चुना घेऊन पाण्यात मिसळा आणि त्यात कोहळाचे तुकडे टाका. ते 2 तास चांगले भिजवा आणि नंतर पाण्याने धुवा. आता एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात कोहळाचे तुकडे मऊ आणि पारदर्शक होईपर्यंत शिजवा.\nयासोबतच दुसर्‍या भांड्यात पाणी आणि साखरेचे द्रावण तयार करून मंद आचेवर शिजवत राहा, जोपर्यंत चांगला सिरप तयार होत नाही. आता त्यात थोडा लिंबाचा रस आणि वेलची घाला, तुम्ही केवरा देखील घालू शकता. कोहळाचे तुकडे पूर्ण शिजल्यावर ते पाण्यातून बाहेर काढून जाळीवर ठेवावे म्हणजे अतिरिक्त पाणी निघून जाईल. आता ते साखरेच्या पाकात मिसळा, साखरेच्या पाकात थोडा वेळ भिजवू द्या आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2022/12/blog-post_85.html", "date_download": "2023-02-04T06:37:25Z", "digest": "sha1:Q3IEIQJLCESLPSX2MVEZTCYGM5ZKCZVV", "length": 23761, "nlines": 232, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "परलोकावर ईमान : : पैगंबरवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nपरलोकावर ईमान : : पैगंबरवाणी (हदीस)\nमाननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहने काही अनिवार्य बाबी निश्चित केल्या आहेत त्या नष्ट करू नये आणि काही गोष्टी निषिद्ध केल्या आहेत त्या करू नयेत आणि सीमा निश्चित केल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि काहींच्या बाबतीत त्याने न सांगता मौन बाळगले आहे तुम्ही त्यांच्या भानगडीत जाऊ नका.'' (हदीस : मिश्कात)\nमाननीय अबु हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''दुर्बल 'मोमिन' (ईमानधारक) च्या तुलनेत शक्तिशाली 'मोमिन' उत्तम आणि अल्लाह अधिक पसंत आहे आणि दोघांमध्ये चांगुलपणा व लाभ आहे आणि तू (परलोकात) लाभ देणाऱ्या वस्तूचा लोभी बन आणि आपल्या संकटांत अल्लाहपाशी मदत माग आणि धैर्य खचू देऊ नकोस आणि तुझ्यावर एखादे संकट कोसळल्यास मी असे केले तर असे होईल असा विचार न करता, अल्लाहने माझ्या नशिबी जे लिहिले, जे त्याने इच्छिले ते केले, असा विचार कर; कारण 'ओठ' (कदाचित) शैतानाच्या अनुसरणाचे द्वार उघडतात.'' (हदीस : मिश्कात)\nस्पष्टीकरण : या हदीसच्या पहिल्या भागाचा अर्थ आहे की एक तर तो मोमिन (ईमानधारक) आहे जो शारीरिक आणि काळजीवाहक क्षमता बाळगणारा असेल तर निश्चितच जेव्हा तो आपली सर्व क्षमता अल्लाहच्या मार्गात खर्च करील तर 'दीन'चे (जीवनधर्माचे) काम त्याच्या हातून अधिक होईल त्या व्यक्तीच्या तुलनेत जो दुर्बल आहे, ज्याची शारीरिक क्षमता चांगली नाही अथवा काळजीवाहक नाही, तेव्हा अल्लाहच्या मार्गात तोदेखील आपल्या क्षमतांचा वापर करील मात्र तितके काम तो करू शकणार नाही जितके पहिल्या मनुष्य करतो. यासाठी त्याला दुसऱ्याच्या तुलनेत बक्षीस अधिक मिळाले पाहिजे. दोघेही एकाच मार्गाचे म्हणजेच अल्लाहच्या मार्गाचे प्रवासी आहेत म्हणून या दुर्बल 'मोमिन'ला कमी काम केल्यामुळे बक्षीसापासून वंचित केले जाणार नाही. खरे तर शक्ती बाळगणाऱ्या 'मोमिन'ला हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्या शक्तीचा आदर करा, तिच्याद्वारे जितके पुढे जाऊ शकता तितके जा, दुर्बलता आल्यानंतर मनुष्य काही करू इच्छित असेल तरीही करू शकत नाही. आणि हदीसच्या श��वटच्या भागाचा अर्थ आहे की मोमिन आपल्या प्रकृती, उपाय व क्षमतेला सहारा बनवत नाही तर त्याच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की हे संकट माझ्या पालनकर्त्याकडून आले आहे, हा माझ्या सुधाराच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. अशाप्रकारे हे संकट त्याचे ईमानात (अल्लाहवरील श्रद्धेत) वाढ करण्याचे माध्यम बनते.\nआलाम-ए-रोज़गार को आसाॅ बना दिया\nजो ग़म हुआ, उसे ग़म-ए-जानाॅ बना दिया\nअर्थात : सांसारिक संकटांना सोपं बनविलं, जे दु:ख झालं, त्यास ईश्वराचं दु:ख बनविलं.\nमाननीय अबु सईद खुदरी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''मी ऐशोआराम आणि निष्काळजीपणाचे जीवन कसे व्यतीत करू शकतो, जेव्हा इसराफील (अ.) (अंतिम निवाड्याच्या (कयामतच्या) दिवशी जो मृतात्म्यांना जागे करण्यासाठी सूर नावाची तुतारी फुंकणार आहे तो देवदूत.) सूर (तुतारी) हातात घेऊन, कान लावून, मान झुकवून वाट पाहात आहेत की केव्हा आदेश येतो सूर फुंकण्याचा (अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या तुतारीची हकीकत कोणाला कशी कळणार (अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या तुतारीची हकीकत कोणाला कशी कळणार)'' लोकांनी विचारले, ''हे अल्लाहचे पैगंबर (स.))'' लोकांनी विचारले, ''हे अल्लाहचे पैगंबर (स.) मग आमच्यासाठी तुमचा काय आदेश आहे मग आमच्यासाठी तुमचा काय आदेश आहे'' पैगंबर म्हणाले, ''याचे पठण करीत राहा- 'हसबुनल्लाहु व निअमल-वकील.' (अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो योग्य कार्य घडविणारा आणि देखरेख करणारा आहे.)'' (हदीस : तिर्मिजी)\nस्पष्टीकरण : लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांची अस्वस्थता आणि काळजी पाहून आणि अधिकच उद्विग्न झाले आणि विचारले, ''जर आपली ही स्थिती आहे तर आमची काय स्थिती होईल सांगा, आम्ही काय करावे जेणेकरून त्या दिवशी सफल होऊ.'' पैगंबरांनी त्यांना सांगितले, ''अल्लाहवर विश्वास ठेवा, त्याच्या देखरेखीत जीवन व्यतीत करा, त्याच्या दासत्वात जीवन व्यतीत करणारे सफल होतील.''\nमाननीय इब्ने उमर यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''जर एखादा मनुष्य अंतिम निवाड्याच्या दिवशी आपल्या डोळयांनी पाहू इच्छित असेल तर त्याने या तीन सूरहचे पठण करावे- 'इज़श्शमसू कुव्विरत', 'व इज़स्समाउन फ़तरत' आणि 'इज़स्समाउन शक़्कत.' (या तीन्ही सूरहमध्ये अतिशय परिणामकारक पद्धतीने अंतिम निवाड्याच्या दिवसाचा आराखडा करण्यात आहे.) (ह��ीस : तिर्मिजी)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले 'यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा' (त्या दिवशी जमीन आपल्या सर्व स्थितींचे विवरण करील) आणि सहाबा (रजि.) (पैगंबरांचे सहकारी) यांना विचारले, ''स्थितीचे विवरण करण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय'' लोकांनी म्हटले, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे ज्ञान आहे.'' पैगंबर म्हणाले, ''जमीन अंतिम निवाड्याच्या दिवशी साक्ष देईल की अमुक पुरुष अथवा अमुक स्त्रीने माझ्या पाठीवर अमुक दिवशी आणि अमुक समयी सत्कर्म अथवा दुष्कर्म केले.'' हाच अर्थ आहे या आयतीचा. लोकांच्या या कर्मांना वरील आयतीत 'अख़्बार' म्हटले गेले आहे. (हदीस : तिर्मिजी)\nभारतात वैकल्पिक मीडियाचा नवा आयाम\nसंयमाने वागला तरच तुम्हाला यश लाभेल : पैगंबरवाणी (...\nअर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजर्षी शाहू महाराज, ब्राह्मणेत्तर चळवळ आणि वृत्तप...\n'सबका विकास'च्या प्रतिगामी मर्यादा\nसुंदर लेखांनी आणि विचारांनी सजलेलं आपलं साप्ताहिक\nइंग्रजांनी औद्योगिक क्रांती कशी साधली\n३० डिसेंबर २०२२ ते ०५ जानेवारी २०२३\nमनाला खटकत असणारी गोष्ट सोडून द्या आणि जी खटकत नसे...\nअर्रअद : : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nन्याय आधारित समाजाची स्थापना गरजेची -सय्यद सआदतुल्...\nचीन-अरब भागीदारी; नव्या पर्वाची नांदी\nमाणसातील दोन शक्तींचा संघर्ष\nपुरोगामी महाराष्ट्राला अधिक उदार, सहिष्णू व सेक्यु...\nलक्षवेधक \"नफरत छोड़ो, भारत जोड़ो\" पदयात्रा\nमानव विकासासाठी पूर्वअट लोकशाही\nस्वप्न साकार करण्यासाठी तर नव्हे ना\n२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२२\nपरलोकावर ईमान : : पैगंबरवाणी (हदीस)\nअर्रअद : : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमाणूस हा संमिश्र अस्तित्व आहे\nआंतरराज्य सीमावाद : राजकीय स्वार्थ साधण्याची खेळी\n१६ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२२\nक़तरने खेळाचे पावित्र्य जपले\nपोलीस ठाण्यांपासूनच मानवाधिकारांची पायमल्ली\nकेंद्र शासनाला अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यव...\nजगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज\nभाग्यावर ईमान : पैगंबरवाणी (हदीस)\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nगुजरात निवडणूक : काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी तर ...\n०९ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२२\nआयडिया ऑफ इंडिया संकटात\nसोपा विवाह आनंदी विवाह\nअल्लाह आणि त्याच्या पैगंबरावरील प्रेम : पैगंबरवाण...\nसूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nन्यायापासून वंचित भारतीय स्त्री\nगुजरात : उपेक्षित मुस्लिम आणि त्यांचा राजकीय सहभाग\nदेशातील धार्मिक स्वातंत्र्याला धोका\n०२ डिसेंबर ते०८ डिसेंबर २०२२\nकोव्हिडची तिसरी लाट आणि आपला प्रतिसाद\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समावेश असलेले वर्ष २०२१ आता निघून गेले आहे, अनेक गोष्टी त्याबरोबरही गेल्या आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण ...\nआर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय\nहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\n-सुनिल खोबरागडे (मुख्य संपादक, दै. जनतेचा महानायक) स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी, १९५० पासून राज्यघटनेचा अंमल या देशात सुरू झाला. य...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\nनैतिकते आणि भौतिकतेतील संतुलन साधण्यासाठी कुरआन का वाचावं\nफार कमी लोक हे सत्य लक्षात घेतात की मानवाला नैतिकता आणि भौतिकता यातील संतुलन साधने गरजेचे असते. मनुष्य दोन गोष्टींनी बनलेला आहे एक त्याचे हा...\nभारतातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, मुद्दे आणि आव्हाने\nजवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशात एक किंवा अधिक अल्पसंख्याक गट आहेत, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतःची वांशिक, सांस्...\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nआपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात....\nरमजान : चारित्र्य संवर्धनाची एक संधी\nखरे तर समाजातील टिचर, लीडर, लॉयर, इंजिनीअर, डॉक्टर, इन्स्पे्नटर, ऑडीटर, कलेक्टर, क्लार्क तसेच पुढारी, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, पती -पत्नी,...\nशोधन २३ मार्च २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2023-02-04T04:55:48Z", "digest": "sha1:SU2C7A6CJBN5RAPMTIIBJ6DASRCIUA4C", "length": 16088, "nlines": 256, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजने’चा राष्ट्रीय सन्मान - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजने’चा राष्ट्रीय सन्मान\nमुख्यमंत्री कृषी वाहिनी योजने’चा राष्ट्रीय सन्मान\nby वृत्त विभाग दिल्ली\nनवी दिल्ली, : मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती कंपनीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.\nकेंद्रीय नवीन व नवी करणीय ऊर्जा मंत्रालयाशी संलग्न इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या संस्थेच्यावतीने बुधवारी आयोजित कार्यक्रमात ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय नवीन व नवी करणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यावेळी उपस्थित होते. या समारंभात उत्कृष्ट पर्यावरणपूरक हरित ऊर्जा प्रकल्पाचा पुरस्कार महानिर्मिती कंपनीला प्रदान करण्यात आला. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\n‘शेतकरी आणि शेती’ यास केंद्रबिंदू धरत राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ सुरु केली. राज्यशासनाच्या महानिर्मिती कंपनी मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेंतर्गत सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण करून पारंपारिक उर्जेची बचत होत आहे व पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मितीही होत आहे. शेतीसाठी ही योजना प्रभावी ठरत असून पर्यावरण समृद्धीही साधली जात आहे. सौरऊर्जेचा वापर करून शेती सुजलाम-सुफलाम करण्याच्या राज्य शासनाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ऊर्जा आणि कृषी विकासालाही नवा आयाम मिळत आहे.\nT20 WC IND vs SCO : रोहित-राहुलकडून स्कॉटलंडची धुलाई; भारताचा सहज विजय\nमोदी सरकारच्या धोरणाविरुद्ध कांग्रेसचे पुढच्या महिन्यात आंदोलन\nनवी मुंबईतील दोन श्वानांचा विवाह विधीवत संपन्न\nदेश-विदेश • महाराष्ट्र • मुंबई\n२६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार\nउत्तर भारतीयांवर थंडीचा कहर\nकोंकण • खान्देश • देश-विदेश • पश्चिम महाराष्ट्र • मराठवाडा • महाराष्ट्र • मुंबई • विदर्भ\nमहाराष्ट्र माझाचे समूह संपादक डॉक्टर रोहन भेंडे...\nदेशात आता कोठूनही करता येणार मतदान\n५३८ कोटींचे ड्रग्स मुंबई कस्टम विभागाने केले नष्ट\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/nagrpur-election-list/", "date_download": "2023-02-04T04:54:55Z", "digest": "sha1:TBT6MRNX3KG4DNIDE23GY4QR7LJ2UFX7", "length": 20120, "nlines": 265, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "जिल्ह्याच्या मतदान यादीमध्ये एक लक्ष मतदारांची वाढ - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध ��्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » जिल्ह्याच्या मतदान यादीमध्ये एक लक्ष मतदारांची वाढ\nजिल्ह्याच्या मतदान यादीमध्ये एक लक्ष मतदारांची वाढ\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\n25 जानेवारी ; राष्ट्रीय मतदान दिनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन\nनागपूर दि. 08 :\nदेशाची लोकशाही बळकट करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्यात येतो. यावर्षी जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय मतदार दिनाच्या उत्सवा करीता केले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. जिल्ह्यात एक लाखावर मतदार वाढले आहेत. मात्र 18 वर्षावरील कोणताही नागरिक मतदान यादीत नाही असे होऊ नये, यासाठी आवश्यक तो सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आज या संदर्भात बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय व विविध स्वयंसेवी संस्था यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये. शंभर टक्के मतदान. शंभर टक्के मतदार हे लोकशाहीचे स्वप्न असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nजिल्ह्यामध्ये 1 नोव्हेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या काळामध्ये राबविण्यात आलेल्या विविध मोहिमांमध्ये यश मिळाले आहे. जिल्ह्यात 47 हजार 7 पुरुष. 55 हजार 234 महिला. तर 75 तृतीयपंथी मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मतदारांमध्ये वाढ झाली आहे.\n1 नोव्हेंबर 2021 रोजी 40 लक्ष 88 हजार 234 असणारी मतदार यादी 5 जानेवारी रोजी 41 लक्ष 90 हजार 550 मतदारांची झाली. एकूण 1 लक्ष 2 हजार 316 वाढ आहे. सहज, सुलभ पद्धतीने मतदार नोंदणी शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने आपले नाव मतदार यादीत येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nआजच्या बैठकीला मार्गदर्शन करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी महानगरपालिका, विद्यापीठ प्रशासन, जिल्हा परिषद, नगर परिषद, पालिका, ग्रामपंचायत स्तरावर मतदान नोंदणी संदर्भात अभियान राबविण्याचे आवाहन केले. याशिवाय येत्या 25 तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालयात, विविध स्पर्धा व्याख्याने आयोजित करण्याबाबत आजच्या बैठकीत निर्देशीत केले. जिल्ह्यातील उद्योग समूहाने देखील वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे व कार्यक्रमाला मतदार नोंदणीची जोड द्यावी असे स्पष्ट केले.\nजिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत बैठक घेऊन मतदार जागृती मंचद्वारे शपथ घेऊन राष्ट्रीय मतदार दिन साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनामार्फत 25 तारखेला सकाळी सायकल रॅली, तर दुपारी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणाऱया सर्व संस्थांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाला कार्यक्रम आयोजनाची उद्दिष्ट दिले असून ते प्रत्येक विभागाने पूर्ण करावे असे आवाहनही त्यांनी केले.\n25 जानेवारी मतदान दिन\nभारतीय लोकशाहीचा महाकाय कारभार सांभाळणाऱ्या भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. मात्र 2011 पासून हा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश नवमतदारांना मतदान यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे आहे. त्यासाठी सुलभ पद्धतीने नोंदणी करणे, नव मतदाराचा उत्साह वाढविणे, त्यांचा सत्कार करणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.\nमहाराष्ट्राचा ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थानमध्ये राबवणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nकोल्हापूर जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांचीच बाजी\nमनोरंजन • महाराष्ट्र • राजकारण\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाच�� निवडणूक प्रक्रिया...\nग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान; ६०८ जागांसाठी...\n‘मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी’, पंकजा मुंडेंच्या...\nआमिषाला बळी पडू नका; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nभाजप प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी...\nमंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांची पुन्हा शिंदे...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/rahul-mutha-was-honored-suryagaurav-national-award/", "date_download": "2023-02-04T06:21:14Z", "digest": "sha1:EMTUNFUORSYZAXJTS3ALJJIMI2N7UE45", "length": 5749, "nlines": 84, "source_domain": "metronews.co.in", "title": "राहुल मुथा यांना मानाच्या सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्काराने झाला गौरव - Metronews", "raw_content": "\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nदिल्लीच्या लाल किल्ल्यात नगरच्या सरदार गंधे घराण्याचा गौरव .\nराहुल मुथा यांना मानाच्या सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्काराने झाला गौरव\nसूर्यदत्त इन्स्टिट्यूट ने घेतली मुथा यांच्या योगदानाची दखल शून्यातून ईशाची विश्वनिर्मिती\nइशा एंटर प्रायजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मुथा याना नुकताच सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला . मुथा हे पुण्यातील नामांकित उद्योजक आहेत . आपल्या ईशा एंटर प्रायजेसच्या माध्यमातून त्यांनी माध्यमातून होम आणि ऑफिस ऑटोमेशन व सेक्युरिटी सिस्टीम जगतात मोठा व्यवसाय उभा केला आहे. या क्षेत्रात त्यांनी पुण्याचे नाव मोठे केले . तंत्रज्ञान व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेऊन हे यश मिळवले आहे. त्यांच्या या कामाची दखल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ने घेतली व त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.\nसूर्यदत्त चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .\nपोलिस तपासातील त्रुटीमुळे दरोड्यातील आरोपीना न्यायालयीन कोठडीचे आदेश.\nविध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड…\nमहाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन\nमुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 6 वाहने एकमेकांवर आदळली; अपघातात 3 ठार , 6 जखमी\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष\nवै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण…\nनगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या अंतर्गत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/angel-ones-strong-performance-in-the-third-quarter/", "date_download": "2023-02-04T06:38:08Z", "digest": "sha1:SSZPMX736EODZS5ZFQDROYEZ3XKL7X25", "length": 15963, "nlines": 91, "source_domain": "sthairya.com", "title": "एंजल वनचे तिसऱ्या तिमाहीत दमदार प्रदर्शन - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nएंजल वनचे तिसऱ्या तिमाहीत दमदार प्रदर्शन\n दि. २३ जानेवारी २०२३ मुंबई एंजल वन लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीसाठी त्यांच्या लेखापरीक्षणपूर्व आर्थिक निकालांची घोषणा केली. एंजल वनने २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जवळपास १.० दशलक्ष ग्राहका वृद्धीची नोंद केली, ज्यामुळे तिमाहीदरम्यान एकूण ग्राहक संख्या १२.५ दशलक्षांपर्यंत पोहोचली. कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमधील ७,४५९ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तिमाही-दर-तिमाही १.९ टक्के वाढीसह ७,५९७ दशलक्ष रूपयांवर पोहोचले. कंपनीच्या एकत्रित ईबीडीएटीमध्ये २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमधील २,९२६ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीमध्ये तिमाही-दर-तिमाही ५.९ टक्के वाढीसह ३,०९९ दशलक्ष रुपयांची नोंद करण्यात आली. ईबीडीएटी मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या टक्के) २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ५३.९ टक्के राहिला.\nकार्यरत असलेल्या कार्यसंचालनांमधून एकूण करोत्तर नफा २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमधील २,१३६ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये २,२८० दशलक्ष ���ूपये, ज्यामधून तिमाही-ते-तिमाही ६.८ टक्के वाढीची नोंद करण्यात आली. तिसरा हंगामी लाभांश म्हणून १० रुपये किमतीच्या प्रत्येक समभागासाठी ९.६० रुपये लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे, हा लाभांश तिमाहीतील एकत्रित करोत्तर नफ्याच्या ३५ टक्क्यांशी समतुल्य आहे.\nएंजल वनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले, ‘‘दृढ आर्थिक धोरणांमुळे भारत जागतिक स्तरावर गुंतवणूकीचे सर्वोत्तम ठिकाण बनले आहे. यासह सतत विकसित होत असलेले नियामक वातावरण देशातील उच्च रिटेल सहभागासाठी प्रेरणास्रोत ठरले आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत एकूण डिमॅट बेस १०८ दशलक्षांपेक्षा जास्त झाल्यामुळे भारताच्या भांडवली बाजाराने एक मैलाचा दगड स्थापित केला.\nभारतातील तरुण लोकसंख्या तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्रबळ समर्थन देत आहे आणि एंजलची डिजिटल उत्पादने व प्रतिबद्धता साधने त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आम्हाला सुसज्ज करतात. आमच्या सुपर अॅपच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात दीर्घकालीन सहयोगी बनण्याचा आणि त्यांच्या सर्व आर्थिक गरजा विस्तारित उत्पादन बकेटद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या डिजिटल रणनीतीचे सकारात्मक परिणाम पाहून मला आनंद झाला आहे आणि या विस्तारत असलेल्या बाजारपेठेचा मोठा हिस्सा मिळवण्यासाठी आम्ही योग्य स्थितीत आहोत, असा माझा ठाम विश्वास आहे.’’\nएंजल वनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.नारायण गंगाधर म्हणाले, ‘‘एंजल ही ११.६ टक्क्यांसह भागधारकांना १२ टक्के लाभांश देणारी एकूण डिमॅट खात्यांमध्ये मार्केट शेअर संपादित करणाऱ्या काही कंपन्यांपैकी एक आहे.\nआमच्या लाभांश धोरणाशी बांधील राहत संचालक मंडाळाने कार्यात्मक आणि आर्थिक दोन्ही बाबतीत सातत्यपूर्ण वाढीची घोषणा केली आहे. एनएसई सक्रिय क्लायंटमध्ये तिसरा अंतरिम हिस्सा म्हणून आम्ही तिमाही नफ्याच्या ३५ टक्के वाटप करणे सुरू ठेवले आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या आधुनिक डिजिटल ब्रोकर्समध्ये ठामपणे आहोत. स्थिर ऑर्डर आणि टर्नओव्हर मार्केट शेअरसह आमच्या सर्वोच्च त्रैमासिक एडीटीओची नोंद झाली. एंजल ही देशातील सर्वात मोठा सार्वजनिकरित्या व्यापार करणरी पूर्णपणे डिजिटल स्टॉक ब्रोकर आहे.\nतिमाहीदरम्यान आम्‍ही आमच्या ग्राहकांच्या पहिल्या बॅचसाठी आमच्या सुपर अॅपचे अँड्रॉईड व्‍हर्जन सादर केले. या अॅपने १०० टक्के अपटाइमची नोंद केली, ज्यामुळे एकूण अनुभवामध्ये वाढ होण्यासोबत सर्वोत्तम प्लेस्टोअर रेटिंग व सर्वोच्च एनपीएस देखील मिळाले. आम्ही आयओएस, अँड्राईड आणि वेब व्यासपीठांवर म्युच्युअल फंड सेवा सुरू केल्या. हे अ‍ॅपचे ‘‘ट्रू सुपर अ‍ॅप’’मध्ये रूपांतर होण्याचे प्रतीक आहे. आमची उत्कृष्ट उत्पादन ऑफरिंग आणि दर्जात्मक ग्राहक अनुभवातील सर्वोत्तमता एंजलला आमच्या ग्राहकांसाठी एक विश्वासू भागीदार बनवते. मला विश्वास आहे की, आमचे अॅप उत्कृष्ट ग्राहक अनुभवाचे प्रतीक असेल आणि त्यांना विविध आर्थिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात योग्य लॉन्चपॅड प्रदान करेल.’’\nई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nमराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर\nमराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखक���ची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/educational/128075/", "date_download": "2023-02-04T06:32:25Z", "digest": "sha1:DYVJV26HXB7IXQ2JZK3P37FD5PKFT3WW", "length": 7815, "nlines": 121, "source_domain": "www.berartimes.com", "title": "महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर - Berar Times", "raw_content": "\nRBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी\nमहाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत मार्गदर्शक सूचना जारी\n‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले\nHome शैक्षणिक महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर\nमहाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर\nपुणे दि. 21:- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५ हजार ५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२०-२१ साठी महाराष्ट्रातील ५०० माजी सैनिक पाल्यांचे पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज शिफारस करुन केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले होते, त्यामधील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना म्हणजेच अर्ज केलेल्यांपैकी ८२.६० % पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृती मंजूर झाली आहे. यापैकी देशात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. राज्यातील ४१३ माजी सैनिक पाल्यांकरिता शिष्यवृत्तीची रक्कम रुपये १ कोटी ३६ लाख ८ हजार आहे. दरवर्षी कोर्सचा कालावधी असेपर्यंत प्राप्त होणार आहे, असे पुणे सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.\nPrevious articleकोरोना काळात प्रत्येक जीव महत्त्वाचा; सर्वांनी पार पाडावी आपली जबाबदारी : पालकमंत्री छगन भुजबळ\nNext articleप्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी समन्वयाने सोडवा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू\nदर्जेदार व संस्कारित शिक्षणामुळे साधता येईल प्रगती : जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले\nलोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे स्पर्धा परिक्षेवर व्याख्यान उद्या गोंदियात\nदहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना,परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/10/Ranveer%20Singh.html", "date_download": "2023-02-04T06:47:28Z", "digest": "sha1:63JD7OXA6CTZ662ZZ7LZGRPIM475GI3S", "length": 3894, "nlines": 28, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "आधी नाना पाटेकरांच्या पाया पडला अन् नंतर…, रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल", "raw_content": "\nआधी नाना पाटेकरांच्या पाया पडला अन् नंतर…, रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल\nमुंबई : रणवीर सिंह हा एनबीए इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने दुबईवारी केली होती. दुबईमधील आबू दाबी शहरात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन तर्फे ‘एनबीए आबू दाबी गेम्स २०२२’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला रणवीरने हजेरी लावली होती. त्याने तेथे जाऊन अनेक एनबीए स्टार्संसह लोकप्रिय बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स केला. दरम्यान मुंबईमध्ये परतल्यानंतर तो एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. या सोहळ्यामधला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nलोकमतच्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये नाना पाटेकर, रणवीर सिंह यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बरेचसे राजकीय नेतेही हजर होते. तेव्हा रणवीरने व्य���सपीठावर जाऊन ‘बाजीराव मस्तानी’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मल्हारी’ हे गाणं गाऊन दाखवलं. या कार्यक्रमादरम्यान तो मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होता. पुढे त्याने ‘८३’ चित्रपटातील गाणं गात तिरंगा फडकवला.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/ampstories/photo%20gallery/rubina-dilaik-stylish-photo-shoot-in-white-big-hat", "date_download": "2023-02-04T06:51:43Z", "digest": "sha1:SQFILZ67EXKNFIADG2TDARUGTIQB7BTP", "length": 2186, "nlines": 14, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "रुबिना दिलेकचे व्हाईट बिग हॅटमध्ये स्टायलिश फोटोशूट", "raw_content": "रुबिना दिलेकचे व्हाईट बिग हॅटमध्ये स्टायलिश फोटोशूट\nअभिनेत्री रुबिना दिलेक हिने तिच्या अभिनयाने तसेच ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.\nती सोशल मिडियावर सतत सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.\nअनेक टीव्ही शोशिवाय रुबीना रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे.\nती बिग बॉस 14 ची विजेती आहे.\nयाशिवाय ती फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 12 मध्येही दिसली आहे.\nरुबिना आता झलक दिखला जाच्या १०व्या सीझनमध्ये दिसली होती.\nरुबीना दिलैकने सोशल मीडियावर फोटोशूटमधले निवडक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.\nरुबीनाने सुरुवातीपासूनच तिचे सौंदर्य, अदा,फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली.\nरुबिना दिलीकने आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही.\nखणाच्या ड्रेसमध्ये खुललं ‘मायरा’चा खास लूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/author/avinash-ubale/page/2/", "date_download": "2023-02-04T06:45:57Z", "digest": "sha1:7M7O7YCYJM7PFLA22ZGVJKGCLRDLH5AU", "length": 6635, "nlines": 171, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Wild animals, rare birds endanger survival | Page 2", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर लेखक यां लेख\n151617 लेख 524 प्रतिक्रिया\nशहापूरच्या जंगलातील वन्यप्राण्यांवर संक्रांत\nशेणवा धरण प्रकल्प रद्द\nभातसा धरणाची तीन भूकंप मापन यंत्रे भंगारात पडून\nशहापुरात श्रमदानातून 500 वनराई बंधारे\nशहापूरमध्ये 18 महिन्यात 64 बालमृत्यू\nफलाटाची उंची कधी वाढणार \nभातसा धरणा���्या उजव्या तीर कालव्याची दुर्दशा\nकसारा घाट की मृत्यूचा सापळा\nधुक्यात हरवली माळशेजची वाट; पर्यटकांची गर्दी\n123...7चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\nPhoto : अभिनेत्री वनिता खरातच्या हातावर रंगली मेहंदी\nPhoto : भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत\nबँकिंगमधील महाघोटाळ्यांना सीबीआयचा दणका \nCoronaVirus: मुंबईत गेल्या २४ तासात ५२ नवे रुग्ण, आकडा ३३०वर\nथकबाकीदार विकासकांची खाती म्हाडा गोठवणार\nराज्याच्या मुख्यमंत्री उद्धवजी आहेत, पूजाच्या दोषींवर कारवाई होणारच – नीलम गोऱ्हे\nबीएसएनएलचे ५४ हजार कर्मचारी निवडणुकीनंतर होणार बेरोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/mahavikas-aghadi-will-contest-both-the-by-elections-in-pune/535509/", "date_download": "2023-02-04T05:37:31Z", "digest": "sha1:25BAQB63SUIT3MGGH27QWES47SPDA3LO", "length": 13465, "nlines": 174, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mahavikas aghadi will contest both the by-elections in Pune", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र आघाडी पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक लढविणार\nआघाडी पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक लढविणार\nचिंचवडसाठी शिवसेना आग्रही, काँग्रेसला कसबा पेठचा प्रस्ताव\nयेत्या २६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन भाजपकडून होत असताना महाविकास आघाडीने या दोन्ही जागा लढविण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने चिंचवडचा आग्रह धरला असून काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर कसबा पेठचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.\nनोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घेऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यामुळे भाजपने कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन महाविकास आघाडीला केले आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून गेले होते. त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असल्याने भाजप या दोन्ही जागा लढविणार आहे.\nया पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आण��� जयंत पाटील आदींनी मंगळवारी रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादीने दोन्ही मतदारसंघांत आमची संघटनात्मक ताकद जास्त असल्याने या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, अशी मागणी केली, मात्र ठाकरे यांनी चिंचवडची जागा राहुल कलाटे यांच्यासाठी शिवसेनेला सोडावी, असा आग्रह धरल्याचे समजते.\nया पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना भवनात ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील दोन्ही जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, मात्र महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत. सर्वांची आपापली एक भूमिका आहे. आम्ही संघटना वाढीसाठी दावे करत असतो. अजित पवारांनीही आपले म्हणणे मांडले आहे, पण चिंचवडची जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कसबा पेठची जागा लढवावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.\nचिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी, अशी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिकांची मागणी आहे. २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांना निकराची लढत दिली होती. त्या निवडणुकीत कलाटे यांचा थोडक्यात पराभव झाला असला तरी यंदा ही जागा आम्ही जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.\nपोटनिवडणूक बिनविरोध करावी ः मुख्यमंत्री शिंदे\nदरम्यान, एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची आपली, महाराष्ट्राची परंपरा आहे. मुंबईत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मुंबईतील पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे ही परंपरा सगळ्यांनी कायम ठेवावी आणि जपावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे, तर महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्याची सध्या कशी पायमल्ली होत आहे हे कुणी सांगायचे. पंढरपूर आणि नांदेडच्या पोटनिवडणुकीत ही संस्कृती कुठे दिसली नाही, मात्र अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणे होती, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.\nशिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी. चिंचवडमधील मतदारांचाही तो हट्ट आहे. राष्ट्रव��दीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीही आम्ही आमची यासंदर्भातील भूमिका मांडली.\n-संजय राऊत, खासदार, ठाकरे गट\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11479", "date_download": "2023-02-04T06:13:45Z", "digest": "sha1:VQICA2MH3U4AQP4RWBLILWP2CZADDUSB", "length": 22884, "nlines": 132, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "एक आनंदाचा क्षण – Purogami Sandesh", "raw_content": "\nआज शुक्रवार , रोजच्या वेळेवर मी माझ्या कामावर निघालो होतो , माझे ऑफिस घरापासुन ३० कि.मी. अंतरावर होते , म्हणुन मला बसचा प्रवास करावा लागत होता. आणि बस मधुन उतरल्यावर सुध्दा मला १ कि.मी पायदळ जावे लागत होते.\nआज जरा घरातुन लवकरच निघालो होतो , मला माझ्या एका मित्राकडे वयक्तीक काम निघालं होत.\nजेव्हा माझे आप्तजन सोडून गेले होते तेव्हा मला माझ्या मित्रानेचं साथ दिली आणि देत आहे. मित्र हा पुर्णी जन्मातला माझा सारथीचं असावा असे मला कधी कधी भासते.\nघरातुन लवकर निघ्याल्या मुळे आज वाटेतल्या साई बाबा मंदिरात जाऊन दर्शन सुध्दा घ्यायचं होत. म्हणुन मी आमचे शेजारी फुलवाले काका यांच्या कडून मी मस्त सुंगधी गेंदा फुलांचा हार घेतला , एक नारळ , आणि आरतीची काही आवश्यक सामग्री. असे साहित्य घेतले व मंदिर कडे दर्शनास गेलो. आज गुरूवार , रविवार नसल्या कारणाने तशी गर्दी फार नव्हती म्हणुन साई बाबाचे दर्शन लवकर झाले.\nकाही वेळ तिथे बाहेर मंदिच्या पायरीवर बसलो , रोजच्या पेक्षा आज खुप मस्त वाटत होते , रोज कामाची धावपळ , ऑफिस ला कामाचा व्याप , भविष्यात काही तरी “अर्थ” जमा झाला पाहिजे म्हणून मी ऑफिस ला वोव्हर टाईम करावे , घरी थोडं लेट व्हायचं , फ्रेश होणे , घरी आल्यावर घरी स्वंयपाक करने , जेवन करने आणि आपला आराम. सुट्टीचा दिवस असल्यावरही मी कामारच असायचो कारण मला घरी वाट पाहनारे कोणीचं नव्हते . या शहरात मला पुर्ण १० वर्ष झाले होते तरी माझ्यासाठी हे शहर नविनच होते. तसे माझे मित्रही फार कमीचं म्हणून कुठे फिरायला जाण्याचा फारसा छंदही नव्हता. कधीतरीचं सुटी घ्यावी वाटली तर घरी आठवड्याचे माझे कपडे पडलेले असायचे ते धुणे , दिवसभर घरातल्या कामातुम वेळचं भेटत नसे. थोडा फार वेळ मिळालाही तर माझ्या आवडीचे एक पुस्तक वाचायचो.\nअसे माझं जीवन , दिवसामागे दिवस जात असायचं. कधी कधी खुप एकटं वाटायचं पण माझा मित्र माझ्या सोबतीला आधार द्यायला होता. त्याचे घर माझ्या घरापासुन अगदी ४ कि.मी आहे.काही हव असल्यास नको असल्यास तोचं माझी काळजी घेत होता.\nमाझ्या परीवार बद्दल सांगायचे झालचं तर….मी बुलढाणा मधल्या एका खेडेगावातल्या जमिनदार घराण्यातला वंश आहे. पण माझे आई वडिल मी जन्मताच सोडून गेले , तेव्हा पासुन त्या घडलेल्या प्रकाराचा मला घरचे जबाबदार समजतात. नंतर कसे तरी त्यांनी १५ वर्ष माझं पालनपोषन केलं , कधी कधी अंधारात झोपायला लावायचे , तर कधी पावसात. शेतातली सर्व कामे करायला लावायचे , सांगायला बरेच काही आहे पण असो. कारण मी माझ्या आई-बाबानां जन्मताच म्रृतूच्या दारात ढकलले होते असे त्यांचे म्हणने. म्हणून ते माझा छळ करत होते. कसा तरी मी वयाच्या १५व्या वर्षी तिथुन पळ काढून या सोलापुर शहरात आलो.\nया शहरातला पहिला आणि शेवटचा माझा कोणी असेल तर तो माझा मित्र. तसी घरची परीस्थिती सुध्दा बरीचं आहे , त्यानेचं त्याच्या सोबत माझं शिक्षण सुध्दा जॉब करण्याईतके केले.\nमाझ्या मित्राने पण माझ्या बद्दल घरी खुप वेळा मार खाल्लेला आहे. कारण आज मी जे काही आहे हे फक्त त्याचे ऋण आहेत. त्याला खर्चाला त्याचे वडिल “पॉकेट मनी” द्यायचे ते पैसे तो मला येऊन द्यायचा. महिण्याचे माझ्याकडे तो ५/६ हजार तरी द्यायचा. येवढ्यात माझी राहण्याची व्यवस्था पण त्यानेचं करुन दिली होती. सुरवातीला त्याने मला एका आजीकडे जेवनाची व्यवस्था केली होती. दोन वर्ष तरी मी तिथेचं काढले. नंतर एक रुम केली तीथे सुध्दा एक दिड वर्ष काढले असेल.\nमाझ्या मित्राने मला दिलेले दर महिण्याला ५/६ हजार त्यातील माझा खर्च महिण्याचा फार काही नव्हता म्हणून मी त्यातील दर महिण्याचे उरलेल पैसे गोळा करत असो. असेच माझे दिवसा मागे दिवस जाऊ लागले , काळ बदलत होता. गेल्या एका वर्षाच्या आधी मी माझ्या मित्राला सांगीतले “तू मला ८ वर्षा पासुन जे पैसे देत आहेस त्यातील काही पैसे मी बचत केली आहे तू हे परत घे”\nतर त्याने मला विचारले “तुझ्याकडे किती पैसे जमा झाले आहेत\nमी पैसे मोजण्यास सुरवात केली तर ते पैसे “तिन लाख चौरेचाळीस हजार नऊशे रुपये” येवढे जमा झालेले होते. मी या आधी कधीचं ते पैसे मोजले नव्हते.\nत्याला सुध्दा आचर्याचा धक्काचं बसला. का बरे बसनार नाही… कधीचं मी त्याला ही गोष्ट सांगीतलेली नव्हती. आणि आज अचानक त्याच्या समोर मी एकदमचं येवढे पैसे ठेवले…हे पैसे माझं शिक्षण , जेवणाचा खर्च व रुम भाडे काढून काढलेले उरले होते.\nत्याने एक योजना आखली व त्याच्या पप्पाच्या मित्राकडे गेला आणि माझ्याकरीता एक फ्लॉट घेतला. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू मावेना झाले होते.\n*कोणी करते का येवढे कोणासाठी\nपण आज माझ्या या मित्राने माझ्या आई – बापा प्रमाणे माझ्या सर्व गरजा स्विकारल्या. माझा रक्ताचा भाऊच असावा….”छे छे…रक्ताची नाते कधीचं कामात येत नाही” हा तर माझ्यासाठीच देवाने पाठवलेला देवदुत असावा.\nआज मला त्याच्या कडे जायचे होते , म्हणून मी लवकर निघालो , दर्शन घेतले व थोडा वेळ मंदिराच्या पायरीवर बसलो होतो. तर तिथे एक सुंदर , सुशील, मुलगी आली. जनु अप्सराचं असावी माझ्याकरीता…\nती मुलगी पायऱ्या चढून दमुन गेली होती म्हणून माझ्याचं बाजुला येऊन बसली होती. मी पण हिंम्मत करुन तिला तिचे नाव विचारले , तर तिचे नाव सुध्दा तिच्याप्रमाणेचं गोड होते. तिचे नाव “आरती” मी माझे नाव सुध्दा तिला सांगीतले “माझे नाव प्रणव” आमची ओळख झाली.\nमलाही ती मुलगी फार आवडली होती. म्हणून मी तिला रोज मंदिरात येतो म्हणून सांगीतले.\nपण तिने मला प्रश्न विचारला तुम्ही रझ मला इथे दिसत नाही. मी आपली काहीतरीचं थाप मारली आणि सांगीतले की मी इथं रोज येतो पण माझी काही ठरावीक वेळ नाही. थोडासा अप्लपरीचय करुन घेतला , त्या मुलीला लहान असतांनाच पोलिओ झाला आसल्यामुळे पायात थोडी लचक होती. तिने सर्व सांगीतले , आमचा परीचय वाढत गेला. मला तिच्या बद्दलचे भावणा मनात वाढू लागल्या होत्या. मला तिच्यावर प्रेम झाले होते आणि हा प्रकार मी माझ्या मित्राला सांगीतला , त्याने विलंब न करता त्याच्या पप्पाला माझ्याबद्दल आज सर्व सांगुन टाकले होते. त्याच्या पप्पाला या सर्व गोष्टीचा खुप आनंद गगणात मावेनासा झाला होता. पप्पाने मला भेटायला बोलावले व मला सर्व सांगीतले आणि त्यांचा एक नाही दोन मुलं आहेत म्हणुन मला स्विकारले. त्या मुलीच्या घरी जाऊन माझ्या लग्नाचा विषय काढला आणि माझे लग्न लाऊन दिले. मला अपेक्षा नव्हती की येवढ्या लवकर देव मला सर्व काही परत देईल .\nमाझ्या मित्राच्या खांद्यावर डोके ठेऊन मी ठसाठसा रडलो. माझे मन खुप हलके झाले होते.\nमी आज खुप खुप आनंदी आहे माझ्या मित्रामुळे. माझा मित्र माझं सर्वस्व आहे , माझा बाप , आई , भाऊ , सखा , सारथी आणि एक मार्गदर्शक.\nया गोष्टीचा मला गर्व आहे.\nआणि आज च्याच्या मुळेच मी कदाचीत जिवंतही आहे.\nआज कालच्या या स्वर्थी जगात चांगला मित्र मिळने तेवढेच कठीण आहे जेव्हढे की समुद्रातुन पारीस मिळणे. असा मित्र माझ्या आयुष्यात मिळाला माझे नशिबचं आहे\nशेगाव , जिल्हा बुलढाणा.ह.मु.अंजनगाव सुर्जी.जिल्हा.अमरावती\nअमरावती अमरावती, आध्यात्मिक, महाराष्ट्र, लेख, सामाजिक\nयुवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य हिंगोली यांच्या वतीने मा.आदित्य ढाले यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना अन्नधान्य वाटप\nपंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हिरापुर येथे स्वच्छता मोहीम\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nपुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर\nमहाराष्ट्र राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन कर���ो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.ncccarbide.com/tungsten-carbide-strips-product/", "date_download": "2023-02-04T06:22:49Z", "digest": "sha1:XAO32QKY33NAO3DO6NJ6B25DMTFMLLVA", "length": 13886, "nlines": 205, "source_domain": "mr.ncccarbide.com", "title": "चीन चीन सॉलिड टंगस्टन कार्बाइड ब्लँक्स कार्बाइड स्ट्रिप्स सिमेंट कार्बाइड फ्लॅट्सचे उत्पादन आणि कारखाना | एनसीसी", "raw_content": "\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nकूलंट होलसह कार्बाइड रॉड्स\nदोन हेलिक्स छिद्रांसह कार्बाइड रॉड्स\nसॉलिड कार्बाइड एंड मिल्स\nटंगस्टन कार्बाइड डिस्क आणि सॉ ब्लेड्स\nटंगस्टन कार्बाइड सानुकूलित भाग\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल कवायती सह कोटेड bu...\nचायना लेपित उच्च परिशुद्धता चांगली अष्टपैलुत्व CNC साठी...\nटंगस्टन कार्बाइड डिस्क कटिंग डिस्क्स विविध si सह...\nकूलंट होलसह टंगस्टन कार्बाइड रॉड्स\nचायना सॉलिड टंगस्टन कार्बाइड रिक्त कार्बाइड स्ट्रिप्स C...\nचीन उच्च दर्जाचे घाऊक कस्टम स्क्वेअर टंगस्टन ...\nएंड मिल्स आणि ड्रिलसाठी टंगस्टन सॉलिड कार्बाइड रॉड्स...\nटंगस्टन सॉलिड कार्बाइड एंड मिल्स कार्बाइड टूल्ससह ...\nचायना सॉलिड टंगस्टन कार्बाइड ब्लँक्स कार्बाइड स्ट्रिप्स सिमेंटेड कार्बाइड फ्लॅट्स\nउत्पादन मूळ: नानचांग, ​​चीन\nपृष्ठभाग उपचार: रिकाम�� किंवा ग्राउंड\nवितरण वेळ: 7-25 दिवस\nटंगस्टन कार्बाइड स्ट्रिप्सची वैशिष्ट्ये\nकार्बाइडच्या पट्ट्या उत्कृष्ट दीर्घकाळ कडक, उच्च कडकपणा, चांगला पोशाख प्रतिरोध, उच्च लवचिक मापांक, उच्च संकुचित शक्ती, चांगली रासायनिक स्थिरता (ऍसिड, अल्कली, उच्च-तापमान ऑक्सिडेशन) आहेत. आमच्या टंगस्टन कार्बाइड स्ट्रिप्सचे रासायनिक गुणधर्म स्थिर आहेत, तसेच प्रभाव कडकपणा आणि विस्तार गुणांक कमी आहे.\nउच्च तापमान आणि गंज यांना प्रतिकार करण्यासाठी भाग तयार करण्यासाठी ही एक उत्कृष्ट सामग्री आहे. तसेच, हे परिधान भाग आणि संरक्षण भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. आम्ही तुम्हाला उच्च-गुणवत्तेच्या टंगस्टन कार्बाइड स्ट्रिप्स प्रदान करतो, ज्यामुळे तुमची उत्पादकता वाढू शकते आणि तुमची किंमत वाचू शकते.\n2. उच्च घर्षण आणि गंज प्रतिकार.\n3. उच्च दाब प्रतिकार\n4. उच्च तापमान प्रतिकार\n5. प्रगत उपकरणे आणि परिपूर्ण कारागिरी असलेली उत्पादने\nNCC कार्बाइड का निवडा\n50 वर्षांपेक्षा जास्त उत्पादन आणि व्यवस्थापन अनुभव,प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उच्च-सुस्पष्टता मशीन, कठोर QC व्यवस्थापन प्रणाली, विशेष-डिझाइन केलेले पॅकिंग बॉक्स आणि ट्यूब, विविध शिपिंग पद्धती\n1.टंगस्टन कार्बाइड ब्लँक्स उत्पादन\nचांगल्या दर्जाची कार्बाइड उत्पादने 100% व्हर्जिन कच्चा माल आणि प्रगत ओले-मिलिंग, प्रेसिंग मशीन आणि सिंटरिंग फर्नेसवर अवलंबून असतात. आम्ही आमच्या कार्बाइड ब्लँक्सच्या प्रत्येक उत्पादन प्रक्रियेवर भर देतो. कार्बाईड ब्लँक्सचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पुढील मशीन केलेल्या उच्च परिशुद्धता तयार कार्बाइड भागांचा आधार आहे.\n2. तपासणी आणि चाचणी प्रक्रिया\nआमच्या सर्व टंगस्टन कार्बाइड तयार केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही \"गुणवत्ता नियंत्रण केंद्र\" नावाची अतिशय कठोर QC व्यवस्थापन प्रणाली सादर केली आहे. आमच्या प्रगत तपासणी उपकरणे आणि आमच्या व्यावसायिक निरीक्षकांसह, आम्ही तुमच्या कार्बाइड उत्पादनांची 100% चांगली गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कच्च्या मालाची तपासणी, साइटवर तपासणी आणि तपासणी पूर्ण केल्यानंतर करू शकतो.\nएनसीसीकडे फ्लॅट ग्राइंडिंग मशीन, ओडी आणि आयडी मशीन, सेंटरलेस ग्राइंडिंग मशीन आणि कस्टमाइज्ड ग्राइंडरसह उच्च-परिशुद्धता ग्राइंड मशीनची मा���िका आहे. तसेच आमच्याकडे सीएनसी मशीन, ईडीएम, वायर-कटिंग मशीन आणि ड्रिलिंग मशीन इ. आमच्या कुशल कामगारांसह, आम्ही प्रत्येक कार्बाइडच्या भागाची उच्च अचूकता नियंत्रित करू शकतो.\n4. पॅकेजिंग आणि शिपिंग\nवाहतूक प्रक्रियेदरम्यान मालाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मानक आणि सानुकूलित कार्बाइड उत्पादनांसाठी विशेष-डिझाइन केलेले पॅकिंग बॉक्स आणि ट्यूब्स योग्यरित्या वापरल्या जातील. तुमच्या शिपमेंटसाठी शिपिंग मार्गांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असू शकते, उदाहरणार्थ आम्ही याद्वारे माल पाठवू शकतो. समुद्र, हवाई आणि एक्सप्रेस कंपन्यांद्वारे जसे की DHL/FedEx/UPS/TNT इ.\nमागील: चीन उच्च दर्जाचे घाऊक कस्टम स्क्वेअर टंगस्टन कार्बाइड प्लेट्स\nपुढे: कूलंट होलसह टंगस्टन कार्बाइड रॉड्स\nटंगस्टन कार्बाइड पोशाख प्रतिरोधक पट्ट्या\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nटंगस्टन कार्बाइड कस्टम पंच आणि डाय यासाठी वापरले जाते...\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल रिक्त नॉन-स्टँडर्ड भाग...\nटंगस्टन कार्बाइड सानुकूल कवायती सह कोटेड as p...\nमोठ्या प्रमाणात उत्पादन टंगस्टन कार्बाइड सेमीकंडक्टर ...\nउच्च गुणवत्तेसह टंगस्टन कार्बाइड नोजल\nटंगस्टन कार्बाइड डिस्क्स कटिंग डिस्क्स व्हेरिओसह...\n© कॉपीराइट - 2010-2020 : सर्व हक्क राखीव.\nसिमेंट कार्बाइड, सॉलिड कार्बाइड एंड मिल्स, कार्बाइड साधन, कार्बाइड साधने, कार्बाइड अचूक साधने, मिलिंग कटर,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ankita-lokhande-said-she-didn-t-know-rhea-chakraborty-and-her-relationship-with-sushant-singh-rajput-gh-600242.html", "date_download": "2023-02-04T05:29:29Z", "digest": "sha1:4STMWHNA2ISQVKEDKJ7DVC3EHKCNLWJE", "length": 10273, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कोण रिया? मी नाही ओळखत!', सुशांतच्या मृत्यूनंतर दीड वर्षाने अंकिता लोखंडेचा नवा पवित्रा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\n', सुशांतच्या मृत्यूनंतर दीड वर्षाने अंकिता लोखंडेचा नवा पवित्रा\n', सुशांतच्या मृत्यूनंतर दीड वर्षाने अंकिता लोखंडेचा नवा पवित्रा\nअंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) आपण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) ओळखतच नसल्याचं सांगितलं आहे.\nअंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) आपण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) ओळखतच नसल्याचं सांगितलं आहे.\nपत्नीच्या आरोपांनंतर नवाजुद्दीन अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस\nTaarak Mehta सोडून शैलेश लोढांनी घेतला संन्यासभक्तीत तल्लीन दिसला अभिनेता\n'प्रेक्षकांवरचा अत्याचार बंद करा'; रंग माझा वेगळा मालिकेवर संतापले प्रेक्षक\nशर्लिन प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतला हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम; कारण काय\nमुंबई, 03 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) याच्या मृत्यूला आता 15 महिने झाले आहेत. त्याच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही (Ankita Lokhande) तिचा उल्लेख केला होता. पण आता मात्र अंकिताने रियाला ओळखण्यासच नकार दिला आहे.\nआपण रियाला ओळखत नाही, सुशांत आणि तिच्या नात्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असं अंकिता लोखंडेने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. रियासोबत बिग बॉस 15मध्ये (Big Boss 15) सहभागी होणार असल्याच्या वृत्ताचंही तिने खंडन केलं आहे.\nई-टाइम्सशी बोलताना अंकिताने सांगितलं, 'मी रिया चक्रवर्तीसह बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याच्या वृत्ताबद्दल माझ्याकडे विचारणा केली जात आहे; मात्र हे वृत्त खरं नाही. ही निव्वळ अफवा आहे.'\nहे वाचा - सिद्धार्थ शुक्ला पंचत्वात विलीन; कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना अश्रू आवरणं कठीण\n'मी रिया चक्रवर्तीला ओळखत नाही. मी तिला कधीही भेटलेले नाही किंवा तिच्याशी माझं कधी बोलणंही झालेलं नाही. सुशांत आणि रिया यांच्यात नातेसंबंध होते, हे मला माहिती नव्हतं. अर्थात मी त्याबद्दल कधीच काही बोलले नव्हते. तो जिथे कुठे असेल, तिथे भगवंताचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू देत. मी कोणाशीही संबंध बिघडवलेले नाहीत. कारण माझे कोणाशीही संबंध नाहीत. ज्याच्याशी माझे संबंध होते, त्याच्यासाठी मी भूमिका घेतली होती,' असं अंकिताने मुलाखतीत स्पष्ट केलं.\nसोशल मीडियावर ट्रोलिंग केलं जात असल्याबद्दल विचारलं असता ती म्हणाली, 'लोकांना जेव्हा वाटतं तेव्हा ते मला देवी बनवतात आणि डोक्यावर घेतात. तसंच, त्यांची मर्जी संपली की उतरवतात. मृत्युआधीची चार वर्षं सुशांत माझ्या आयुष्यात नव्हता. अन्य कोणावरचा राग माझ्यावर काढण्यात काहीच अर्थ नाही.'\nहे वाचा - हार्ट प्रॉब्लेम आणि डिप्रेशनचा सामना करतायत सायरा बानू; एन्जिओग्राफीला दिला नकार\nअंकिता लोखंडे आणि सुशांतसिंह राजपूत जवळपास सहा वर्षं रिलेशनशिपमध्ये (Relationship) होते. 2016 साली त्य��ंचा ब्रेकअप (Breakup) झाला होता. त्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीला डेट करत होता. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर, त्याच्या मृत्यूच्या कारणाचा योग्य तपास व्हावा, त्याला न्याय मिळावा, अशी मागणी अंकिताने वारंवार केली. या प्रकरणी बऱ्याच जणांची चौकशी झाली. सुशांतचा मृत्यू आणि ड्रग्ज कनेक्शन या अनुषंगाने रिया चक्रवर्तीसह काही जणांना अटकही झाली होती.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/gang-rape-on-17-year-old/", "date_download": "2023-02-04T06:11:23Z", "digest": "sha1:2XC74U7XARYG3RYK6CN63DDU4AJ2SDEP", "length": 17669, "nlines": 267, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार, रायगड जिल्ह्यातील पेण तालुका वाशी येथील घटना - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार, रायगड जिल्ह्यातील पेण तालुका वाशी येथील घटना\nधमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार, रायगड जिल्ह्यातील पेण तालुका वाशी येथील घटना\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nसात आरोपी अटकेत, तीन आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू\nरायगड जिल्ह्यातील पेण वाशी परिसरात 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात पोलिसांकडून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे\nरायगड जिल्ह्यातील पेण वाशी भागात धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्काराची अमानुष घटना घडली आहे. तर या प्रकरणातील आरोपी दररोज आळीपाळीने युवतीवर बलात्कार करत असल्याची घटना उघड झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त\nर सामुहिक बलात्कार प्रकरणात वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतसेच पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.\nगेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार घडल्याच्या घटना समोर आल्या. या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा कालवंडलेली पाहायला मिळाली.\nया घटना ताज्या असतानाच आता रायगड जिल्ह्यातील पेण मधील वाशी गावातील बलात्काराची घटना समोर आली. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली. सदर घटनेची सखोल चौकशी पेण पोलीस करीत आहेत.\nवडखळ पोलिसांच्या माहितीनुसार एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसोबत राहत होते. मात्र या मुलीला या भागातील तरुण अनेक दिवसांपासून या ना त्या कारणावरून सतत धमकावत होते. मागील अनेक दिवसांपासून हे तरुण मुलीवर आळीपाळीने बलात्कार करत होते.\nबलात्काराची घटना माहीत होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. या घटनेतील पोलिसांनी सात आरोपी ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली. वडखळ पोलीसांनी या घटनेची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास वडखळ पोलिस करीत आहेत.\nपोलिसांकडून शोध सुरू रायगड वाशी\nजिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी प्रशासकीय मंजूरीप्राप्त 45 कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात रु.20 कोटी निधी वितरणास शासनाची मान्यता\nकोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक एएफसी वुमन्स आशिया क�� भारत २०२२\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर स्कॉर्पिओ कार...\nआसनगाव स्थानकात काशी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड...\nसत्यजीत तांबेना स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्थन…...\nचारित्र्याच्या संशयावरून गळा चिरून पतीने केली पत्नीची...\nरायगड-माणगाव येथील लाकुडतोड्याचा खेड मध्ये खून\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/a-case-has-been-registered-against-a-young-woman-who-demanded-a-ransom-of-five-lakhs-after-getting-intimate-with-a-young-man-by-identifying-her-through-an-online-app/", "date_download": "2023-02-04T06:06:23Z", "digest": "sha1:QJ4Z57L5O2V7OAKD4PZXKKHRF4QWDBXV", "length": 9930, "nlines": 103, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "ऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख करून तरुणाशी जवळीक साधून पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख करून तरुणाशी जवळीक साधून पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल\nऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख करून तरुणाशी जवळीक साधून पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल\nपुणे, ०९/०१/२०२३: स्टारमेकर या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे पुण्यात राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख करून त्याच्याशी प्रेमाचे नाटक करत, मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीने त्याचाशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणाला बदनामी करण्याची व आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमवारी दिली आहे.\nयाप्रकरणी पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षाच्या तरुणाने आरोपी तरुणी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षाच्या तरुणीवर फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार जून २०२१पासून अतापर्यंत सुरु होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व आरोपी तरुणी यांची स्टार मेकर या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे काही दिवसांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर तिने\nत्याच्या पुण्यातील घरी तिचे येणे-जाणे सुरु झाले. त्याचा विश्वास संपादन करून त्यातून त्याचे सोबत तिने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याची फसवणूक करुन तरुण व त्यांचे नातेवाईकांचा मानसिक छळ केला.\nतक्रारदार याचे ऑफिसमधील लोकांकडे व नातेवाईकांकडे बदनामी करेल, तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करुन तुला व तुझ्या घरच्यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवून टाकेन, मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, तरुणी फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने या तरुणाने पोलिसांकडे तरुणी विरोधात तक्रार दाखल केली. याबाबत येरवडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nPrevious पुण्यात तरूणीवर पाळत ठेउन हेरगिरी, दोघा गुप्तहेरांना अटक\nNext पुणे: स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/mahesh-manjrekar-will-tell-the-story-of-those-seven-heroes/", "date_download": "2023-02-04T05:06:40Z", "digest": "sha1:MER74I2XOB5LJ3Y5E5LWQEZH37HGN2Y2", "length": 19163, "nlines": 269, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "महेश मांजरेकर सांगणार त्या सात वीरांची गोष्ट - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » महेश मांजरेकर सांगणार त्या सात वीरांची गोष्ट\nमहेश मांजरेकर सांगणार त्या सात वीरांची गोष्ट\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nभालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगांवर सिनेमे बनवले होते. पुन्हा तो काळ सध्या गाजत आहे. शिवकाळातील सिनेमांना प्रेक्षकांचा उदंड प्र��िसाद मिळत आहे.\nयाच पंक्तीत आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा केली आहे. वो सात या नावाने हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.\nऐतिहासिक सिनेमांची ही परंपरा गेल्या काही वर्षात पुन्हा जपली जात आहे. शिवकाळातील एक पराक्रमी पान उलगडण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पाऊल पुढे टाकलं आहे.\nशिवकाळातील सात वीरांचे महत्त्व सिनेमातून मांडण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सिनेमाच्या रूपाने पुन्हा एकदा मोठ्या पडदयावर येत आहे.\nचित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटनांवर आधारीत सिनेमे बनवून एक इतिहास घडवला आहे.\nशिवाजी महाराजांच्या याच सात वीरांच्या शौर्यावर महेश मांजरेकर यांच्या नव्या सिनेमाची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. सध्या शिवकालीन सिनेमांचा ट्रेंड जोरात सुरू आहे.\nदिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्ते शिकस्त, फर्जंद, पावनखिंड, शेर शिवराज या सिनेमांना मिळालेल्या यशामुळे प्रेक्षकांना शिवकाळातील सिनेमा आवडत असल्याचे दिसत आहे.\nत्यामुळेच महेश मांजरेकर यांच्या वीर दौडले सात या सिनेमाच्या घोषणेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सिनेमात प्रतापराव गुजर यांच्यासह अन्य सहा वीरांच्या भूमिकेत कोण असणार हे अद्याप निश्चित नाही.\nयेत्या दिवाळीत वीर दौडले सात हा मराठी सिनेमा तर वो सात या नावाने हिंदी सिनेमा पडद्यावर येणार आहे. महाराष्ट्र दिनी महेश मांजरेकर यांनी ही घोषणा करताच शिवप्रेमी आणि ऐतिहासिक सिनेमाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलं आहे.\nविशेष म्हणजे हा सिनेमा एकाच वेळी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. याबाबत महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचे प्रेक्षकांकडून स्वागत होत आहे.\nबहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार मराठा स्वराज्यात धुमाकूळ घातल होता. मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखानला बेजार केले. शरण आलेल्या बहलोलखानला प्रतापरावांनी त्याला समज देऊन सोडून दिले. पण दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालून आला.\nअशा दगाबाजाला सोडून दिल्याबद्दल शिवाजी महाराज प्रतापरावांना म्हणाले होते की, बहलोलखानाला पकडल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. शिवरायांचे हे वाक्य गुजर यांच्या जिव्हारी लागले.\nत्यांनी आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत कूच केली. या सात वीरांमध्ये होते विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिध्दी हिलाल आणि विठोजी शिंदे. शौर्याच्या वेडात हे सात वीर बहलोलखानावर धावले, पण अखेर त्या सात वीरांना यशस्वी होण्यासाठी जीव गमवावा लागला.\nइतिहासाच्या पानावर या सात वीरांची कथा आजही लखलखीत आहे.\nठरलं तर… बिग बॉसचं चौथं पर्व येणार जुलैमध्ये\nस्वराज्य भूषण 2022 पुरस्काराने एड. प्रदीपभाई पाटील, एड. आकाश काकडे आणि संयुक्ता देशमुख जी सन्मानित\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ललिता...\nमराठ्यांची विजयगाथा सांगणारा ‘बलोच’ ५ मे...\nअमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’\n‘आत्मपँफ्लेट’ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट...\nबांबू’त लागणार प्रेमाचे बदामी बाण\nमनोरंजन • महाराष्ट्र • राजकारण\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/governments-all-out-support-to-entrepreneurs-of-the-world-to-start-new-businesses-in-the-state-marathi-language-department-minister-deepak-kesarkar/", "date_download": "2023-02-04T06:05:47Z", "digest": "sha1:JKK3G3YBVEKDWA7347WT3TXOU7FTKAZD", "length": 12698, "nlines": 88, "source_domain": "sthairya.com", "title": "जगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nजगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर\n दि. ०८ जानेवारी २०२३ मुंबई व्यावसायिक प्रशिक्षण आणि सेवांमध्ये राज्य पुढारलेले असून, उद्योगासाठी पायाभूत सुविधांसह पोषक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना शासन सहक���र्य करेल. विश्वभरातून आलेले उद्योजक हे देशाची संपत्ती असून, शासन आणि उद्योजकांनी सहकार्याने काम केल्यास राज्यासह देश अधिक बलवान बनेल असे मत मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. विश्व मराठी संमेलन 2023 अंतर्गत भारतातील व भारताबाहेरील उद्योजकांचा सहभाग असलेली उद्योग क्षेत्राची प्रगती, गुंतवणुकीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी उद्योजकांशी संवाद साधताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते. मंत्री श्री.केसरकर म्हणाले, कौशल्याधारित मनुष्यबळ राज्यात उपलब्ध आहे. शंभर टक्के भांडवली गुंतवणूक परतावा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. नवउद्योग, लघु उद्योग, आणि उद्योगात नविनता आणण्यासाठीचे जाळे ग्रामीण भागात कार्यरत आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी राज्यातील सर्वात मोठे सुविधा देणारे इंडस्ट्रियल पार्क आहे, नव उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.पाणी, वीज, पायाभूत सुविधा, रस्ते, जलवाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक आदी सुविधा राज्यात उपलब्ध असून, नव उद्योजकांचे राज्यात स्वागत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. विश्वभरातून आलेले उद्योजक आणि राज्य शासन यांनी समन्वयाने कार्य केल्यास औद्योगिक विकास साध्य करता येईल. तसेच मराठी भाषाही जगभर पोहोचविण्याचे काम आपण करू शकू अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय विदेशसेवा अधिकारी डॉ. सुजय चव्हाण म्हणाले, कौशल्याधारित लघु उद्योगांमुळे अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होते.\nराज्यातील उद्योग प्रकल्प आणि पर्यटनाचा आपल्या स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांना केले. उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दिपेंद्र कुशवाह यांनी राज्याची सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक प्रगती, राज्यातील विकासाची सूची, अग्रगण्य उद्योन्मुख आणि विकासात्मक सेक्टर, विकासात्मक सुविधा, गुंतवणूकीसाठी नेमेलली नोडल एजन्सी, उद्योग विकासासाठी केंद्रीत करण्यात आलेले क्षेत्र यासंदर्भात सादरीकरण केले.\nयावेळी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. रंगा नाईक आणि पी. मल्लिकनेर, उद्योग विभागाचे सह सचिव संजय देगावकर यांच्यासह विविध देशातून आलेले ���द्योजक उपस्थित होते.\n८.६७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड ६ फेब्रुवारीला\nबाजाराला शरण गेल्यामुळे सर्वच क्षेत्रात अधःपतन : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे\nबाजाराला शरण गेल्यामुळे सर्वच क्षेत्रात अधःपतन : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2341", "date_download": "2023-02-04T06:35:57Z", "digest": "sha1:GER2E54KYGU6SZBOC5RBGFC3FXHT5TGE", "length": 12737, "nlines": 141, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप – Adivasi Samrat", "raw_content": "\nआपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप\nआपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप\nपनवेल / प्रतिनिधी :\nमकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्‍याच ठिकाणी भव्य पतंगोत्सव देखील आयोजित केला जातो आणि स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.\nमकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा केवळ धार्मिकच नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. तसे पाहिले गेले तर पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो. मकर संक्रांतीचा सण थंडीमध्ये पडल्याने शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डी देखील मिळतो. याव्यतिरिक्त सर्दी खोकला यापासून बचाव होतो. सध्या कोरोना विषाणूमुळे मकरसंक्रांतीच्या सणाला पतंग महोत्सव आयोजन करण्याला बंदी असली तरी पनवेलमधील सामाजिक कार्यकर्ते केवल महाडिक यांच्या माध्यमातून आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनच्या माध्यमातून गरीब वस्तीतील लहान मुलांना मोफत पतंगांचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी परिसरातील नागरिकांना तिळगुळ वाटप करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.\nयावेळी बच्चे कंपनीने पतंग घेण्यासाठी रांग लावल्याचे पहावयास मिळून आले. सदर उपक्रमास अध्यक्ष केवल महाडिक, ओमकार महाडिक, इस्माईल तांबोळी, कमलाकर शेळके व पत्रकार सचिन वायदंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.\nकर्जत कल्याण कोकण सामाजिक\nकर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल …\nकर्जत रेल्वे स्थानकातील एक पादचारी पुल होणार निकामी; अाणखी एका मार्गिकेसाठी नवीन पादचारी पूल … कर्जत/ नितीन पारधी : मध्य रेल्वे वरील कर्जत रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. भिसेगाव- गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल हा रेल्वेच्या नवीन मार्गिकेसाठी त�� पूल निकामी करणार आहे. दरम्यान, नवीन मार्गिकेमुळे त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ […]\nठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड\nवाचा संपूर्ण वृत्तपत्र….. आदिवासी सम्राट\nमाथेरान शहर कॉग्रेस पक्षाकडून वृक्षसंवर्धनाचे कार्य… झाडे लावा – झाडे जगवा, या उक्ती प्रमाणे झाडांची निगा ठेवत २०० झाडे डौलाने उभी\nमाथेरान शहर कॉग्रेस पक्षाकडून वृक्षसंवर्धनाचे कार्य झाडे लावा – झाडे जगवा, या उक्ती प्रमाणे झाडांची निगा ठेवत २०० झाडे डौलाने उभी माथेरान/ चंद्रकांत सुतार : माथेरान शहर कॉग्रेस पक्षाने सन २०१५ ला माथेरान वखारी नाका ते लेक व्ह्यू हॉटेल मेन रोड लगत 2 ते 3 फुटी करंज जातीच्या रोपांचे वृक्षारोपण केले होते, त्या नंतर त्या […]\nडॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन.\nजात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-bibba-blaster-machine-5691487-NOR.html", "date_download": "2023-02-04T04:58:26Z", "digest": "sha1:O7FHZM7NN36PTFZ4UGCPCUBYO7VBJ43C", "length": 8828, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "11 संस्थांनी केली बिब्बा फोडणाऱ्या यंत्राची निर्मिती, संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोहोचला होता प्रश्न | news about Bibba blaster machine - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n11 संस्थांनी केली बिब्बा फोडणाऱ्या यंत्राची निर्मिती, संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोहोचला होता प्रश्न\nऔरंगाबाद- संक्रांतीचे वाण, डिंकाचे लाडू आणि पानमसाल्यात वापरली जाणारी गोडंबी बिब्बा दगडाने ठेचून बाहेर काढावी लागते. औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो कुटुंबे पिढ्यान््पिढ्या हा व्यवसाय करतात. बिब्बा ठेचताना कामगारांची बोटे फुटतात. त्याच्या रसाने त्वचा जळते, अंगही सुजते. त्यातून त्यांना दिलासा देण्यासाठी औरंगाबादेतील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रापर्यंत पोहोचवला. तब्बल ११ संस्थांच्या प्रयत्नातून बिब्बे फोडण्याचे यंत्र तयार केले. यामुळे कामगार सुरक्षित झाले. गोडंबी काढण्याचा वेगही वाढला. जगभरात कोठेही बिब्बा फोडण्याचे काम होत असेल तर असे यंत्र तयार करता येऊ शकते.\nमंडळातर्फे खांबखेडा (ता. फुलंब्री) येथे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रात २००५ मध्ये डॉ. प्रतिभा फाटक यांना एका महिलेची बोटे आणि हातावरील त्वचा जळालेली, चेहरा सुजलेला दिसला. म्हणून डाॅ. फाटक यांनी बिब्बे फोडणाऱ्यांना ग्लोव्हज दिले. पण त्याने बिब्बा फोडण्यासाठी आवश्यक असलेली पकड येत नव्हती. परभणी कृषी विद्यापीठातील प्रा. ए. जी. कांबळे यांनी तयार केलेले एक यंत्रही उपयुक्त ठरले नाही.\n१० हजार कुटुंबे : फुलंब्री (खांबखेडा, लिंगदरी), सिल्लोड, अजिंठा (वसई, घटांब्रा, मोहोळ) येथे मल्हार कोळी समाजाचे लोक बिब्बा फोडतात. जालन्यातील हळदा, उंडणगाव, भारण आणि लोणारला ओडिशातून बिब्बा मागवतात. लोहा, मुखेड, मुदखेड तसेच वाशीम, अकोला, यवतमाळमध्ये आठ ते १० हजार कुटुंबे या व्यवसायात आहेत.\n२०१०-११ मध्ये नागपूरचे मेकॅनिकल इंजिनिअर मिलिंद जोशी यांनी स्वामी विवेकानंद समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. उद्योजक त्र्यंबक (अण्णा) लिमये यांनी आव्हान स्वीकारत आठ नवी यंत्रे तयार केली. नाबार्डच्या रुरल इनोव्हेशन्स फंड्स ��्रकल्पाअंंतर्गत जालन्यातील उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी पायाने चालणारे यंत्र बनवले. सध्या आयआयटी पवईचे एमटेकचे विद्यार्थी यात आणखी संशोधन करत आहेत. मंडळाचे प्रकल्प अधिकारी सुहास आजगावकर यांनी जगभरात अशा व्यवसायातील लोकांना मदत व्हावी म्हणून यंत्रनिर्मिती प्रकल्प संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमामध्ये (यूएनडीपी) पाठवला. त्यास मंजुरी मिळाली. या कामात प्रमोद कुलकर्णी, विजय होनकळस्कर, दादाराव डफळ आणि गजानन साईखेडकर यांनीही सहकार्य केले.\n२० ते २२ कोटींची उलाढाल\nअजिंठ्यातील मंडळाचे सदस्य दादाराव डफळ यांनी फार्मर्स प्रोड्युसर असोसिएशन स्थापन करून १०० बिब्बे उत्पादक शेतकरी जोडले आहेत. वन खात्याच्या अखत्यारीतील झाडांवरून बिब्बे विकत घेतले जात आहेत. गेल्या वर्षी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून १० क्विंटल गोडंबीची विक्री झाली. कुटीर स्वरूपाच्या या व्यवसायातून राज्यात वर्षाकाठी २० ते २२ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.\nदगडाने फोडत कामगार दररोज फार तर पाच तास काम करत. यंत्रामुळे ते सहा ते सात तास बसून दहा किलो बिब्बे फोडत आहेत. ७ किलो बिब्ब्यातून १ किलो गोडंबी आणि साडेपाच किलो टरफल निघते. या टरफलातून १ लिटर बिब्बा नटशेल तेल निघते. ते औषधींमध्ये तसेच जहाजांच्या तक्तपोसासाठी जलरोधक म्हणून वापरले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/snowfall-in-north-india/", "date_download": "2023-02-04T06:14:16Z", "digest": "sha1:BO2GP5CT3ZVVNIJMBLMOV3LJDPC4PX5F", "length": 20476, "nlines": 175, "source_domain": "marathinews.com", "title": "उत्तर भारत झाले बर्फाच्छादित", "raw_content": "\nमुंबईतील रुग्णालयांवर कोरोनाचे संकट गडद, 200 हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 72 तासांत 200 हून...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉनचे आणखी 31 रुग्ण आढळले, बाधितांची संख्या 141 वर पोहोचली\nरविवारी, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 31 नवीन रुग्ण आढळून आले असून,...\nपहिल्यांदाच एका महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्र्यांची गाडी चालवली \nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...\nभाजप सरकारांप्रमाणे आम्ही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नाही\nराज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली जाणार नसल्याचे...\nमहाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकरणाचा आकडा 100 ओलांडला, रात्री 9 पासून संचारबंदी\nमहारा���्ट्रात कोरोनाच्या नवीन प्रकारातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या सातत्याने वाढत...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर' म्हणून ओळखले...\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nदेशामध्ये एका पाठोपाठ एक नवीन संकट येतच आहेत. मागील...\nबुडत्याला काठीचा आधार अशी उक्ती या वादळांमध्ये आली आहे....\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nकोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे...\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nभारतामध्ये लसीकरणासाठी मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस म्हणजे रशियाची...\nचीनमधून मागील वर्षीपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अख्या जगामध्ये हाहाकार...\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nभारतावर ओढवलेली ही भयंकर परिस्थिती ही केवळ कोरोनाकाळात दाखवलेल्या...\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\n2020 मध्ये कोरोना व्हायरस अचानकपणे आला नसून चीन त्याची...\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nचीनने अवकाशात सोडलेले एक मोठं रॉकेट The Long March...\nस्विर्त्झलँडच्या अँटिबॉडी कॉकटेलला मान्यता\nजगभरामध्ये कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव अहायला मिळत आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना पूर्ण होत...\nअभिनेत्री अनुष्का शर्मा पुनरागमनासाठी सज्ज\nअभिनेत्री अनुष्का आई झाल्यापासून कॅमेऱ्यापासून दूर आहे आणि बऱ्याच...\nसलमान खानला साप चावला, रात्री तीन वाजता रुग्णालयात दाखल\nबॉलिवूड अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. पनवेल येथील...\nरणवीर आणि दीपिकाने शेअर केले ’83’ चित्रपटाचे नवीन पोस्टर, ट्रेलर या तारखेला येणार\nबॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित '83' या चित्रपटाची चाहते...\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा आणि सलमान खानची प्रमुख भूमिका...\n1983 विश्व कप अंतिम सामना scorecard\nसाल 1983, इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले...\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटीम इंडियाने कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी...\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतातील कोरोना रुग्णांसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू हनुमा विहारी सर्वतोपरी...\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nभारतीय संघातील माजी खेळाडू रमेश पोवार यांची भारतीय महिला...\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nहार्दिक पंड्या याची ओळख एक उत्कृष्ट आणि ऑलराउंडर खेळाडूमध्ये...\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nअ‍ॅमेझॉन प्राइमने मेंबरशिप बद्दलचे काही नियमांमध्ये बदल केले आहेत....\nभारतामध्ये सोशल मिडियावर जास्त वेळ घालवणारे अनेक मेम्बर्स आपल्याला...\nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nकोरोनामुळे सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असले तरी, बऱ्याच...\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nसोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आजकाल जवळपास सर्वच जण उपलब्ध असतात....\nतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. 15...\n'आंतरराष्ट्रीय चहा दिवस' जगभरामध्ये दरवर्षी १५ डिसेंबर रोजी विविध...\nदीर्घ श्वसन एक वरदान\nरोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत: साठी किती वेळ काढतो..\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nअक्षय म्हणजे जिचा क्षय होत नाही, अशी एखादी वस्तू...\nहल्लीच्या घड्याळावर धावणाऱ्या जीवनशैलीमुळे, लग्न उशिरा झाल्यामुळे किंवा कपल्सना...\nआंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारचे दिन साजरे केले जातात, ज्यामध्ये...\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nएक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\nमहिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \n'द काश्मीर फाइल्स' च्या रिलीजला एक महिना...\nHomeIndia Newsउत्तर भारत झाले बर्फाच्छादित\nउत्तर भारत झाले बर्फाच्छादित\nबर्फवृष्टी मुळे उत्तर भारतामध्ये थंडीची जणू लाटचं आली आहे. सगळीकडे बर्फचं बर्फ असल्याने पर्वत रांगांमधील परीसराचे सौंदर्य अजून खुलले आहे.\nहळूहळू सुरु झालेली थंडीची सुरुवात वातावरण एकदम सुखदायक करते. परंतु काही ठिकाणी म्हणजेच उत्तर भारतामध्ये थंडीच्या सुरुवातीलाच पहिल्यांदी हिमवृष्टी झाल्याने एक प्रकारे आल्हाददायी वातावरण निर्माण तर झाले परंतु, जनजीवन विस्कळीत ही झाले आहे. सर्वत्र फक्त बर्फाचे साम्र��ज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवर, घरांवर, झाडांवर, त्याचप्रमाणे अगदी गाड्यांवर सुद्धा बर्फाची चादर पसरली आहे. बर्फवृष्टी मुळे उत्तर भारतामध्ये थंडीची जणू लाटचं आली आहे. सगळीकडे बर्फचं बर्फ असल्याने पर्वत रांगांमधील परीसराचे सौंदर्य अजून खुलले आहे. पर्यटक सुद्धा आकर्षिले जात आहेत. पर्यटक सुद्धा या बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. उत्तर भारत म्हणजेच काश्मीर, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु होऊन बर्फवृष्टीमुळे परिसर बर्फाच्छादित झाला आहे. हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमाल्यामध्ये मोसमातील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे.\nरस्त्यांवर सर्वत्र बर्फ पसरल्यामुळे रस्ते वाहतूक बंद होऊन गावागावांमध्ये असणारा संपर्क सुद्धा तुटला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणत हिमवृष्टी झाल्याने पाणी आणि विजेची समस्या जाणवत आहे. तेथील स्थानिक लोकांना प्रत्येक हिमवृष्टीमुळे या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु तिथे गेलेल्या पर्यटकांसाठी बर्फवृष्टी म्हणजे पर्वणीच ठरली आहे. जागोजागी पर्यटक मनमुराद बर्फाचा आनंद लुटत आहेत. गुलमर्ग मध्ये पर्यटक आईस स्केटिंग चा आनंद लुटताना दिसत आहेत. शिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा रेकॉर्ड मोडला आहे. २००८ नंतर पहिल्यांदाच पार मायनस ३ अंशावर गेला आहे. आजुबाजुच्या परिसरामध्येही अति बर्फवृष्टीमुळे गावांमध्ये वीज आणि पाण्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. रस्ते बंद असल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून शाळा कॉलेजना सुद्धा सुट्टी जाहीर केली आहे. तर काही भागात बर्फाबरोबरच पाऊसही भरपूर प्रमाणत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अवकाळी बर्फवृष्टीने काश्मीरमध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काश्मीर दौरा केला. काश्मीर बरोबर राज्यातल्या पिकांच्या नुकसानाकडे राज्यपालाचं लक्ष नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र आणि काश्मीरमधल्या नुकसान झाले आहे, शेती पूर्ण बर्फाखाली झाकली गेली आहे. या नुकसानीची माहिती राष्ट्रपतींना सांगण्यासाठी त्यांची वेळ मागीतली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.\nकार्तिकी ए��ादशीही आषाढी एकादशी प्रमाणेच प्रतीकात्मक पद्धतीने साजरी\nएका उत्तराने बदलले सुश्मिता सेनचे आयूष्य\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\nMahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल\n‘द काश्मीर फाइल्स’ ची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना काय म्हणाली ज्यामुळे गोंधळ झाला \nमध्य रेल्वे मुंबई भरती २०२२\nभारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Bkw", "date_download": "2023-02-04T06:33:44Z", "digest": "sha1:OJP3C7YOW5LKL7IKH7EGQRSZV7FMTAXG", "length": 4966, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Bkw - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Bkw/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २००८ रोजी २०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://navrangruperi.com/cinema/marathi-cinema/marathi-press-release/pbcl/", "date_download": "2023-02-04T04:59:28Z", "digest": "sha1:LNZFFNJAPXIRK2267GMOSZLN57DAGNMK", "length": 16545, "nlines": 179, "source_domain": "navrangruperi.com", "title": "पीबीसीएल सेलेब्रिटी लीगसाठी खेळाडूंचा लिलाव उत्साहात संपन्न - Navrang Ruperi", "raw_content": "\nपीबीसीएल सेलेब्रिटी लीगसाठी खेळाडूंचा लिलाव उत्साहात संपन्न\nभारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते ‘पीबीसीएल’च्या ट्रॉफीचे अनावरण;\nमराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार उतरणार क्रिकेटच्या रणांगणात\nक्रिकेट आणि चित्रपट हे प्रत्येक भारतीयांच्या आवडीचे विषय आहेत, त्यांच्यात एक अनोखे नातेही आहे असे अनेकदा दिसून येते. एखाद्या राजक���य विषयावर जसं प्रत्येकाला काही तरी मत मांडायचे असते तसेच क्रिकेट आणि चित्रपटांच्या बाबतीतही आहे. आता क्रिकेट आणि चित्रपट कलाकार या विषयांवर एकत्रित भाष्य होईल, चर्चा झडतील कारण मराठी चित्रपटसृष्टीतील आपले लाडके कलाकार क्रिकेटच्या रणांगणात ‘पीबीसीएल’ अर्थात पुनीत बालन सेलेब्रिटी लीगच्या ट्रॉफी साठी झुंजणार आहे.\nयुवा उद्योजक आणि चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केलेल्या पुनीत बालन सेलेब्रिटी लीग (पीबीसीएल) चा सीझन 1 लवकरच पुण्यात संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खेळाडूंचा लिलाव दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते ‘पीबीसीएल’च्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी पुनीत बालन, शोभा आर. धारिवाल, जान्हवी आर. धारिवाल, संगीतकार अजय – अतुल, विनोद सातव यांच्यासह सर्व टीमचे कॅप्टन उपस्थित होते.\nयाप्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले, ‘पीबीसीएल’ गेल्यावर्षी घेण्याचे आमचे ठरले होते परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. मराठी चित्रपटसृष्टी या महामारीच्या धक्क्यातून सावरत आहे, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘पीबीसीएल’च्या निमित्ताने मराठी कलाकार मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. या स्पर्धेत सहा संघ असतील, टी 10 चा फॉरमॅट असेल. ‘पीबीसीएल’चा यंदा पहिला सीझन असून या स्पर्धेत दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.\n‘पीबीसीएल’च्या लिलावात एकूण 104 खेळाडूंचा लिलाव आयकॉन्स, प्लॅटिनम आणि गोल्ड अशा तीन विभागात करण्यात आला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडलेल्या या लिलावात कलाकार खेळाडूंना आपल्या टिम मध्ये घेण्यासाठी प्रत्येक टीमच्या कॅप्टन्समध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. प्रत्येक खेळाडूची बेस प्राइज 1 लाख पॉईंट्स असलेल्या या लिलावात सर्वाधिक तब्बल 42 लाख पॉईंट्सची बोली उतुंग ठाकूर यांच्यावर लागली त्यांना तोरणा टायगर्सने आपल्या टिममध्ये घेतले, शिखर ठाकूर यांना पन्हाळा पॅंथर्सने 35 लाख पॉईंट्स, शिवनेरी लायन्सने संदीप जुवटकर यांना 31 लाख पॉईंट्स, सिद्धांत मुळे यांना प्रतापगड वॉरिअर्सन��� 27 लाख पॉईंट्स तर तेजस नेरूरकर यांना 25 लाख पॉईंट्स देत सिंहगड ने आपल्या टिम मध्ये घेतले. तसेच इतर खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठीही सर्व टिम कॅप्टन्स मध्ये मोठी चुरस रंगलेली बघायला मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी तर लिलाव प्राक्रियेचे सूत्रसंचालन राहुल क्षीरसागर यांनी केले.\nपुनीत बालन सेलेब्रिटी लीग (पीबीसीएल) च्या ट्रॉफी चे अनावरण भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी (डावीकडून) पुनीत बालन, प्रविण तरडे, युसुफ पठाण, अमोल परचुरे, सिद्धार्थ जाधव, अजय गोगावले, शोभा आर. धारिवाल, शरद केळकर आणि जान्हवी आर. धारिवाल\nस्टँडिंग ओवेशनमुळे भारावले युसुफ पठाण\nभारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते पीबीसीएलच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली होती. ‘पीबीसीएल’च्या कार्यक्रमात यानिमित्ताने त्यांना स्टँडिंग ओवेशन देण्यात आले, चाहत्यांच्या या प्रेमामुळे युसुफ पठाण भारावून गेले. आपले मनोगत व्यक्त करताना युसुफ पठाण म्हणाले, क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मैदानाबाहेर आज तुम्ही दाखवलेल्या या प्रेमामुळे समजले की आपण आयुष्यात काहीतरी कमावले आहे. आमच्या चाहत्यांनी आमच्यावर केलेले प्रेम हीच आमची संपत्ती असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले. तसेच माझी मराठी थोडी कच्ची असली तरी संधी मिळाल्यास मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचेही युसुफ पठाण यांनी सांगितले.\n‘पीबीसीएल’ कॅप्टन्स आणि टिम पुढीलप्रमाणे-\nमहेश मांजरेकर – पन्हाळा पॅंथर्स\nनागराज मंजुळे – तोरणा टायगर्स\nप्रविण तरडे – रायगड रॉयल्स\nसिद्धार्थ जाधव – सिंहगड स्ट्रायकर्स\nशरद केळकर – प्रतापगड वॉरिअर्स\nसुबोध भावे – शिवनेरी लायन्स\nज्येष्ठ तेलुगू आणि हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे ९२ व्या वर्षी निधन\n‘आलंय माझ्या राशीला’ १० फेब्रुवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित\nप्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझी मध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु\n'थलापथी 67'या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम मेनन आणि अर्जुन यांचा झाला समावेश\n‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च�� १४ मार्चला ४००वा प्रयोग जाणून घ्या लग्नाळू आठवड्याचे वेळापत्रक.\nस्मृतिदिन विशेष.. हिंदी सिनेमाचे रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टर.. इफ्तेखार\n‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nमहाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक मॅन “प्लॅनेट टॅलेंट” मध्ये\nदिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये..\nराम कदम यांच्या संगीतातील ‘स्वराशा’\n“तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही” …शब्दांचा जादूगार ..गुलजार\nदिवाना मुझसा नही…शम्मी कपूर\nप्रतिभेला आलेला बहार…नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला\nज्येष्ठ तेलुगू आणि हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे ९२ व्या वर्षी निधन\n‘आलंय माझ्या राशीला’ १० फेब्रुवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित\nप्राइम व्हिडिओच्या सिटाडेल फ्रँचायझी मध्ये वरुण धवनसह समांथा रुथ प्रभु\n‘थलापथी 67’या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम मेनन आणि अर्जुन यांचा झाला समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/category/flower/", "date_download": "2023-02-04T05:37:24Z", "digest": "sha1:PPFQKVNT73E5EN23JV7BZVIUL5L372VQ", "length": 3155, "nlines": 48, "source_domain": "www.marathimol.com", "title": "फुले - Marathi Mol", "raw_content": "\nTuberose Flower Information In Marathi निशिगंधा हे एक सुगंधित आणि सुदंर फुल आहे. निशिगंधा ही सर्वात महत्वाची उष्णकटिबंधीय शोभेच्या बल्बस …\nHibiscus Flower Information In Marathi जास्वंद ही वनस्पती फुलझाडी असून आपल्याला भारतामध्ये बऱ्याच घरांच्या सभोवताली दिसून येतात. जास्वंदीच्या फुलांना सुगंध …\nPeriwinkle Flower Information In Marathi सदाफुलीची वेगवेगळ्या रंगाची फुले आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या मुलीची फुले ही दिसायला सुंदर व सदाबहार …\nट्युलीप फुलाची संपूर्ण माहिती Tulip Flower Information In Marathi\nTulip Flower Information In Marathi ट्यूलिप फुल हे वसंत ऋतू मध्ये फुलणारी फुले असून सुंदर व आकर्षित असा नैसर्गिक रंग …\nबीएएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BAMS Course Information In Marathi\nबीएमएस कोर्सची संपूर्ण माहिती BMS Course Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/1154", "date_download": "2023-02-04T05:04:48Z", "digest": "sha1:QI3KMZ7JZNCEFY6RAQT7C3B5CKBTUGVW", "length": 15751, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "माथेरान शहर कॉग्रेस पक्षाकडून वृक्षसंवर्धनाचे कार्य… झाडे लावा – झाडे जगवा, या उक्ती प्रमाणे झाडांची निगा ठेवत २०० झाडे डौलाने उभी – Adivasi Samrat", "raw_content": "\nमाथेरान शहर कॉग्रेस पक्षाकडून व���क्षसंवर्धनाचे कार्य… झाडे लावा – झाडे जगवा, या उक्ती प्रमाणे झाडांची निगा ठेवत २०० झाडे डौलाने उभी\nमाथेरान शहर कॉग्रेस पक्षाकडून वृक्षसंवर्धनाचे कार्य\nझाडे लावा – झाडे जगवा, या उक्ती प्रमाणे झाडांची निगा ठेवत २०० झाडे डौलाने उभी\nमाथेरान/ चंद्रकांत सुतार :\nमाथेरान शहर कॉग्रेस पक्षाने सन २०१५ ला माथेरान वखारी नाका ते लेक व्ह्यू हॉटेल मेन रोड लगत 2 ते 3 फुटी करंज जातीच्या रोपांचे वृक्षारोपण केले होते, त्या नंतर त्या रोपांना वेळच्यावेळी निगा राखली जात होतीच, सरस्वती विद्या मंदिर ह्या शाळेतील अनेक विद्यार्थीनी घरून बिसलेरी बाटलीत पाणी नेऊन त्या झाडांना पाणी घातले आहे, व त्या झाडाची निगा राखली आहे, आज पाच वर्षे झाले रोपांचे वृक्ष होत, अनेक वेळा मोठाले वाढलेले झाड काहीनी तोडले तर अनेक वेळा कोवळ्या फांद्यांवर माकडांनी उडी मारल्याने तुटल्या गेल्या, अन्यथा ही रोपे आज झाड रुपात दिसली असती.\nकाँग्रेस पक्षाने लावलेल्या ह्या रोपांना शालेय विद्यार्थ्यांनचा मोठे सहकार्य मिळाले, त्या मुळे पुढे अजून ह्या झाडाचे नुकसान होऊ नये. म्हणून कॉग्रेस पक्षाने आज नवीन वृक्षारोपण न करता केलेल्या वृक्षारोपण संवर्धनासाठी आज सकाळ पासूनच सर्व कार्यकर्ते वृक्षप्रेमी वखारी नाका येथे जमुन त्या ठिकाणी असलेल्या झाडांची वृक्षसंवर्धनाच्या कामात सहभागी झाले, तेथील झाडांना काट्याचा आधार देण्यात आला. ज्या झाडाच्या फांद्या इतरत्र वाढल्या आहेत त्याचा छाटणी करण्यात आली. काही झाडांना जाळीचे सवरक्षण देण्यात आले, झाडांच्या मुळा जवळ माती टाकण्यात आली, आजूबाजूचे दगड माती व्यवस्थित करण्यात आली. असेच वृक्षसंवर्धनाचे काम प्रत्येक नागरिकांनी, संस्थेने, पक्षाने नियमित वेळच्या वेळी केले तरी वृक्षारोपण पेक्षा कितीतरी जास्त पटीने वृक्ष वाढतील हे सत्य नाकारता येत नाही, म्हणूनच आजचा कॉग्रेस पक्षाचा वृक्षसंवर्धनाचा निगा राखणे कार्यक्रम माथेरान साठी महत्वाचा आहे.\nयावेळी माथेरान काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे, संतोष लखन, सुनील शिंदे, आदित्य भिल्लारे, केतन रामाने,भास्कर शिंदे मंगेश शिंदे, राकेश कोकळे, नितीन शहा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते\nठाणे ताज्या पालघर मुंबई सामाजिक\nआदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे\nआद��वासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे मोखाड्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालघर/ प्रतिनिधी : अतिदुर्गम मोखाड्यातील आदिवासींना रूग्णसेवा मिळावी व आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी तसेच येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळावे म्हणून आरोहण संस्थेने, सिमेन्स कंपनीच्या माध्यमातून सामाजिक उतातरदायित्व निधीतून रुग्णवाहिका व आधुनिक शेतीची औजारे ऊपलब्ध केली आहेत. त्याचे लोकार्पण विधानसभेचे […]\nठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक\n“आदिवासी उलगुलान जनजागरण” करण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुढे सरसावली आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती केली साजरी\n“आदिवासी उलगुलान जनजागरण” करण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुढे सरसावली आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती केली साजरी पुणे/ प्रतिनिधी : आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती तसेच 26 जानेवारी 2022 भारतीय प्रजासत्ताक दिन घेरापुरंदर येथे साजरा करण्यात आले. आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने सह्याद्रीच्या डोंगर […]\nताज्या महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड\nशासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन\nशासन प्रशासनाला खडबडून जाग आणण्याचे काम पत्रकार आपल्या निर्भिड लेखणीतून करतात- खा.सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन. खा.सुनिल तटकरे व आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते परळीत महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन. सुधागड- पाली/ रमेश पवार : पत्रकारिता हा लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा असा चौथा स्तंभ आहे. राष्ट्राच्या उत्कर्षासह सक्षम व आदर्श समाज घडविण्यासाठी पत्रकारांचे योगदान व […]\nश्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार… पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nआकुर्ली येथील वीज उपकेंद्रामुळे ग्रामीण भागालाही योग्य दाबाचा होणार वीज पुरवठा\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथ��ल पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2008_10_26_archive.html", "date_download": "2023-02-04T05:16:46Z", "digest": "sha1:PQIU63PRTYP277GQDUCQ5CY6HNIDNQVP", "length": 31064, "nlines": 284, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 10/26/08 - 11/2/08", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nभडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत नेहमीप्रमाणे कामात दंग होती मधली एक गिरणी फारच अवाढव्य होती. एखाद्या ऑटोमोबाईल कारखान्यात शोभावी, अशी. या गिरणीवर एकता कपूर स्वतः काम करत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं.\nया भल्यामोठ्या आवारात शेजारीच रांगेत, ठराविक अंतरावर पंधरा-वीस गिरण्या मांडल्या होत्या त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या या एकताच्या \"डमी' त्यांच्या हाताखाली डझनभर लोकं काम करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले होते, कसल्यातरी ओझ्याखाली ते पार बुडून गेले होते. बहुधा, एकताच्या \"कारखान्या'तले लेखक असावेत. तेही धान्य पुरवण्याच्या कामात मदत करत होते. कुठलं धान्य कुठल्या वेळी घालायचं, हे एकताच मुख्य गिरणीवरून ओरडून सांगत होती.\nगिरणीच्या बाहेर गिऱ्हाइकांची भलीमोठी रांग लागली होती प्रत्येकाने आपल्यासोबत ट्रकच आणले होते. तयार झालेलं पीठ लगेच नोकरांकरवी ट्रकमध्ये चढवलं जात होतं. ट्रक अगदी खच्चून भरले, की पुढच्या मार्गाला लागत होते. गिऱ्हाइकांनी मोठमोठ्या पिशव्या भरभरून नोटा आणल्या होत्या. बालाजीच्या भल्यामोठ्या फोटोसमोर ठेवलेल्या दानपेटीत ते या नोटा ओतत होते. दर अर्ध्या तासाने ही पेटी रिकामी करावी लागत होती.असं सगळं पवित्र वातावरण हा एकूणच भारावून टाकणारा अनुभव होता. अचानक काय झालं कुणास ठाऊक, एकताच्या गिरणीतून \"खडाम खट्ट....खुर्र खुर्र...' असा विचित्र आवाज ऐकू यायला लागला. गिरणीतून पीठ पडताना अडकायला लागलं. एकताच्या आणि बाहेरच्या गिऱ्हाइकांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली...पण क्षणभरच. एकतां ताबडतोब आधीच्या धान्याचं पिंप हलवलं आणि त्या जागी नवीन मागवलं. हे धान्य जरा वेगळ्या रंगाचं होतं, पण लगेच गिरणी पूर्वीसारखी सुरू झाली.\nगिऱ्हाइकांच्या रांगेतली चुळबूळही थांबली पुन्हा दानपेटीत धान्याच्या राशी पडू लागल्या.थोडा वेळ गेला आणि एकताच्या मुख्य गिरणीच्या शेजारच्या गिरणीला \"घर घर' लागली. बऱ्याच खटपटी करूनही ती सुरू होईना. नंतर लक्षात आलं, तिचा पट्टाच कुणीतरी तोडला होता. शेवटी सगळ्यांनी नाद सोडून दिला.मधली मुख्य गिरणी मात्र जोरात सुरू होती. खरंतर तिच्या क्षमतेचाच बाकीच्या गिरण्यांना आधार होता. सगळ्यात जास्त पीठ याच गिरणीतून पडत होतं. एकताचं काम वेगात सुरू असताना काहीतरी घडलं. जोराचा आवाज आला आणि एकाएकी गिरणी बंद पडली. पीठ पडायचं थांबलं. एकतानं आणखी धान्य ओतून पाहिलं, धान्य बदलून पाहिलं, पट्टा जोरजोरात फिरवून पाहिला, पण काही फरक पडेना. ती मागे वळली तेव्हा लक्षात आलं, की या गिरणीचा \"मेन स्विच'च कुणीतरी काढून टाकला होता. तिनं वीज मंडळाला फोन लावला. पण त्यांचं हे काम नव्हतं. तिच्या विजेचं बिल भरणाऱ्या \"स्टार' लोकांनी ही कारवाई केली होती.एकतानं आपले सगळे \"सोर्सेस' वापरून बघितले.\nमुदतीआधीच गिरणी बंद करायला लावणं म्हणजे कराराचा भंग ��ोता. एकतानं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं, की \"स्टार' लोकांना जास्त पीठ पाडणारी दुसरी गिरणी मिळालेय. तिच्यातून उत्पन्नही चांगलं मिळतंय. पिठानं माखलेला हात एकतानं कपाळावर मारून घेतला....काही क्षणांतच मग ती सावरली. बंद पडलेली गिरणी ताबडतोब तिथून हलवली आणि नव्या पद्धतीच्या, नव्या रूपातल्या गिरणीची ऑर्डर तिनं लगेच नोंदवून टाकली. आधीच्या धान्याला पॉलिशही करून आणायला सांगितलं आणि बाकीच्या गिरण्यांकडे वळली.\nदिवाळी संपली, सुटी सुरू\nमस्तपैकी १० दिवस रजा टाकलेय. बरीच राहिलेली कामं पूर्ण कराय्चेत. शनिवार-रविवार फिरायला जाणार होतो, पण आता सोमवारी मुंबईत `स्टार माझा'च्य ब्लॉग स्पर्धेचं बक्षीस वितरण आहे. त्यामुळे तिकडे जावं लागणार. बघू....फिरायला पुढच्या आठवड्यात जाईन.\nदिवाळी मजेत गेली. भरपूर कपडे घेतले सगळ्यांनी. सगळ्यात जास्त खरेदी मनुताईंची. तिनं यंदा २ आकाशकंदील घेतले. आणखीही घ्यायचे होते. पण दम दिल्यावर गप्प बसली. किल्ल केला. पाडव्याला सहकुटुंब `अभिरुची'त गेलो होतो. सकाळी १० ते २. मजा आली. जेवण पण तुडुंब झालं. माहेरच्या मंडळींना आमची पार्टी द्यायची राहिली होती. त्यातून उतराई झालो एकदाचे.\nकिल्ला पण रोज वेगळ्या अवस्थेत होता. एके दिवशी ऑफिसातून आलो, तर सगळे मावळे आडवे. आणि एकटे शिवाजी महाराज जागे. मला वाटलं औरंगजेबानं हल्ला केला की काय पण तसं नव्हतं. सगळ्या मावळ्यांना झोप आला, म्हणून विश्रांती दिल्याचं मनुताईंकडून कळलं. बिच्चारे शिवाजी महाराज पण तसं नव्हतं. सगळ्या मावळ्यांना झोप आला, म्हणून विश्रांती दिल्याचं मनुताईंकडून कळलं. बिच्चारे शिवाजी महाराज ते साधरणपणे किल्ल्याच्या निम्म्या आकाराचे असल्यामुळे त्यांआ झोपवणं शक्य नव्हतं. म्हणून नाइलाजानं ते डोळे तारवटून पहारा देत बसले होते....मावळे झोपलेले, आणि राजे पहारा देताहेत, अशा अभूतपूर्व घटनेची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.\nदिवाळीत लेखन पर.म्परा पण जोरात होती. `साहित्य शिवार'च्या दिवाळी अंकात लेख लिहिला. `मनोगत'वर विनोदी कथा-कम-लेख लिहिला. `ईसकाळ'वर ग्राफिटीच्या कार्यक्रमाचं ऑडिओ सादरीकरण होतं. `जत्रा'मधली कथा आली नाहीये बहुतेक.\nतर, पुन्हा सुटी. मजा आहे. बघुया, काय काय कामं पूर्ण होताहेत\nकिल्ला, किल्ल्या आणि कल्ला\nदोनच दिवसांपूर्वी किल्ल्यावरची पोस्ट टाकली ब्लॉग���र. त्यानंतर लगेच त्यासंबंधित विषयावर लिहायला लागेल, अशी कल्पना नव्हती. नियतीनंच हा खेळ मांडला असावा\nघाबरू नका. काही फार गंभीर, चित्तचक्षुचमत्कारिक, नेत्रविस्फारक वगैरे लिहिणार नाहीये. अनुभव अगदी साधासाच, पण धडा शिकविणारा आणि योगायोगाचं महत्त्व ठसविणारा.\nपरवा शनिवारी ऑफिसला आलो, तेव्हा अंमळ उशीरच झाला होता. ऑफिसला यायचं, म्हणजे सगळं शिस्तशीर असतं. म्हणजे, शर्टाच्या शिखात लायसन्स, डेबिट कार्ड (हो, डेबिटच \"क्रेडिट' नाही), पीयूसी. पॅंटच्या डाव्या खिशात घराची किल्ली, मोबाईल. उजव्या खिशात गाडीची (म्हणजे बाईकची. आम्ही \"श्रीमंत' मध्यमवर्गीय बाईकलाच \"गाडी' म्हणतो.) किल्ली आणि रुमाल. दर पाच मिनिटांनी खिसे रापून हा सर्व जामानिमा सुरक्षित आहे ना, हे बघण्याची सवय. बरं, आपली टाचणी हरवली, तरी अस्वस्थ होण्याची प्रथा. पेनबिन म्हणजे फारच त्रास तर सांगण्याचा मुद्दा काय, की त्या दिवशीही सगळं असंच व्यवस्थित जागच्या जागी होतं.\nजेवणाचा डबा सवयीप्रमाणे बाईकच्या डिकीत ठेवला होता. जेवणाच्या सुटीत खाली पार्किंगमध्ये गेलो. डब्यात पोळ्या नसल्यानं त्या हॉटेलातून घेऊन आलो. डिकी उघडायला गेलो अन्‌ काय खिशात किल्लीच नाही हादरलो. गाडीला आहे काय, ते पाहिलं. नव्हती. पार्किंगच्या जागेत बऱ्याच ठिकाणी शोधली. गाडी हलवून पाहिली. किल्ली कुठेच नव्हती.\nतसाच वर टेबलपाशी आलो. मीटिंग रूम, आर्टिस्ट रूम, कॉन्फरन्स हॉल, साहेबांची केबिन, स्वच्छतागृह, जिथे जिथे म्हणून जाऊन आलो होतो, तिथे तिथे वेड्यासारखा फिरलो. औरंगजेबाच्या सैन्याला जसे संताजी-धनाजी पाण्यात दिसत, तसे मला सगळीकडे माझी किल्लीच पडलेली असल्याचा भास होऊ लागला होता. पण अर्थातच या शोधमोहिमेचा काही उपयोग झाला नाही. शेवटी ज्या हॉटेलातून पोळ्या आणल्या, तिथेच त्याच पोळ्या आणि वर भाजी बिजी घेऊन चार घास पोटात ढकलावे लागले. वसुबारसेच्या दिवशी ते भयाण अन्न अक्षरशः पोटाची गरज म्हणूनच खावं लागलं.\n\"गाडीची डुप्लिकेट किल्ली घेऊन ये,' अशी विनंती सहधर्मचारिणीला केली, पण तिने पुणेरी स्वाभिमानी बाणा दाखवत ती धुडकावून लावली. झक्‌ मारत ड्युटीनंतर एक तास थांबून एका मित्राच्या मागे बसून घरी गेलो.\nदुसऱ्या दिवशी सकाळी डुप्लिकेट किल्ली घेऊन ऑफिसला हजर. तिथे आल्यावर सहज म्हणून वॉचमनकडे चौकशी केली, तर माझी किल्ली तिथे माझी वाट बघत ���ोती. कॅंटीनमधल्या मुलाला सकाळी झाडताना पार्किंगमध्ये मिळाली होती. अशा रीतीने माझी कसोटी बघत बेटी छान सुरक्षित हाती विसावली होती\nकिल्लीचाच प्रसंग दोन दिवसांत पुन्हा घडेल, असं अजिबात वाटलं नव्हतं.\nया वेळी \"बळी' होती, माझ्याबाबत बाणेदारपणा दाखविणारी आमची (म्हणजे माझीच हं\nसंध्याकाळी दिवाळीच्या उत्साहाच्या आणि पोरीला खेळवण्याच्या नादात बाईसाहेबांनी लॅचचं दार बाहेरून लावून घेतलं. मग शेजारून मला फोन करून आपला पराक्रम कळविला. वर मलाच किल्ली घेऊन घरी येण्याचा विनंतीवजा आदेशही दिला. काय करणार बापडा नवरा या प्राण्याला बाणेदारपणा नसल्यामुळे झक्‌ मारत जावं लागलं. एक फायदा मात्र झाला. अगदी जेवायच्या वेळीच घरी गेल्यामुळे कधी नव्हे ते गरमगरम गिळायला मिळालं. अर्थात, माझ्या उपकारांच्या ओझ्यामुळं दबून गेल्यामुळं बायकोनंही न कुरकुरता जेवायला घातलं, हे वेगळे सांगणे न लगे\nया निमित्तानं एक सुरस आणि चमत्कारिक कथा आठवली. शनिवार पेठेत भाड्याच्या (हा कोण \"भाड्या') खोलीत राहत होतो, तेव्हाचा प्रसंग. एकदा पहाटे पाचला रत्नागिरीहून आलो, तो खोलीची किल्ली रत्नागिरीत विसरूनच') खोलीत राहत होतो, तेव्हाचा प्रसंग. एकदा पहाटे पाचला रत्नागिरीहून आलो, तो खोलीची किल्ली रत्नागिरीत विसरूनच मग पत्र्यावर चढून, तिथून गॅलरीत उतरून, खिडकीतून खोलीत शिरून दुसऱ्या किल्लीनं दार उघडण्याचं दिव्य पार पाडावं लागलं होतं. तेव्हा कुण्या शेजाऱ्यानं चोरटा समजून दगडबिगड मारले नाहीत, हे नशीबच\nअसो. इजा-बिजा-तिजा कधी होतोय, पाहायचं\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. ने���मीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nभडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत...\nदिवाळी संपली, सुटी सुरू\nकिल्ला, किल्ल्या आणि कल्ला\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/karjuve/", "date_download": "2023-02-04T04:58:35Z", "digest": "sha1:YYUIA6HI6UGX4Q7P42UURXYLDZOX6Z5D", "length": 9518, "nlines": 103, "source_domain": "daryafirasti.com", "title": "karjuve | Darya Firasti", "raw_content": "\nकरजुवे गाव तसे कोणत्याही हमरस्त्यावर नाही.. पण मुद्दाम जाऊन पाहायला हवे असे हे ठिकाण.. इथं काही विशेष वेगळे पर्यटन स्थळ आहे का तर नाही.. पण भौगोलिकदृष्ट्या विलक्षण ठिकाणी वसलेले हे गाव अनुभवणे म्हणजे निसर्गसंपदेने नटलेल्या नीरव शांततेत स्वतःचे अस्तित्व हरवून बसणे. आशुतोष बापटांच्या संगमेश्वर वरील पुस्तकात या गावचे सुंदर वर्णन वाचले होते. कधीतरी तिथं जायचं हे नक्की केलं होतं. कापसी नदी, गड नदी (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी वेगळी) आणि बाव नदीच्या संगमावर वसलेलं हे ठिकाण.. इथं तिसंगवाडीला हे तीन प्रवाह […]\nसाखरप्याजवळ सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर सुमारे 900 मीटर उंचीवर प्रचितगडाच्या परिसरात रत्नागिरी जिल्ह्यातील या महत्त्वाच्या नदीचा उगम होतो. संगमेश्वर ते सैतवडे असा 80 किमी प्रवास करून शास्त्री नदी सिंधुसागरात विलीन होते. त्यापैकी पहिले 16 किलोमीटरचा प्रवास संगमेश्वर तालुक्यातील डोंगराळ भागात होतो. तिथं गर्द हिरव्या रानातून अनेक छोटेमोठे प्रवाह नदीत येऊन मिळतात. गडगडी, बाव(67km), आसवी, गड(47), कापशी(48km) आणि गंडगी या शास्त्री नदीच्या उपनद्या आहेत. शास्त्री नदीला जयगड नदी असेही म्हणतात कारण तिचे मुख जयगड किल्ल्याजवळ आहे. नदीचे पाणलोट क्षेत्र 2173 वर्ग किलोमीटर […]\n Select Category मराठी (140) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (41) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (45) इतर देवालये (1) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (7) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/poetry-presentation-by-poet-and-writer-prashant-dingankar-in-dilkhulas-program-on-18th-january-on-the-occasion-of-marathi-language-conservation-fortnight/", "date_download": "2023-02-04T06:28:14Z", "digest": "sha1:U65B7FUD6NDKWSFVPTIMO6BSNILG35XX", "length": 9051, "nlines": 86, "source_domain": "sthairya.com", "title": "मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १८ जानेवारीला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी, लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १८ जानेवारीला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कवी, लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण\n दि. १८ जानेवारी २०२३ मुंबई माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कवी व लेखक प्रशांत डिंगणकर यांचे काव्य सादरीकरण प्र���ारित होणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.\nराज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात १४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कवी व लेखक प्रशांत डिंगणकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून कवितांचे सादरीकरण केले आहे. यावेळी सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी श्री. डिंगणकर यांचा परिचय करुन दिला.\nकुस्ती खेळाच्या विकासासाठी जपानच्या वाकायामा राज्यासमवेत सामंजस्य करार करणार – क्रीडा मंत्री गिरीष महाजन\nपर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल; लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार\nपर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल; लोकांच्या सहभागातून परिवर्तन घडविणार\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/salman-khan-helps-film-industry-25000-daily-wages-workers-again-amid-corona-crisis-45546/", "date_download": "2023-02-04T06:43:02Z", "digest": "sha1:3XT6SV4MQULAR2TVCO4JVPT7YMQZYFUE", "length": 21605, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nHome » आपला महाराष्ट्र » भारत माझा देश » विशेष\nकोरोना संकटात मदतीसाठी पुन्हा पुढे आला सलमान खान, २५ हजार सिने कामगारांच्या थेट बँक खात्यात टाकणार पैसे\nSalman Khan : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात मोठा उद्रेक सुरू आहे. महामारी सुरू झाल्यापासून जसा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला तसाच तो सिनेसृष्टीला ही बसला. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडले तरी त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार हतबल झाले आहेत. अशा काळात बॉलीवूड नायक सलमान खानने मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानने यापूर्वीही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हजारो रोजंदारी मजुरांना आर्थिक पाठबळ दिले होते. आता कोरोनाच्या दुसर्‍या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सलमानने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार कामगारांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. Salman Khan Helps Film industry 25000 daily wages Workers again amid Corona crisis\nमुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात मोठा उद्रेक सुरू आहे. महामारी सुरू झाल्यापासून जसा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला तसाच तो सिनेसृष्टीला ही बसला. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडले तरी त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार हतबल झाले आहेत. अशा काळात बॉलीवूड नायक सलमान खानने मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानने यापूर्वीही फिल्म इंडस्ट्रीशी स��बंधित हजारो रोजंदारी मजुरांना आर्थिक पाठबळ दिले होते. आता कोरोनाच्या दुसर्‍या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सलमानने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार कामगारांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.\n3.75 कोटी रुपयांची आर्थिक मदत\nसिनेसृष्टीतील 25,000 कामगारांच्या थेट बँक खात्यात 1500-1500 रुपयांप्रमाणे एकूण 3.75 कोटी रुपये देऊन सलमान खानने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) चे सरचिटणीस अशोक दुबे म्हणाले, “गेल्या वर्षी आम्ही आधार कार्ड, पॅनकार्ड आणि 26,000 गरजू कामगारांचे बँक तपशील फेडरेशनच्या वतीने सलमान खान यांना पाठविले होते. त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या या नावांपैकी सलमान खान यांनी 25 हजार लोकांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लाईटमन, स्पॉट बॉय, मेक-अप आर्टिस्ट, स्टंटमॅन, ज्युनियर आर्टिस्ट इत्यादी एकूण 25,000 लोकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.\nमागच्या वर्षीही केली होती 15 कोटींची मदत\nदरम्यान, गेल्या वर्षी कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित एकूण 23,000 लोकांना 3000-3000 रुपयांची आर्थिक मदत केली होती. यानंतर त्याने दोनदा 1500-1515 रुपयांची आर्थिक मदतही केली. अशाप्रकारे सलमानने गेल्या वर्षी उद्योगाशी संबंधित गरजू लोकांना 15 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती.\nअशोक दुबे म्हणतात, “बॉलिवूडमध्ये सलमान खानसारखा दुसरा कोणी नाही. सलमान खानने गेल्या वर्षीदेखील गरजू कामगारांना मनापासून मदत करून त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यास मदत केली. खास बाब म्हणजे यावेळी आम्ही विनंती केली नव्हती. परंतु कामगारांच्या मदतीसाठी सलमान खानने स्वत: पुढे येऊन मदतीची घोषणा केली आहे.”\nदरम्यान, 13 मे रोजी चित्रपटगृह तसेच अनेक प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार्‍या ‘राधे’ चित्रपटाच्या कमाईचा एक भाग अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोरोना पीडितांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा सलमान खान फिल्म्स आणि झी एन्टरटेन्मेंट यांनी केली होती.\nOMG : फिल्मी सेलिब्रिटीचं लग्न अन् खर्च फक्त 150 रुपये पाहा ‘एक विवाह ऐसा भी पाहा ‘एक विवाह ऐसा भी\nBengal Violence : पूर्वनियोजित हिंसेविरुद्ध ममता सरकारने त्वरित पावले उचलावीत, RSS सरकार्यव��ह दत्तात्रेय होसबळे यांचे आवाहन\nCM Stalin In Action : मुख्यमंत्र्यांकडून तामिळनाडूत कोरोना पॅकेज जाहीर, प्रत्येक कुटुंबाला मिळणार ४००० रुपये\nUnderworld Don Chhota Rajan : छोटा राजन अद्याप जिवंतच, एम्स अधिकाऱ्यांची माहिती, कोरोनावर उपचार सुरू\nAlert For Bank Customers : SBI आणि HDFC बँकेच्या या सेवा आज रात्री राहणार बंद, दिवसाच उरकून घ्या महत्त्वाची कामे\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Dutta_Digambara_Ya_Ho", "date_download": "2023-02-04T05:58:34Z", "digest": "sha1:NV2WKTULFIUXZ7RDMRYTXEHCSH2MTMWO", "length": 2935, "nlines": 48, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "दत्ता दिगंबरा या हो | Dutta Digambara Ya Ho | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदत्ता दिगंबरा या हो\nदत्ता दिगंबरा या हो\nस्वामी मला भेट द्या हो\nदत्ता दिगंबरा या हो\nसावळ्या मला भेट द्या हो\nदत्ता दिगंबरा या हो\nदयाळा मला भेट द्या हो\nतापलो गड्या त्रिविध तापे\nकितीतरी घेऊ जन्म फेरे\nसावळ्या मला भेट द्या हो\nवाट पाहू कुठवर पर्यंत\nकितीतरी पाहशील बा अंत\nदीनाची करुणा येऊ द्या हो\nनाथा मला भेट द्या हो\nवेड लागले या जीवा\nकोठे न मिळे विसावा\nआपुल्या गावा तरी न्या हो\nदयाळा मला भेट द्या हो\nस्वामी मला भेट द्या हो\nदयाळा मला भेट द्या हो\nसावळ्या मला भेट द्या हो\nदत्ता दिगंबरा या हो\nस्वामी मला भेट द्या हो\nस्वर - आर‌. एन्‌. पराडकर\nगीत प्रकार - भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/bjp-leader-nilesh-rane-on-aditya-thackeray", "date_download": "2023-02-04T05:37:43Z", "digest": "sha1:2XAZJH2PEDM6IICYC7TJMYPSJYUUJ4OW", "length": 4592, "nlines": 40, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरेंना निलेश राणेंचा खोचक सवाल; म्हणाले, लंडनमध्ये...", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरेंना निलेश राणेंचा खोचक सवाल; म्हणाले, लंडनमध्ये...\nलंडनमध्ये १० दिवस घालवले की नाही लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं\nराज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होस दौऱ्यावर गेले होते. मात्र, दौऱ्याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डाव्होसमध्ये किती तास होते. त्या ठिकाणी कोणता करार केला, त्यानंतर करार झालेल्या महाराष्ट्रातील कंपन्या होत्या. यावरून प्रचंड गदारोळ सुरु झाला. यावरूनच शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. याच टीकेवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना खोचक सवाल केला आहे.\nप्राचार्य मारहाण प्रकरणावर बांगरांचे उत्तर; म्हणाले, सरकार आमचंच, आम्ही काय बांगड्या...\nकाय म्हणाले निलेश राणे\nआदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या डाव्होस दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्याचं सांगत टीका करत असताना निलेश राणेंनी त्याला ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी जाहीर करावं की मंत्री असताना डाव्होस दौऱ्यानंतर त्यांनी लंडनमध्ये १० दिवस घालवले की नाही लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं” असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.\nआदित्य ठाकरेनी जाहीर करावं मंत्री असताना Davos दौऱ्या नंतर त्याने लंडन मध्ये १० दिवस घालवले की नाही\nलंडन मध्ये असताना कुठलं शासकीय काम त्याने हातळलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leader-kirit-somiaya-slams-shivsena-cm-uddhav-thackeray-sanjay-raut/articleshow/89920816.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2023-02-04T04:51:00Z", "digest": "sha1:QLSMJLU5E6R63GJZBLSLUYDLZO5BN22N", "length": 15857, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nउद्धव ठाकरे स्वत: पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई अशक्य; किरीट सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं\nमाझ्यावर कारवाई करणार असे ठाकरे सरकारमधील मंत्री सांगत आहेत. पण उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई शक्य नाही. राज्यातील जनतेला कळालं आहे की, नील सोमय्या निर्दोष आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना निर्दोष ठरवलेले नाही.\nकिरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे\nनील सोमय्या निर्दोष आहेत\nमुंबई पोलिसांनी त्यांना निर्दोष ठरवलेले नाही\nमुंबई: उद्धव ठाकरे हे स्वत: पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत, अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. माझी पत्नी मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावरही कारवाई होणे शक्य नाही. कारण घोटाळे हे उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. त्यामुळे तुम्ही घोटाळे करायचे आणि कारव���ई आमच्यावर कशी काय होऊ शकते, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (CM Uddhav Thackeray can't take action against me says Kirit Somaiya)\nशरद पवारांच्या दबावासमोर झुकू नका, ठाम भूमिका घ्या; भाजपचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा: शेलार\nयावेळी किरीट सोमय्या यांनी सत्र न्यायालयात त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले की, माझ्यावर कारवाई करणार असे ठाकरे सरकारमधील मंत्री सांगत आहेत. पण उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई शक्य नाही. राज्यातील जनतेला कळालं आहे की, नील सोमय्या निर्दोष आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना निर्दोष ठरवलेले नाही. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तपदावरून हेमंत नगराळे यांना हटवण्यात आले, असा आरोप सोमय्या यांनी केला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत हे नौटंकीबाज आहेत. कसला गेम बिगीन, ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे हेमंत नगराळे यांची आयुक्तपदावरून हकालपट्टी का झाली, याचे उत्तर द्या, अशी मागणी सोमय्या यांनी केली.\nभाजप नेते आणि ईडीचं क्रिमिनल सिंडिकेट; संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात पाठवली कागदपत्रं\nभाजप नेत्यांविरुद्ध कारवाई करण्यास असमर्थ ठरल्यामुळे हेमंत नगराळे यांची उचलबांगडी\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारला गोत्यात आणल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदाचा कारभार हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप नेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात असमर्थ ठरल्यामुळे हेमंत नगराळे यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. एकीकडे केंद्रीय तपासयंत्रणांनी महाविकासआघाडीचे मंत्री आणि नेत्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असताना हेमंत नगराळे भाजप नेत्यांविरुद्धच्या आरोपांनंतर कारवाई करताना फारशी तत्परता दाखवत नव्हते. त्यामुळेच हेमंत नगराळे यांची राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करून त्यांना एकप्रकारे साइड पोस्टिंग दिल्याचे बोलले जात आहे. तर ठाकरे सरकारच्या मर्जीतील संजय पांडे यांच्याकडे मुंबईच्या आयुक्तपदाचा कारभार देण्यात आला आहे.\nमहत्वाचे लेखशरद पवारांच्या दबाव���समोर झुकू नका, ठाम भूमिका घ्या; भाजपचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा: शेलार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nअर्थवृत्त माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का जाणून घ्या नेमकं सत्य काय\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\n भारतातील पहिला ट्रान्समेल गर्भवती; केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली Good News\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nपुणे साहेब, कसब्यात इंजिन चालवा; 'मनसे'च्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंकडे आग्रह\nमुंबई मुंबई पश्चिम रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर कारवाई; नायगाव लोकल आणि क्रेन धडक प्रकरण\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nकार-बाइक देशात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी अच्छे दिन, ६ वर्षात २० लाख वाहनांची खरेदी\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2023-02-04T05:58:59Z", "digest": "sha1:XXU3Y4JOWAAC7KDQEQU54CHUKZ4NT2CP", "length": 2534, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४४४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४६० चे - पू. ४५० चे - पू. ४४० चे - पू. ४३० चे - पू. ४२० चे\nवर्षे: पू. ४४७ - पू. ४४६ - पू. ४४५ - पू. ४४४ - पू. ४४३ - पू. ४४२ - पू. ४४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30148/", "date_download": "2023-02-04T06:45:41Z", "digest": "sha1:AMDXHO2FE2XDT2CORA6CHJRULPY4BSAT", "length": 15397, "nlines": 221, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मिरज संस्थान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमिरज संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील दक्षिण महाराष्ट्रातील एक संस्थान. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७६२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. परशुरामभाऊ पटवर्धनांच्या मृत्यूनंतर कुटुंबात अंतःकलह माजून गंगाधरराव पटवर्धन वेगळे झाले आणि पटवर्धनास, जहागिरीच्या १८०८ मध्ये झालेल्या वाटण्यांत मिरज सांगलीपासून अलग होऊन गंगाधररावांकडे आले. १८२० मध्ये इंग्रजांच्या संमतीने मिरजेच्या चार वाटण्या झाल्या. त्यांपैकी औरस पुत्र नाही म्हणून १८४२–४५ मध्ये दोन वाटे खालसा झाले. उरलेल्या दोन वाट्यात थोरल्या पातीकडे ८३९ चौ. किमी. चा प्रदेश आला. त्यात मिरज-लक्ष्मेश्वर धरून ५ शहरे आणि धारवाड-सोलापूर-सातारा जिल्ह्यांतून विखुरलेली ५९ खेडी होती. थोरल्या पातीची राजधानी मिरज ठरविण्यात आली. तिचे उत्पन्न पाच लाख रुपये, खंडणी सु. १२,५५८ रु. व लोकसंख्या सु. एक लाख होती (१९४१). थोरल्या पातीची संगीताच्या वाद्यांसाठी प्रसिद्धी होती. धाकट्या पातीत ५०७ चौ. किमी. चा प्रदेश असून त्यात तीन शहरे व ३१ खेडी होती ती बंकापूर (धारवाड जिल्हा), पंढरपूर (सोलापूर जिल्हा), तासगाव (सातारा जिल्हा) या तालुक्यांना लागून असून चार इनाम गावे पुणे जिल्ह्यातही होती. धाकट्या पातीची राजधानी बुधगाव असून उत्पन्न सु. तीन लाख रुपये, खंडणी सु. ६,४१३ रु. व लोकसंख्या सु. अर्धा लाख होती. दोन्ही पात्यांचे संस्थानिक पहिल्या दर्जाचे सरदार असून त्यांना दत्तकाचे तसेच न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते. आंदोलनामुळे १९३८ मध्ये दोन्ही पात्यांत मर्यादित जबाबदारीची राज्यपद्धती अस्तित्वात आली. दोन्ही पात्या १९४८ मध्ये मुंबई राज्यात विलीन झाल्या.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nसन – यत्‌ – सेन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/Shoumika%20Mahadik.html", "date_download": "2023-02-04T04:59:09Z", "digest": "sha1:IEK4K2AOJ27LQOPV3XVNTQRKPFZ6CUDS", "length": 5125, "nlines": 28, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "‘गोकुळ’च्या कारभाराचा लवकरच भांडाफोड; शौमिका महाडिक यांची फेसबूक पोस्ट चर्चेत", "raw_content": "\n‘गोकुळ’च्या कारभाराचा लवकरच भांडाफोड; शौमिका महाडिक यांची फेसबूक पोस्ट चर्चेत\nकोल्हापूर : गेली चार महिने मी कोल्हापूर जिल्हा दूध संघातील (गोकुळ) गैरकारभाराची कागदपत्रे आणि पुरावे जमवत होते. त्यातून हाती आलेल्या गैरकारभाराचा भांडाफोड मी लवकरच करणार असल्याचा इशारा संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिला आहे. त्यांनी आज फेसबूकवर एक पोस्ट टाकून याविषयीची माहिती दिली.‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी विरोधकांना घाम फोडला होता. त्यानंतर जवळपास मी चार महिने शांत होते. ना पत्रकार परिषद, ना विरोधी वक्तव्य. पण, या कालावधीत मी फक्त संघामधील गैरकारभाराची कागदपत्रे व पुरावे जमवत होते.\nयाच फळ लवकरच सर्वांसमोर येईल आणि त्यानंतर मी पत्रकार परिषदेत माझी बाजू जिल्ह्यातील दूध उत्पादकांसमोर पुराव्यासह मांडण्याचा इशारा महाडिक यांनी या फेसबूक पोस्टमध्ये दिला आहे.शेवटी संयम महत्त्वाचा असतो, संयम ठेवा, जिल्ह्यातील प्रत्येक दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी महाडीक कुटुंबीय बांधील आहे आणि न्याय आम्ही नक्की मिळवून देऊ, असा विश्‍वासही यात व्यक्त केला आहे.महाडिक यांच्या या फेसबूक पोस्टवरील इशाऱ्याने ‘गोकुळ’च्या राजकारणाला पुन्हा उकळी फुटणार आहे.‘गोकुळ’मधील माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता खालसा करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी २१ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या.त्यानंतर सातत्‍याने महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या कारभाराविषयी विविध प्रश्‍न उपस्थित केले होते. आता नव्याने त्यांनी पुराव्यासह संघातील कारभार चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिल्याने महाडिक-पाटील या वादालाही पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/bjp-mla-nitesh-ranes-criticism-of-ncp-leader-ajit-pawar", "date_download": "2023-02-04T05:21:54Z", "digest": "sha1:WF3NZQSGKK7EGAKBSIJLFJ2MFJCJEMXY", "length": 5123, "nlines": 44, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "'धरणवीर' ला 'धर्मवीर' कसे समजणार, नितेश राणेंची अजित पवारांवर टीका", "raw_content": "\n'धरणवीर' ला 'धर्मवीर' कसे समजणार, नितेश राणेंची अजित पवारांवर टीका\nछत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही.\nराज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. त्यावरूनच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.\nअजित पवारांच्या 'त्या' विधानावर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, त्यांच्या विचारांच्या...\nकाय म्हणाले नितेश राणे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विधानाचा समाचार नितेश राणे यांनी ट्विटरवरून घेतला आहे. ते म्हणाले की, “धरणवीर” ला “धर्मवीर” कसे समजणार .. आता धर्म रक्षणासाठी .. तलवार नको “शाही पेन” ही चालेल.. हर हर महादेव असे ते यावेळी म्हणाले आहे.\n“धरणवीर” ला “धर्मवीर” कसे समजणार ..\nआता धर्म रक्षणासाठी ..\nतलवार नको “शाही पेन” ही चालेल..\nकाय म्हणाले होते अजित पवार\nमहाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://binarybandya.blogspot.com/2011/06/blog-post_24.html", "date_download": "2023-02-04T05:36:32Z", "digest": "sha1:KQWCBNPMBLO7GT55P2AREJ6LX77EL6TF", "length": 6358, "nlines": 159, "source_domain": "binarybandya.blogspot.com", "title": "मन माझे: जगणे माझे", "raw_content": "\nमाझ्या मनातले.. मनात येते ते मी इथे उतरवतो.. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या..\nकधी रुसवा होतो माझाच माझ्या देवाशी\nमग रंगते भांडण माझेच माझ्याशी\nस्वतःला मग स्वतःच समजवायचे\nहृदयावर ओरखड्यांचे गोंदण सजवायचे\nरंगही माझेच अन ढंगही माझेच\nरुसणेही माझेच अन फसणेही माझेच\nत्याला तर नसते घेणे कशाशीच ...\nजगणेही माझेच अन मरणेही माझेच\nशेवटी, ’ जगणेही माझेच अन मरणेही माझेच ’ हेच खरं...\nखरंय...जगणेही माझेच आणि मरणेही माझेच \nछान लिहीलेस मित्रा ... आवडले..\nव्यवस्थित मांडलं आहेस... खूप छान...\nरंगही माझेच अन ढंगही माझेच\nरुसणेही माझेच अन फसणेही माझेच\nत्याला तर नसते घेणे कशाशीच ...\nजगणेही माझेच अन मरणेही माझेच\nचैताली , मनाली , श्रीराज\nजगणेही माझेच अन मरणेही माझेच....\nLiked it :) हृदयावर ओरखड्यांचे गोंदण सजवायचे\nअन हा मी ..\nउन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा गुलमोहर मी, अ�� कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी...\nमाझ्या हृदयावर ना आहे एक नकाशा ..\nत्यावरचे बरेचसे रस्ते अजून कधी वापरलेलेच नाहीयेत ..\nआणि हो खुप सार्‍या रानवाटा ...\nअजुनही त्यांना झाला नाही कुठलाच स्पर्श...\nज्यांच्या कडेला फुलली आहेत रंगबेरंगी फुले , लहान इवलिशी रानफुले..\nत्यांचा सुगंध हलकेच वार्‍यावर पसरलाय...\nइकडे तिकडे उडणारी फुलपाखरे , गोड गाणारे पक्षी ..\nसमोर निळेशार पसरलेले आकाश ,मधे मधे शुभ्र असे विहरणारे ढग ..\nआणि मधेच खळखळ वाहणारे झरे...\nअशा एक एक रानवाटांना भेट देता देता\nजे काही मला गवसले ...\nते सगळे मी इथे मांडायचा प्रयत्न करतोय...\nपावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट\nमाझे खोलपण असेच उथळ उथळ\nमातीचा सुवास मात्र अजून तसाच..\nमी एक सिग्नल पिवळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/tarak-mehata-ka-oolta-chashma-fame-actress-priya-ahuja-trolle-on-her-latest-photos-mhad-582925.html", "date_download": "2023-02-04T06:23:16Z", "digest": "sha1:2SKWFSDZUARQ3UEYQDKERVMFBYVND2HV", "length": 9754, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तारक मेहता फेम रिटा ब्रा स्ट्रॅपमुळे झाली ट्रोल; पतीने ट्रोलर्सला दिलं असं उत्तर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nतारक मेहता फेम रिटा ब्रा स्ट्रॅपमुळे झाली ट्रोल; पतीने ट्रोलर्सला दिलं असं उत्तर\nतारक मेहता फेम रिटा ब्रा स्ट्रॅपमुळे झाली ट्रोल; पतीने ट्रोलर्सला दिलं असं उत्तर\nप्रिया अहुजाने आपला हा बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो शेयर करत त्याला आकर्षक कॅप्शनही दिलं आहे.\nप्रिया अहुजाने आपला हा बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो शेयर करत त्याला आकर्षक कॅप्शनही दिलं आहे.\nTaarak Mehta सोडून शैलेश लोढांनी घेतला संन्यासभक्तीत तल्लीन दिसला अभिनेता\nबाघा आणि दयाबेनचा असा फोटो पाहून चाहते झाले अवाक; म्हणाले 'जेठालाल... '\nनवीन पात्राची एंट्री निर्मात्यांना ठरली लकी; मालिकेने गाठलं अव्वल स्थान\n'तारक मेहता..' फेम मराठमोळ्या अभिनेत्याचं निधन; 40 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप\nमुंबई, 22जुलै - टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Oolta Chashma) ही विनोदी मालिका खुपचं लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख मिळाली आहे. यातीलचं एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्रिया अहुजा (Priya Ahuja) होय. मालिकेत रिटा रिपोर्टरची (Rita Reporter) भूमिका साकारून ती घराघरात पो���ोचली आहे. मात्र प्रेग्नीन्सीमुळे ती बऱ्याच दिवसांपासून ती या मालिकेपासून दूर आहे. असं असूनही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.\nनुकताच प्रिया अहुजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये ती निळ्या रंगाच्या डेनिममध्ये सुंदर पोझ देताना दिसत आहे. यावेळी तिचा एक शोल्डर उघडा दिसत आहे. आणि यावेळी तिच्या ब्राची स्ट्रीपसुद्धा फ्लोंट होतं आहे. प्रियाचा हा बोल्ड अंदाज काही युजर्सनां पसंत पडलेला दिसत नाहीय. तिच्या ब्राच्या स्ट्रीपवरून काही लोक तिला ट्रोल करत आहेत. मात्र याचंवेळी पत्नीला पाठींबा देत प्रियाचा पती आणि तारक मेहताचा दिग्दर्शक राजीव मालदाने खणखणीत उत्तर देत सर्वचं ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.\n(हे वाचा: उमेश कामतच्या ऑफिसवर पोलिसांचा छापा; राज कुंद्रा विरोधात सापडला मोठा पुरावा)\nप्रिया अहुजाने आपला हा बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो शेयर करत त्याला आकर्षक कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शन देत प्रियाने म्हटलं आहे, ‘जे आपल्या आत्म्यासाठी चांगलं आहे. ते करून टाका’. प्रियाचा हा सुंदर फोटो तिच्या पतीनेचं क्लिक केला आहे. मात्र फोटो शेयर केल्यानंतर प्रियाच्या चाहत्यांनी तिहा कौतुक केलं. मात्र काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यावेळी तिच्या बचावासाठी तिचा पती मालवसमोर आला आणि त्याने ट्रोलर्सना आपल्या भाषेत समजावलं. मालवने ट्रोलर्सनां उत्तर देत म्हटलं आहे, ‘तुमच्या आई किंवा बहिणीलासुद्धा या कमेंट करून दाखवा. आणि बघा ते काय प्रतिक्रिया देतात’.\n(हे वाचा: राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का)\nप्रिया गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेपासून दुर आहे. ती सध्या एका मुलाची आहे. आणि ती जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलाला देत आहे. तिने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ चे दिग्दर्शक मालव राजदासोबत लग्न केलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B9/", "date_download": "2023-02-04T05:23:18Z", "digest": "sha1:N5URYD6KCAOFF2E5UDHE2M7CANSVASUP", "length": 21459, "nlines": 262, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "पक्षात महिलांचा सन्मान होत नसल्याचा आरोप, भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » पक्षात महिलांचा सन्मान होत नसल्याचा आरोप, भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर\nपक्षात महिलांचा सन्मान होत नसल्याचा आरोप, भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर\nby वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा\nनवी मुंबई : बेलापूर मतदार संघातून दोन वेळा निवडून आलेल्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षातील नेत्यांकडून महिलांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे शहरातील स्थानिक राजकारणात गणेश नाईक विरूध्द मंदा म्हात्रे असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.\nवाशी येथे 1 सप्टेंबर रोजी भाजपा नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे लसीकरणे उदघाटन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठेवले होते. या वेळी ऐरोली आमदार गणेश नाईक यांना निमंत्रण होते. मात्र स्थानिक आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना नरेंद्र पाटलांनी डावलले होते. बॅनरवरून त्यांचे फोटोही गायब केले होते. हाच धागा पकडत मंदा म्हात्रे यांनी जाहीर भाषणात पक्षावर तोंडसुख घेतले.\nदोन वेळा विधानसभेवर निवडून येऊनही पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याची खंत आमदार मंदा म्हात्रे यांनी बोलून दाखवली. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्याने स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिलांचे पंख छाटले जात आहेत. 2019 ला पक्षाने तिकीट मिळो किंवा न मिळो, आपण अपक्ष लढणार होतो, तसे संकेत वरिष्ठांना दिले होते असा गौप्यस्फोट करीत आपले हात दगडाखाली नसल्याने आपण कुणाला घाबरत नसल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.\nसन 2014 साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मोदी लाटेत निवडून आल्याचा आपल्यावर आरोप झाला. पण 2019 ला मोदी लाट नसताना आपण स्वत:च्या कामावर प्रचंड मतांनी निवडून आलो असल्याचा दावा मंदाताई यांनी केलाय. होत असलेल्या अन्यायाबाबत वरिष्ठ नेत्यांना अनेक वेळा सांगूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतापाचा स्फोट जाहीर भाषणात झाल्याचे बोलले जात आहे.\nनवी मुंबईत मंदाताई म्हात्रे विरूध्द गणेश नाईक असा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांना साथ दिली. त्यांचे काम पाहून पवार यांनी मंदाताईंना महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. यानंतर विधानपरिषदेची आमदारकीही दिली होती. याच दरम्यान शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.\nमहानगरपालिकेत सुरु असलेला दादा-ताई संघर्ष नंतर राज्य पातळीवर गेला. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत येताच शिवसेनेकडे असलेल्या महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा फडकावला. ठाणे लोकसभेत मोठे सुपूत्र संजीव नाईक यांना खासदार, ऐरोली मतदार संघात छोटे युवराज यांना आमदार, पुतणे सागर नाईक यांना महापौर आणि स्वत: बेलापूर मतदार संघात आमदार बनून आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते.\nएकाच म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. त्याप्रमाणे नवी मुंबई राष्ट्रवादीत या दोघांचा संघर्ष टिकेला गेला होता. अखेर पक्षातील राजकारणाला कंटाळून मंदाताई यांनी 2014 ला भाजपात प्रवेश केला. यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपातून उभ्या राहिलेल्या मंदाताई राष्ट्रवादीचे मंत्री गणेश नाईक यांचा पराभव करीत जायंट किलर ठरल्या होत्या.\nपुढील पाच वर्ष जातात की नाही तोवर परत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. यानंतर नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली दोन्ही मतदार संघावर नाईक यांनी दावा केल्याने परत एकदा भाजपात दादा विरूध्द ताई असा संघर्ष सुरू झाला. पक्षाने अखेर आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांना बेलापूर विधानसभेचे तिकीट देत ऐरोलीतून संदीप नाईक यांच्या जागी गणेश नाईक यांना उमेदवारी दिली होती. सध्या दोन्ही विधानसभेवर भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. एकाच पक्षात असूनही नवी मुंबईत दोघांमधील शीतयुध्द मात्र अद्याप संपलेले नाही.\nनायर रुग्णालय शतक महोत्सवी कार्यक्रमात कोविड नियमांचा फज्जा, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच निर्बंधांचा विसर\nबसंती नो डान्स, इन फ्रंट ऑफ दीज डॉग्स……\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४...\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी...\nमोटारसायकल चोराला ठोकल्या बेड्या; ९ लाखाच्या २७...\nटोरंट कंपनी विरोधात मनसे आमदार राजू पाटील यांची हरकत\nपत्नीनेचं पतीच्या हत्येची दिली १ लाखाची सुपारी;...\nविद्यार्थ्यास बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा...\nवेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अंमलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/ugc-seeks-report-from-sharda-university-on-the-question-of-equality-in-hindutva-fascism/articleshow/91469355.cms", "date_download": "2023-02-04T05:54:20Z", "digest": "sha1:J3XC3CI2DAVBZIS3NWIMMGGJKVALW5MH", "length": 13785, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nहिंदुत्व आणि फॅसिझममधील समानतेवर प्रश्न; UGC ने मागवला अहवाल\nशारदा विद्यापीठाने बीए प्रथम वर्ष परीक्षेतत राजकीय विज्ञान (ऑनर्स) च्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना 'हिंदुत्व-फॅसिझम' संबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला ७ गुण होते. प्रश्न असा विचारला होता की, 'फॅसिझम/नाझीवाद आणि हिंदू दक्षिणपंथी (हिंदुत्व) दरम्यान कुठली समानता आहे असे तुम्हाला वाटते का\nहिंदुत्व आणि फॅसिझममधील समानतेवर प्रश्न; UGC ने मागवला अहवाल\nहिंदुत्व आणि फॅसिझममधील समानतेवर प्रश्न\nUGC ने मागवला अहवाल\nप्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस\nविद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grant Commission) सोमवारी शारदा विद्यापीठाकडून (Sharda University) हिंदुत्व (Hindutva) आणि फॅसिझम (fascism) यातील समानतेसंबंधी परीक्षेत विचारलेल्या एका आक्षेपार्ह प्रश्नाबाबत अहवाल मागवला आहे. उच्च शिक्षण नियामकांनी ग्रेटर नोएडा येथील या खासगी विद्यापीठाकडे विस्तृत रिपोर्ट मागवला आहे. शिवाय भविष्यात अशा घटनांनी पुनरावृत्ती होणार नाही असेही अहवालात नमूद करण्यास सांगितले आहे.\nयूजीसीने शारदा विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘अशी माहिती मिळत आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षेतील एका प्रश्नावर आक्षेप घेतला आहे आणि विद्यापीठाच्या समक्ष तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा प्रश्न विचारणे हे आपल्या देशाच्या भावनेच्या आणि सामाजिक शिष्टाचाराच्या विरोधातले आहे. आपला देश सार्वभौमता आणि एकरुपतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे असा प्रश्न विचारायला नको होता.'\nबीए प्रथम वर्ष परीक्षेतत राजकीय विज्ञान (ऑनर्स) च्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना 'हिंदुत्व-फॅसिझम' संबंधी प्रश्न विचारला गेला होता. या प्रश्नाला ७ गुण होते. प्रश्न असा विचारला होता की, 'फॅसिझम/नाझीवाद आणि हिंदू दक्षिणपंथी (हिंदुत्व) दरम्यान कुठली समानता आहे असे तुम्हाला वाटते का\nसोशल मीडिया वर ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने तीन सदस्यीय समिती गठित केली होती. शनिवारी या समितीने एक निवेदन जारी केले, त्यात हा प्रश्न आक्षेपार्ह असल्याचे समितीने मान्य केले आणि या प्रश्नाचे मूल्यांकन करू नये असे सांगितले. विद्यापीठाने प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.\nSports Compulsory: येत्या शैक्षणिक वर्षापासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा विषय अनिवार्य\nएमफिल-पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रबंधांना UGC ची मुदतवाढ\nमहत्वाचे लेखमध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती, रिटायर्ट व्यक्तींनाही मिळू शकेल ७५ हजारपर्यंत पगार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nमोबाइल WhatsApp चॅट्स आणि ग्रुप्समध्ये महत्त्वाचे मेसेज पिन करता येणार\nब्युटी ​बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback\nकार-बाइक टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू, फुल चार्जमध्ये ३१५ किमीची रेंज, किंमत फक्त इतकी\nमनोरंजन एका क्षणात सगळं गेलं कॅन्सरमुळे या सेलिब्रिटींना कायमचं गमावलं\nकरिअर न्यूज SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे कधी मिळणार जाणून घ्या महत्वाची अपडेट\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू\nअर्थवृत्त Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग पेक्षाही मोठा संघर्ष, अंबानींनी दलालांना गुडघे टेकायला लावले\nपुणे नोकरीचं आमिष दाखवत ढाब्यावर नेलं, पुण्यात तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आ���ात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95:%E0%A4%A6_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2023-02-04T06:01:33Z", "digest": "sha1:4WFERJSZIABBKCUJ4CCSEU3OPGISL75X", "length": 4083, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन\nस्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन या मालिकेचे लेख या वर्गात येतील.\n\"स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nस्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑक्टोबर २००९ रोजी ११:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21347/", "date_download": "2023-02-04T05:23:48Z", "digest": "sha1:OBPGHTMZWVGNBW7MACTFISRRGZAPAIOH", "length": 16913, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कोल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (ख��ड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकोल : मध्य प्रदेश व ओरिसा यांतील आदिवासी जमात. मध्य प्रदेशात १९६१ च्या शिरगणतीनुसार यांची लोकसंख्या सु. ८०,००० व ओरिसात ४६,००० होती. उत्तर प्रदेशातील कोल अनुसूचित जातीचे समजले जातात. कोल एक जमात आहे, की जमातींचा समूह आहे, याबद्दल तज्ञांत बरेच मतभेद आहेत. पूर्वी मुंडा भाषा बोलणाऱ्या सर्व जमातींचा – प्रामुख्याने हो, खाडिया, उराव मुंडा इत्यादींचा – कोल म्हणूनच उल्लेख करण्यात येत असे. छोटा नागपूर भागात यांना लडाका कोल म्हणतात. १८३१ साली ब्रिटिशांच्या विरुद्ध छोटा नागपुरामधील आदिवासींनी बंड पुकारले. त्यास कोल लोकांचे बंड म्हणूनच संबोधतात. त्यावरून त्यांना लडाका ऊर्फ योद्धा हे बिरुद प्राप्त झाले असावे.\nकोल जमातीच्या उत्पत्तीचा उल्लेख हरिवंशात सापडतो. सोमवंशी ययातीनंतरच्या दहाव्या पिढीत कोल नावाचा राजा झाला आणि त्यापासून कोल जमातीची उत्पत्ती झाली. स्वतःकोल आपली उत्पत्ती ओते बोराम व सिंगा बोंगा या देवतांपासून झाली असे सांगतात.\nकोल प्रोटो-ऑस्ट्रेलॉईड वंशाचे आहेत, असे मानवशास्त्रज्ञांचे मत आहे. कोल मुंडारी भाषा-समूहातील बोली बोलतात, पण हिंदूंशी सतत संपर्क राहिल्याने काही ठिकाणी स्थानिक बोली त्यांनी आत्मसात केल्या आहेत. हिंदूंचा प्रभाव त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावरही झाला आहे. बहुतेक कोल शेतमजुरीचा व्यवसाय करतात. काही स्थलांतरित शेती करतात. उत्तर भारतीय ह���ंदूप्रमाणे, यांच्या भोजनाचे कच्चे व पक्के असे विभाजन करण्यात येते.\nकोल स्त्रियांचे गोंदणे सर्वमान्य आहे. गोंदवून घेतलेल्या स्त्रीस राक्षसी गिळूशकत नाही, असा त्यांचा समज आहे. कोल विवाहात वरपक्षाकडून पुढाकार घेण्यात येतो. कृष्णपक्षात विवाह होत नाहीत. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ महिने विवाहासाठी शुभ मानले जातात. स्टीफेन फुक्सच्या पाहणीवरून गोंड व भूतिया जाती-जमातीचे लोक कोलांना कमी लेखतात व त्यांच्याशी वैवाहिक संबंध ठेवल्यास त्यांना वाळीत टाकतात.\nकोल हिंदूंप्रमाणेच सूर्याची पूजा करतात. यांच्यातील प्रमुख देवतेस बडा देव म्हणतात. बहुतेक सर्व धार्मिक विधी कनिष्ठ हिंदू जातींप्रमाणेच असतात. छोटा नागपुरातल्या कोल आणि मुंडाच्या देवास सिंगा बोंगा म्हणतात. कोल पंचायत प्रमुखास चौधरी व गाव प्रमुखास महातो म्हणतात व ही पदे वंशपरंपरागत चालतात. पंचायतीस वैवाहिक व नैतिक विषय हाताळण्यात येतात.\nमृतांस जाळण्यात किंवा पुरण्यात येते. देवी किंवा विषूचिका या रोगांनी दगावल्यास प्रेत नदीत टाकण्यात येते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशा���ी भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/10/Bcci%20New%20President.html", "date_download": "2023-02-04T06:18:44Z", "digest": "sha1:YDQYI64UC2ZM5IKX4KI5B3OWNBRXVUAM", "length": 6273, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "विश्लेषण : रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष? गांगुलीची फेरनिवड का नाही?", "raw_content": "\nविश्लेषण : रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष गांगुलीची फेरनिवड का नाही\nदिल्ली : माजी अष्टपैलू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. ‘बीसीसीआय’ची १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (११ ऑक्टोबर) आणि बुधवारचा (१२ ऑक्टोबर) दिवस होता. मंगळवारी बिन्नी यांनी आपला अर्ज दाखल केला असून आता निवडणूक ही केवळ औपचारिकता असेल असे म्हटले जाते आहे. मात्र, ६७ वर्षीय बिन्नी अचानकपणे ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार कसे बनले आणि सौरव गांगुली अध्यक्षपदाच्या शर्यतीतून कसा बाहेर पडला, याचा घेतलेला आढावा.\nबीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदार यादीत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) प्रतिनिधी म्हणून रॉजर बिन्नी यांचे नाव देण्यात आले होते. यापूर्वी, ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सचिव संतोष मेनन हे ‘केएससीए’चे प्रतिनिधित्व करायचे. मात्र, आता या यादीत बिन्नी यांचे नाव आल्यानंतर विविध चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यासह ‘बीसीसीआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिल्लीमध्ये बैठका झाल्या. या बैठकांअंती ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी बिन्नी यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले होते.\nदिल्ली येथे झालेल्या ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये अध्यक्ष म्हणून गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली गेली. तसेच ‘बीसीसीआय’शी संलग्न राज्य क्रिकेट संघटनाही गांगुलीच्या कामगिरीबाबत खुश नसल्याचे म्हटले गेले. ‘बीसीसीआय’मध्ये अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ भूषवण्याची प्रथाही नाही. त्यामुळे या बैठकांअंती गांगुलीची अध्यक्षपदी फेरनिवड होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. परंतु ‘बीसीसीआय’कडून गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी शिफारस केली जाऊ शकते, असे म्हटले जात होते. मात्र, आता त्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे. गांगुलीने ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्यासही नकार दिला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhipendharkar.blogspot.com/2018_04_29_archive.html", "date_download": "2023-02-04T06:24:19Z", "digest": "sha1:AH5KIFULODC7BMULBKPSFAWS5HLESZ6D", "length": 22889, "nlines": 281, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: 4/29/18 - 5/6/18", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\n``मॅडम, आमच्या मुलासाठी आम्ही इथे आलो होतो.`` वीणाताईंच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग दाटून आले होते.\n``बोला ना, अगदी मोकळेपणानं बोला.`` डॉक्टर अंजली त्यांना धीर देत म्हणाल्या. तरीही कुठून सुरुवात करावी, हे वीणाताईंना समजत नव्हतं. काही क्षण असेच शांततेत गेले. फारच गंभीर विषय दिसतोय, हे डॉक्टर अंजली मॅडमच्या लक्षात आलं.\n``हे बघा, डॉक्टरपासून काही लपवायचं नसतं. त्यातून मी मानसोपचारतज्ज्ञ आहे. तुमच्या मुलाची जी काही समस्या आहे, ती राहू नये, असं वाटतंय ना तुम्हाला त्यानं नॉर्मल आयुष्य जगायला हवंय ना त्यानं नॉर्मल आयुष्य जगायला हवंय ना मग मोकळेपणानं बोला. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं समजणार मग मोकळेपणानं बोला. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं समजणार\nडॉक्टरांची ही मात्रा लागू पडली असावी. अशा केसेस कशा हॅंडल करायच्या, पालकांना किंवा रुग्णांना कसं बोलतं करायचं, हे त्यांना एवढ्या वर्षांच्या अनुभवातून सहज समजत होतं. वीणाताई थोड्या अस्वस्थ झालेल्या जाणवल्या. त्यांनी बोलण्यासाठी जुळवाजुळव केली, पण त्यांचे शब्द घशातच अडकत होते. काय बोलावं, कसं बोलावं याचीच पंचाईत होत होती. शेवटी डॉ. अंजली यांनी श्री. विलासरावांशी बोलायचं ठरवलं.\n``तुम्ही वडील आहात ना त्याचे तुम्ही सांगा. हे बघा, काही काळजी करायचं कारण नाही, इथल्या गोष्टी कुठे बाहेर जाणार नाहीत. बोला.``\nवीणाताईंनी विलासरावांकडे अपेक्षेनं पाहिलं.\n``किती वर्षांचा आहे तुमचा मुलगा\n``सोळा. म्हणून तर काळजी वाटतेय.`` वीणाताई म्हणाल्या.\n त्याचं कुठलं वागणं खटकलं तुम्हाला\nआता वीणाताईंना राहवलं नाही. त्यांनी सगळंच सांगायचं ठरवलं. गेले काही दिवस मुलाचं वागणं त्यांना फारच खटकत होतं. तसं पहिल्यापासून तो कधी वेडंवाकडं वागलेला नव्हता. आईवडिलांचा आज्ञाधारक असा आदर्श मुलगा होता तो. पण वयात आल्यापासून गेली दोन तीन वर्षं त्याचं वागणं हळूहळू बदलत गेलं होतं. वीणाताईंना ते आधी लक्षात आलं नव्हतं, पण आलं, तेव्हा त्यातलं गांभीर्य त्यांच्या अगदीच अंगावर आलं. शशांक मुलींकडे वाईट नजरेने बघतो, असं वीणाताईंना जाणवलं होतं. तो पोर्न व्हिडिओ बघतानाही एकदा सापडला होता. आजूबाजूच्या काही मुलींनीही त्याच्या रोखून बघण्याबद्दल वीणाताईंकडे तक्रार केली होती, म्हणून त्यांना जास्त काळजी वाटायला लागली होती. विलासरावांना त्यांनी सांगून पाहिलं, पण त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. शेवटी वीणाताईंना कुणीतरी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्या डॉक्टर अंजली यांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे आल्या. पहिल्या वेळेला मुलाला घेऊन येऊ नका, असं डॉक्टरांनीच सांगितलं होतं. निदान समस्या समजून घेऊ, काय करता येतं ते बघू, नंतर गरज लागल्यास तुमच्या मुलाशी मी बोलेन, असंही त्या म्हणाल्या होत्या.\nडॉक्टर अंजली यांनी वीणाताईंचं सगळं ऐकून घेतलं. वीणाताई अगदी मनापासून बोलत होत्या. मुलाबद्दलचं प्रेम आणि आता त्याच्या वागण्याची वाटणारी काळजी ठायीठायी जाणवत होती.\n``काळजीचं कारण नाहीये. या वयात असं घडणं नॉर्मल आहे,`` असं डॉक्टर म्हणाल्या, तेव्हा मात्र वीणाताईंच्या चेहऱ्यावर आणखी चिंता पसरली.\n``अहो खरंच नॉर्मल आहे हे. मोठ्या माणसांनी असं वागणं, हे गंभीर आहे`` विलासरावांकडे बघत डॉक्टर अंजली म्हणाल्या.\n``पण डॉक्टर..`` वीणाताई अजूनही गोंधळलेल्या वाटत होत्या.\nत्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच डॉक्टर अंजली म्हणाल्या, ``शशांक अजून लहान आहे, कोवळं वय आहे त्याचं. या वयातच मुलींबद्दल आकर्षण वाढीला लागतं. मी त्याच्याशी बोल���न. काळजी करू नका, इथे नाही बोलणार. माझ्या एखाद्या सेमिनारला किंवा कार्यक्रमाला त्याला घेऊन या, तिथे त्याच्याशी सहज ओळख काढून गप्पा मारेन. तुम्ही इथे आला होतात, हे सांगणार नाही. सुधारेल तो. त्याला जे वाटतंय ते नॉर्मल आहे, फक्त या भावना नक्की कशा कंट्रोल करायच्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींमध्ये मन कसं रमवायचं, हे मी त्याला सांगेन. तो नॉर्मलच आहे आणि त्याचा हा सगळा प्रॉब्लेम लवकरच दूर होईल.`` असं डॉक्टर अंजली यांनी अगदी मायेनं सांगितलं, तेव्हा मात्र वीणाताई थोड्या रिलॅक्स झाल्या. डॉक्टरांविषयी त्यांनी आधी जे ऐकलं होतं, त्याचाच प्रत्यय त्यांना येत होता. आपल्या मुलाची समस्या वाटते तेवढी गंभीर नाही आणि तो लवकरच रुळावर येईल, हे डॉक्टरांकडून ऐकणं त्यांच्यासाठी खूपच आशादायी होतं.\n``थॅंक्यू डॉक्टर. तुमचे आभार कसे मानू, तेच मला कळत नाहीये.`` वीणाताईंचा कंठ दाटून आला होता.\n``तुम्ही कधी भेटाल त्याला\n``पुढच्या महिन्यात. तोपर्यंत त्याच्याशी तुमच्या पातळीवर काय बोलायचं, कसं वागायचं, त्याबद्दल एक पुस्तक देते तुम्हाला. ते वाचून घ्या आणि तसं वागा. पुढच्या आठवड्यात मला रिपोर्ट कळवा.``\n``थॅंक्यू डॉक्टर. मी नक्की वाचेन आणि तसं वागेन.`` वीणाताईंनी वचन दिलं.\n``मला फक्त तुमच्याशी थोडं बोलायचंय`` डॉक्टर अंजली म्हणाल्या आणि वीणाताईंच्या काळजात पुन्हा धस्स झालं. त्यांनी विलासरावांकडे बघून इशारा केला आणि विलासराव केबिनच्या बाहेर जाऊन बसले.\n आणखी काही सांगायचं होतं का\n``त्याला पुढच्यावेळी घेऊन येऊ का मी कसंतरी कन्व्हिन्स करेन त्याला. येईल तो, तुम्ही म्हणत असाल तर.``\n``अहो नाही. शशांकला घेऊन येण्याची काहीच गरज नाही\n हवंतर घेऊन येते त्याला त्याची नजर....`` वीणाताई अस्वस्थ झाल्या होत्या.\n``त्याला आणायची गरज नाहीये `` डॉक्टर अंजली प्रत्येक अक्षरावर भर देत मोठ्याने बोलल्या, तशा वीणाताई गप्पच झाल्या.\nडॉक्टर पुढे काय बोलतात, यासाठी त्यांनी कानांत प्राण आणले होते.\n``तुमच्या मिस्टरना पुन्हा इथे घेऊन येऊ नका\nलहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्या...\nपरसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आह��, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या माग...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nराखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा ...\nरत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता ए...\nतसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल....\n`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोच...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\nदोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. ...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3533", "date_download": "2023-02-04T04:55:37Z", "digest": "sha1:KF24YSO5XRF3PL6AHSSGWFSJTMOBD3FN", "length": 28499, "nlines": 162, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’ – Adivasi Samrat", "raw_content": "\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nस्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती – आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती\nपनवेल / प्रतिनिधी :\nरामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ आयोजित करण्यात आली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती (बुधवार, दि.१८) खारघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.\nया पत्रकार परिषदेस रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती प्रविण पाटील, मॅरेथॉन पंच कमिटीचे प्रभारी सुशिल इनामदार, मोना अडवाणी आदी उपस्थित होते.\nआमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना पुढे सविस्तर माहिती देताना सांगितले कि, खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ०६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी ०९ वाजता होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैय्या, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रमुख मान्यवर म्हणून उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, सुप्रसिद्ध बॉलिवूड हास्य अभिनेता राजपाल यादव, सिने अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारी, सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची हि स्पर्धा १३ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, पत्रकार गट ०२ किलोमीटर अशा १३ गटात हि स्पर्धा होणार असून २ लाख ९६ हजार रुपयांची बक्षिसे आहेत. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील पुरुष खुला गट व महिला खुला गटासाठी १०० रुपये तर उर्वरित गटांसाठी २० रुपये नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आली आणि हि प्रवेश फि सामाजिक उपक्रमासाठी वापरली जाते. तसेच शाळा व गृहसंकुल सोसायटींना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देता यावे, यासाठी त्यांना प्रवेश शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा नेहमी प्रमाणे यशस्वी करण्यासाठी आयोजन, स्वागत, प्रसिध्दी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, बक्षिस वितरण अशा विविध समित्या कार्यरत आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.\nरामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी सांगितले कि, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यानंतर हि स्पर्धा खारघर शहरात आयोजित करण्यात आली. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली आणि त्या अनुषंगाने या मॅरॅथॉनने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून या वर्षीच्या स्पर्धेत १७ हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग नोंदला गेला आहे, अशीही परेश ठाकूर यांनी माहिती दिली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फोर निर्भय भारत’, ‘सदभावना दौड’, ‘एक धाव पाणी बचतीसाठी’, ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’, ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’, ‘हम फिट तो इंडिया फिट’ अशी घोषवाक्य घेवून उत्कॄष्ठ आयोजनाने स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या आहेत, असे परेश ठाकूर यांनी यावेळी नमूद केले. त्याचबरोबर मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या असून प्री इवेंट च्या अनुषंगाने शनिवारी सायकलिंग स्पर्धा होणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.\n– बक्षिसांचा तपशिल –\n● पुरुष खुला गट – (रायगड जिल्हा मर्यादित ) अंतर १० किलोमीटर\nप्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ २२ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\n● महिला खुला गट -(रायगड जिल्हा मर्यादित ) अंतर १० किलोमीटर\nप्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ २२ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\n● १७ वर्षाखालील मुले गट- अंतर ०५ किलोमीटर\nप्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\n● १७ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटर\nप्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\n● १४ वर्षाखालील मुले गट- अंतर०५ किलोमीटर\nप्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\n● १४ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटर\nप्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\nखारघर दौड – (वैयक्तिक, शालेय, सोयायटी, व इतर अशा चार गटात )- अंतर ०३ कि���ोमीटर\n● स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल व प्रमाणपत्र.\n● ज्येष्ठ नागरिक दौड (पुरुष गट )- अंतर ०२ किलोमीटर\nप्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. त्याचबरोबर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\n● ज्येष्ठ नागरिक दौड (महिला गट )- अंतर ०२ किलोमीटर\nप्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. त्याचबरोबर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\n● पत्रकार गट – अंतर ०२ किलोमीटर\nप्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.\nकोकण ठाणे मुरबाड सामाजिक\nआदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर… हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती\nआदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती मुरबाड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिले; २०२१ आदिवासी दिनदर्शिकेचे सप्रेम भेट मुरबाड/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनजागृती – प्रबोधन करण्यासाठी […]\nगावातील रस्त्यावरून फार्महाउसवर जाणाऱ्या वाहनापासून होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन\nगावातील रस्त्यावरून फार्महाउसवर जाणाऱ्या वाहनापासून होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील मौजे : लहान धामणी येथील रहिवाशी यांच्या वतीने गावच्या कायमच्या रहदारीच्या रस्त्यातून फार्महाउसवर जाणाऱ्या वाहनापासून होण्याऱ्या त्रासाबाबत मा. गटविकास अधिकारी, तहसीदार, उपविभागीय अधिकारी, वरिष्ठ पोली�� निरीक्षक यांच्याकडे दि.25/6/2021 रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतु महिना […]\nखड्डे भरण्याच्या नावाने ठेकेदाराकडून लाखो रुपयांचा चुराडा\nखड्डे भरण्याच्या नावाने ठेकेदाराकडून लाखो रुपयांचा चुराडा कर्जत/ मोतीराम पादिर : रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावे ठेकेदारांनी शासनाची फसवणूक चालवली आहे कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची दैयनिय अवस्था झाली आहे मात्र याच रस्त्यामध्ये पडलेले खड्डे आणि उखडलेला रस्ता यांना जबाबदार हे निकृष्ट दरर्जांचे काम करणारे ठेकेदार असून त्यांच्यावर ठोस कारवाही करून खड्डे भरण्याच्या नावाने चाललेली लाखो रुपयांची लुट […]\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/12/17/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2023-02-04T06:24:48Z", "digest": "sha1:5U7TJYR4DPZANPKH2XLMUUJ7OD4QO67W", "length": 5898, "nlines": 78, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेऊ - कांग्रेसचा इशारा - News34 chandrapur - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nवाघाचा बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेऊ – कांग्रेसचा इशारा – News34 chandrapur\nवाघाचा बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेऊ – कांग्रेसचा इशारा – News34 chandrapur\nNews34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष आमदार किशोर जोरगेवार य…\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI004 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nGlyphosate : राज्यात ‘पीसीओ’ यंत्रणा उभी राहणे शक्य R ...\nFarmer Scheme: मायबाप शासनाच्या नावानं चांगभलं…\nशिंदे सरकारला घरचा अहेर, आमदार गायकवाडांनी केलं आंदोलन, ...\nशेतकऱ्यांचे ‘मालामाल’ स्वप्न धुळीस उन्हाळी सोयाबीनच्या भ ...\nAnimal Shelter : मुक्त संचार गोठा फायद्याचा का आहे\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\n रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ...\nFarmers Protest : किसान आंदोलनाचा उडणार देशव्यापी भडका & ...\nनुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा; शेतकऱ्यांना मदत देण्याच ...\nवन व गायरान जमिनी प्रश्नी राज्यव्यापी लढ�� उभारणार, आमदार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-sister-in-law-affair-with-brother-in-law-then-mother-abondend-new-born-child-on--57063.html", "date_download": "2023-02-04T06:13:19Z", "digest": "sha1:UPICD4FA7JTEDWMQJNHOTTGDFNZWRBNY", "length": 10515, "nlines": 82, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दीर-भावजयीची भानगड बाळाच्या जिवावर बेतली; फोटो पाहताच रडून सांगितली ही हकिगत! | Sister In Law Affair With Brother In Law Then Mother abondend New Born Child On Street - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदीर-भावजयीची भानगड बाळाच्या जिवावर बेतली; फोटो पाहताच रडून सांगितली ही हकिगत\nमहिलेने 13 सप्टेंबरला नकोशा मुलाला जन्म दिला.\nअंबाला - दीर-भावजयीच्या प्रेमसंबंधांमुळे जन्मलेले मूल रोडच्या कडेला सोडणाऱ्या आईला कोर्टातून जामीन मिळाला आहे. महिलेने सांगितले की, पतीचे 2011 मध्ये निधन झाल्यानंतर तिचे दिराशी अवैध लैंगिक संबंध झाले होते. बदनामीच्या भीतीमुळे मी मजबुरीने नवजात बाळाला रोडच्या कडेला सोडले.\n- बाळ सापडले-बाळ सापडले असा सगळीकडेच बोभाटा झाला. शोध घेतल्यावर सीसीटीव्हीतून सत्य समोर आले. महिलेने हे पाऊल का उचलले हे जाणून घेण्यासाठी भास्कर टीमने तिची भेट घेतली. तेव्हा एका आईची, समाजाच्या भीतीची आणि ममतेची हृदयद्रावक कहाणी समोर आली.\n-भास्कर टीमने तिला चिमुकल्याचा फोटो दाखवताच ती ढसढसा रडायला लागली. लगेच म्हणाली- माझी चूक झाली, माफ करा, पण मला माझे बाळ परत द्या\nअसे आहे पूर्ण प्रकरण...\n- मंगळवारी भास्कर टीम महिलेशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेली. महिलेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे.\n- रोडच्या कडेला बाकावर सोडलेली तिचे पाचवे अपत्य आहे. तिच्या दोन मुलींची लग्नेही झाली आहेत. विचारल्यावर म्हणाली, 13 सप्टेंबरच्या सकाळी मी मुलाला जन्म दिला. त्या वेळी घरात मी आणि माझी लहान मुलगीच होतो.\n- चिमुकल्याच्या जन्मानंतर तासाभरानेच ती छोट्या मुलीसह त्याला टाकून द्यायला आली. प्रसूतीसाठी कुणालाच बोलावलेले नव्हते.\n- समाजात बदनामीच्या भीतीने तिने हे पाऊल उचलले, परंतु आता तिला पश्चात्ताप होत आहे. तिला ते मूल परत पाहिजे असल्याचे म्हणते.\n- रुग्णालयात दाखल असलेल्या नवजात बालकावर उपचार सुरू आहेत. त्याला पाहायला येणाऱ्या नातेवाइकांना भेटायला मनाई केली जात आहे.\nराजूची होणार डीएनए टेस्ट\n- पोलिस चौकशीत महिलेने अनेक कहाण्या ऐकवल्या. कधी भाड्याने गर्भाशय दिल्याचे म्हणाली, तर कधी इतरांवर आरोप ठेवले.\n- पण शेवटी तिने दिराचे नाव घेतले. पोलिस तिचा दीर राजूची डीएनए टेस्ट करून सॅम्पल घेणार आहे.\nदिराच्या म्हणण्यावरून रोडच्या कडेला सोडले बाळ\n- 35 वर्षीय महिलेने 13 सप्टेंबरला सकाळी मुलाला जन्म दिला. तिच्या पतीचे नोव्हेंबर 2011 मध्येच आजारपणात निधन झाले होते. यानंतर तिचे दिराशी अवैध लैंगिक संबंध प्रस्थापित झाले.\n- ती वाढलेल्या पोटाबद्दल इतरांना काहीतरी आजार असल्याचा बहाणा करून दिवस काढत होती. जेव्हा 13 तारखेला नवजात बालकाचा जन्म झाला तेव्हा दिराच्या म्हणण्यावरून ती त्याला रस्त्याच्या कडेला सोडून निघून आली.\n- हा खुलासा महिलेने पोलिस चौकशीत केला आहे. याबद्दल पोलिसांनी महिलेचा दीर राजूला आरोपी केले असून तो फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.\nअॅफिडेव्हिट देऊन आई घेऊ शकत एकतर्फी निर्णय\n- डीएनए रिपोर्ट आल्यानंतर नवजात बालकाची आई निर्णय घेऊ शकते. यासाठी शिशू निकेतन टीम आईकडून कोर्टात एक 200 रुपयांचे शपथपत्र घेते की तिला नवजात बालकाला सांभाळण्याची इच्छा नाही.\n- पुढची सर्व जबाबदारी विभागाची असेल. यानंतर विभाग नवजात बालकाला एखाद्या सुयोग्य पालकाला दत्तक देऊ शकते.\nQ. महिलेला मुलगा कुणापासून झाला, हे सर्व राजीखुशीने झाले\n- महिलेचे दिराशी संबंध होते. दोघांच्या राजीखुशीनेच हे सर्व सुरू होते.\nQ. गर्भ पाडण्यासाठीही काही केले होते का\n- एक-दोनदा औषधे खाल्ली होती, तरीही गर्भ पडला नाही.\nQ. महिलेने दिरावर लावलेले आरोप योग्य आहेत का, तो कुठे राहतो\n- दिराच्या डीएनए टेस्टसाठी सॅम्पल घेण्यात येईल. सध्या तो फरार आहे, तो महिलेच्या घराच्या आसपासच राहतो.\nQ. नवजात बालकाला रोडच्या कडेला सोडण्यात दिराची काय भूमिका आहे, त्याच्यावर कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई होईल\n- त्याच्या म्हणण्यावरूनच महिलेने बालकाला रोडच्या कडेला सोडले होते. दिराला भादंवि कलम 120 बी अंतर्गत आरोपी केले आहे.\nQ. हे बालक महिलेला पुन्हा मिळू शकते काय\n- आता हे काम सीडब्ल्यूसी वा अॅडॉप्शन कमिटीचे आहे, कायदेशीर प्रक्रियेनंतर ते काय निर्णय घेतील यावरच सर्व अवलंबून आहे.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी रिलेटेड आणखी फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/12th-exam-2022-time-table", "date_download": "2023-02-04T06:38:48Z", "digest": "sha1:K3TAQL54FZAY3MNE4DQZ3Q2RPRH4CCBY", "length": 5861, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nदहावी-बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ\nHSC Exam: बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ\n१०वी, १२वी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार ऑनलाईन अभ्यास न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी\n१०वी, १२वी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार ऑनलाईन अभ्यास न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी\nCBSE 12th Result: सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर\nSSC HSC Exam: आता दहावी, बारावी परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर\nमोठी बातमी : टेम्पोला लागलेल्या आगीत पुणे बोर्डाच्या १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक\nमोठी बातमी : टेम्पोला लागलेल्या आगीत पुणे बोर्डाच्या १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक\n१२ वी पास होऊनही तरुणीने विष घेत जीवन संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर...\n१२ वी पास पण आयुष्याच्या परीक्षेत नापास, निकालानंतर पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू\nNIOS दहावी, बारावी परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, आजपासून नोंदणी सुरु\n काय आहे अद्ययावत माहिती\nदहावी, बारावी पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून\nHSC Exam 2022: बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल\nदहावी, बारावी निकाल कधी तारखांविषयी शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%81%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2023-02-04T06:21:26Z", "digest": "sha1:AR2QWVZUPZYOCGYOOV4Q7MEMDQSENCHH", "length": 7680, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मँचेस्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमॅंचेस्टर (इंग्लिश: Manchester हे इंग्लंड देशामधील महानगरी बरो व एक प्रमुख शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या मध्य-उत्तर भागात वसले असून ते ग्रेटर लंडन खालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.\nमॅंचेस्टरचे ग्रेटर मॅंचेस्टरमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स.चे पहिले शतक\nक्षेत्रफळ ११५.६५ चौ. किमी (४४.६५ चौ. मैल)\nस���ुद्रसपाटीपासुन उंची १२५ फूट (३८ मी)\n- घनता ४,३४९ /चौ. किमी (११,२६० /चौ. मैल)\nसुमारे १८२० सालामधील मॅंचेस्टर येथील एक यंत्रमाग कारखाना\n१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मॅंचेस्टर औद्योगिक क्रांतीदरम्यान जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. येथील वस्त्र निर्माण उद्योग जगातील सर्वात मोठा होता. लिव्हरपूल ते मॅंचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक रेल्वे सेवा होती व मॅंचेस्टर येथे जगातील पहिले रेल्वे स्थानक बांधले गेले होते. इ.स. १८९४ मध्ये बांधल्या गेलेल्या मॅंचेस्टर कालव्याद्वारे मॅंचेस्टर आयरिश समुद्रासोबत जोडले गेले ज्यामुळे येथील उद्योगास अधिकच चालना मिळाली.\nसध्या मॅंचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रगत शहर असून येथील संगीत, वास्तूशास्त्र, खेळ इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे राहणारे १४.४ टक्के लोक दक्षिण आशियाई वंशाच्या आहेत.\nमॅंचेस्टर शहर खेळांकरिता प्रसिद्ध असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारे मॅंचेस्टर युनायटेड व मॅंचेस्टर सिटी हे दोन सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. २००२ राष्ट्रकुल खेळ येथील सिटी ऑफ मॅंचेस्टर स्टेडियममध्ये आयोजीत केले गेले. हे स्टेडियम सध्या मॅंचेस्टर सिटी हा क्लब वापरत असून मॅंचेस्टर युनायटेड आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड ह्या ऐतिहासिक मैदानामधून खेळतो. मॅंचेस्टरमध्ये आजवर १९६६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९९६, २०१२ उन्हाळी ऑलिंपिक, २००३ युएफा चॅंपियन्स लीग अंतिम सामना तसेच २००८ युएफा युरोपा लीग अंतिम सामना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सामने खेळवले गेले आहेत.\nइंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा लॅंकेशायर काउंटी क्रिकेट क्लब मॅंचेस्टर येथे स्थित आहे व तो आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानामधून खेळतो.\nमॅंचेस्टर विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तो २०१३ साली ब्रिटनमधील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील मॅंचेस्टर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nशेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२० तारखेला ०८:३८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२० रोजी ०८:३८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A8_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2023-02-04T06:24:54Z", "digest": "sha1:4WCG5VEMHJX5NHBKD3DWDMYS3DGM3WGR", "length": 18071, "nlines": 738, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी २२ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१.२इसवी सनाचे तेरावे शतक\n(२२ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< फेब्रुवारी २०२३ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५३ वा किंवा लीप वर्षात ५३ वा दिवस असतो.\n१२९० - इजिप्तचा फेरो राम्सेस दुसऱ्याचा राज्याभिषेक.\nइसवी सनाचे तेरावे शतक[संपादन]\n१२८१ - मार्टिन चौथा पोप झाला.\n१२८८ - निकोलस चौथा पोप झाला.\n१४९५ - फ्रान्सचा चार्ल्स आठव्याने नेपल्सचे राज्य बळकावले.\n१७४४ - तुलोनची लढाई सुरू.\n१८१९ - स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.\n१८४७ - बोयना व्हिस्ताची लढाई - अमेरिकेच्या ५,००० सैनिकांनी मेक्सिकोच्या १५,००० सैनिकांना पळवून लावले.\n१८६५ - टेनेसीने नवीन संविधान अंगिकारले व गुलामगिरी बेकायदा ठरवली.\n१८८९ - उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉॅंटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकूम दिला.\n१९४८ - चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.\n१९७९ - सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\n१९८० - बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आईस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.\n२००२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळून १० ठार.\n२००५ - इराणमध्ये तीव्र भूकंपात ४०० लोकांचा मृत्यू\n२०११ - न्यू झीलंडच्या क्राइस्टचर्च शहरात ६.३ रिश्टरच्या तीव्रतेच्या भूकंपात १८१ लोकांचा मृत्यू.\n१४०३ - चार्ल्स सातवा, फ्रान्सचा राजा.\n१७३२ - जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.\n१८५६ - स्वामी श्रद्धानन्द, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\n१८५७ - रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.\n१८५७ - हाइनरिक हर्ट्‌झ, जर्मन भौतिक��ास्त्रज्ञ.\n१८५९ - जॉर्ज पामर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१८९९ - ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.\n१८९२ - इंदुलाल याज्ञिक, गुजराती राजकारणी, ऑल इंडिया किसान सभा नेता\n१९०६ - सोहन लाल द्विवेदी, हिंदी कवी.\n१९१४ - देवकान्त बरुआ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष.\n१९१७ - जॅक रॉबर्टसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१८ - रॉबर्ट वाडलो, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरुष.\n१९२० - सय्यदना इफ्तेकार अहमद शरीफ उर्फ इफ्तेखार, हिंदी चित्रपट अभिनेता.\n१९२१ - जीन-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.\n१९२२ - एस.एच. रझाभारतीय चित्रकार\n१९२२ - व्ही.जी. जोग, भारतीय व्हायोलिनवादक.\n१९४१ - हिपोलितो मेजिया, डोमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४४ - रणजित फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू.\n१९६३ - डेव्हन माल्कम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९८३ - शॉन टेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१३७१ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.\n१९२१ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर.\n१९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.\n१९५८ - अबुल कलाम आझाद, भारतीय शिक्षण मंत्री.\n१९८२ - जोश मलीहाबादी, भारतीय-पाकिस्तानी उर्दू कवि\n१९९३ - भगवत दयाल शर्मा, हरयाणाचे मुख्यमंत्री आणि ओरिसा, मध्य प्रदेशचे राज्यपाल.\n२००० - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक व पत्रकार.\n२००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व एकपात्री कलाकार.\nस्वातंत्र्य दिन - सेंट लुशिया.\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - (फेब्रुवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: फेब्रुवारी ४, इ.स. २०२३\nलाल दुवे असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11629", "date_download": "2023-02-04T05:56:04Z", "digest": "sha1:FVYR5OLHWR2LE6RRQTEGUNW7TSUJQFEQ", "length": 9089, "nlines": 104, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "बीड जिल्ह्यात आजही कोरोनाचा आकडा दीडशेपार – Purogami Sandesh", "raw_content": "\nबीड जिल्ह्यात आजही कोरोनाचा आकडा दीडशेपार\nबीड जिल्ह्यात आजही कोरोनाचा आकडा दीडशेपार\nबीड(दि.20सप्टेंबर):-जिल्ह्यात आजही कोरोनाचा आकडा दीडशेपार आहे. आज प्रशासनाकडे प्राप्त अहवालापैकी 159 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.\nजिल्हा प्रशासनाने आज एकूण 1 हजार 79 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 920 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अंबाजोगाई तालुक्यात 23, आष्टी 10, बीड 43, धारूर 11, गेवराई 8, केज 19, माजलगाव 16, परळी 18, पाटोदा 3, शिरुर कासार 3, वडवणी 6 असे एकूण 159 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता कोरोनाचा एकूण आकडा 8 हजार पार गेला असून कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा देखील सरासरी दीडशे ते दोनशेच्या घरात आहे.\nबुड Breaking News, कोरोना ब्रेकिंग, बीड, महाराष्ट्र, स्वास्थ\nमराठा आरक्षणावर जाणते मराठे बोलतं का नाहीत…\nदारोडा येथील शेतकरी गेला पुरात वाहून महसूल व पोलीस विभागाने शोधून काढला मृतदेह\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2023-02-04T06:50:36Z", "digest": "sha1:EQ5VNNY2Q6DTCKXC2QG6C22SCYKLENQK", "length": 4539, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेखला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेखला जोडलेली पाने\n← वर्ग:२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख वर्ग:२००८ मधील मुखपृष्ठ सदर लेख या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/धूळपाटी1 ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ/चाचणी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी/१ �� (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी2 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठ२ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुखपृष्ठ सदर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/2347", "date_download": "2023-02-04T05:20:18Z", "digest": "sha1:B2PBLYIT2BIOYU3XWJ5BXCYBZZPXTCIF", "length": 20586, "nlines": 152, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी – Adivasi Samrat", "raw_content": "\nगडचिरोली ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक पालघर महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी सामाजिक\nजात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी\nजात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा\nट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी\nघटनात्मक हक्कावर गदा –\nचंद्रभान पराते यांनी स्वतःसाठीच बनावट जातप्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केलेली नाही तर ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन जाणीवपूर्वक आपल्या ‘कोष्टी’ समाजाच्या व्यक्तींना नियमबाह्यपणे हलबा जमातीचे प्रमाणपत्र वाटप करुन ख-या आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कावर डल्ला मारण्यास प्रव्रुत्त केले. खुलेआमपणे घटनात्मक तरतुदींची पायमल्ली केली असल्यामुळे हा राज्यघटनेवरील फार मोठा गुन्हा आहे, असे ट्रायबल फोरमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nविभागीय आयुक्तालय नागपूर येथे उपायुक्त पदावर कार्यरत असलेले चंद्रभान पराते यांचेवर बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार या संघटनेने केली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (सेवा),आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे,उपसंचालक अनुसूचित जमाती प्रणाणपत्र तपासणी समिती नागपूर यांना तहसिलदार अक्कलकुवा यांचे मार्फत निवेदन पाठविले आहे.\nनुकताच सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र.३७०/२०१७ या याचिकेत ‘कोष्टी हे हलबा-हलबी नाहीत’ असा निर्णय दि. १० आँगस्ट २०२१ रोजी दिला आणि याचिकाकर्ते चंद्रभान पराते यांची याचिका फेटाळत नागपूर उच्च न्यायालयाचा व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरचा निर्णय कायम ठेवला आहे.\nयाचिकाकर्ते चंद्रभान पराते यांचे मूळगांव मोहाडी ता.तुमसर जिल्हा भंडारा असून मुळातच ते कोष्टी जातीचे आहे. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील स्वतःचे सख्खे आजोबा लख्या कोष्टी यांना डावलून, गोंदिया जिल्ह्यातील कटंगी (खूर्द ) येथील लख्या हलबा यांना चोरुन, त्यांचे कागदपत्रे जोडून ‘ हलबा ‘ जमातीचे बनावट जातप्रमाणपत्र आर.सी.नं.९०२ एमआरसी-८१/\n८५-८६ दि.२४/१२/१९८५ तालुका दंडाधिकारी नागपूर यांचे कडून मिळविले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून तहसिलदार पदावर व नंतर उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नत झाले. पण या बनावट जातप्रमाणपत्राची नागपूर तहसिल कार्यालयात नोंदही नाही.\nहे बनावट जातप्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर यांनी दि.१ फेब्रुवारी २०१६ रोजी रद्द केले.या निर्णयाविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्र. २१५३/२०१६ दाखल केली. नागपूर खंडपीठाने ६ एप्रिल २०१६ रोजी त्यांची याचिका फेटाळली. या निर्णयाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपिल क्र.३७०/२०१७ दाखल केले होते. न्यायमूर्तीद्वय उदय ललित,अजय रस्तोगी यांनी कोष्टी हे हलबा-हलबी नाहीत असा १० आँगस्ट २०२१ रोजी ऐतिहासिक निर्णय देऊन चंद्रभान पराते यांचा ‘हलबा’ या अनुसूचित जमातीचा दावा फेटाळला आहे. आता पुन्हा परातेंकडे विशेष मागासप्रवर्गातील ‘ कोष्टी ‘ जातीचे दुसरे जातप्रमाणपत्र आहे.त्याचा क्रमांक एमआरसी-८१/५९९०७/ २०१०-११ असा असून ते त्यांनी उपजिल्हाधिकारी नागपूर यांचेकडून २० मे २०११ रोजी मिळविले आहे.\nशासनाच्या तिजोरीत रक्कम जमा करा –\nबनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी चंद्रभान पराते यांचेवर भा.दं.वि १९३/२,१९९,२००,४२०, ४६३, ४६४,४६५,४६७,४६८,४७१ तसेच जातपडताळणी अधिनियम क्र.२३/ २००१ मधील सहकलम १०(१),१०(२), ११(१),११(२) न��सार फौजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.आणि आजपर्यंत घेतलेले सर्व लाभ जमीन महसूलाच्या थकबाकी प्रमाणे वसूल करुन शासनाच्या तिजोरीत जमा करावेत.पुढील कोणत्याही प्रकारचे लाभ देण्यात येऊ नयेत. अशी मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा महासचिव दशरथ तडवी,जिल्हा सचिव रविंद्र वळवी,जिल्हा कोषाध्यक्ष वसंत वसावे,जिल्हा संघटक अनिल वसावे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश वळवी, अशोक तडवी,सिमादादा तडवी, रविंद्र पाडवी,गुमनसिंग तडवी,मनिष वसावे यांनी केली आहे.\nनवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक\nपेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे\nपेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे पेण/ राजेश प्रधान : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना […]\nपत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार\nपत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार पनवेल/ प्रतिनिधी : युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळा देविचा पाडा येथे 16 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार मयूर तांबड़े याना स्व. भरत कुरघोड़े जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा […]\nउरण ताज्या पनवेल सामाजिक\nगरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत स्व.दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आक्रमक\nगरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत स्व.दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आक्रमक दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची रविवारी पार पडली बैठक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल पनवेल/ वार्ताहर : प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत गेले कित्येक वर्षे सिडको प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे आता आरपार��ी लढाई सुरू केली आहे. रविवारी शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये संघर्ष […]\nआपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप\nआदिवासी वाड्यांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर प्रजासत्ताक दिवशीच अत्मदहन करू; आदिवासींनी दिला प्रशासनाला इशारा\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/2020/04/02/mjanjirasee/", "date_download": "2023-02-04T05:52:28Z", "digest": "sha1:RDP7ATMPCGA4RGLC7TO6Y6RZ5TWSC6CP", "length": 18838, "nlines": 144, "source_domain": "daryafirasti.com", "title": "सिद्दीची लंका: जंजिरा | Darya Firasti", "raw_content": "\nमुरुड-जंजिऱ्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर निवांत सुट्टी घेऊन आराम करायचा. शहराच्या धकाधकीपासून दूर शांत, धीम्या आयुष्याची मजा घ्यायची.. आणि मग कंटाळा आला तर एखाद्या सकाळी जवळच राजपुरीला जाऊन जंजिरा किल्ला पाहायचा बेत आखायचा. छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न करूनही न जिंकलेला हा जलदुर्ग. महाराजांच्या कट्टर शत्रूचे बलस्थान. अबिसीनिया म्हणजेच आजच्या इथियोपियातून आलेल्या सिद्दी लोकांच्या कडवेपणाची आणि शौर्याची कथा समजून घ्यायला इथं गेलं पाहिजे. जंजिरा हे महाराजांचं अधुरं स्वप्नच.. त्यामुळे किल्ला पाहताना आम्हा शिवभक्तांना या गोष्टीची हुरहूर वाटणे साहजिकच आहे. परंतु हे समजून घेणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना लेचेपेचे शत्रू लाभले नव्हते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किंवा खांदेरीची महती कळण्यासाठी जंजिरा किती बेफाम, बेलाग, अभेद्य होता हे समजून घेणं आवश्यक आहे.\nदंडा-राजपुरीतील सिद्दी समाजाचे लोक आजही तिथं राहतात. किल्ल्यावर जाणाऱ्या शिडाच्या होड्या हेच चालवतात. दिघी आणि राजपुरीच्या मध्यभागी असलेल्या या खाडीत पाण्याचा प्रवाह समुद्राच्या अफाट ताकदीची जाणीव करून देण्याइतपत उसळता असतो. सिद्दी जमात दर्यावर्दी असली तरीही आज या बोटींवर लाईफ जॅकेट किंवा इतर आवश्यक साधने नाहीत. जीव मुठीत धरून किल्ल्यावर २० मिनिटांत पोहोचले की फक्त ४५ मिनिटांत किल्ला पाहण्याची दटावणी केली जाते. अर्थात शिडाच्या बोटीने जाण्याचं आणि जंजिरा दर्शन घेण्याचं थ्रिल आपण अनुभवतो हे आहेच पण या ठिकाणी व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे हे नक्की.\nकिल्ल्याच्या दारात पोहोचल्यानंतर आपले लक्ष वेधून घेते ते कोरीव शरभ शिल्प. मदमस्त हत्तींना आपल्या पंजात पकडणाऱ्या वाघाचे. दारावरच नगारखाना असून पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्याही आहेत. तिथं समोरच पीरपंचायतन दिसते. काही इतिहासकार आणि रायगड जिल्हा गॅझेट मधील उल्लेखांनुसार हे कोळ्यांची दैवते असलेले राम पंचायतन होते. इथं कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. याच भागात सिद्दी कुटुंबातील लोकांच्या कबरी सुद्धा आहेत.\nकिल्ल्यात उंच ठिकाणी सिद्दी सुरुलखानाचा वाडा दिसतो. त्याच्या भिंती शाबूत असून खिडक्या आणि त्यावरील नक्षीही पाहता येते. सारसेनिक म्हणजे इस्लामी पद्धतीच्या या बांधकामाची भव्यता त्याच्या भग्नावशेषांतूनही स्पष्ट दिसते.\nहुलमुख, अरबा, बहादूरशा, कापूरकस्तूरी, याकुतीखान, अल्वी अशा नावांचे बुरुज किल्ल्याला आहेत. या सगळ्या बुरुजांमध्ये सुमारे २७ मीटर अंतर असून हे बुरुज दुमजली तरी आहेत. कमळ पुष्पाचा आकार असलेल्या बुरुजांच्या वरच्या भागातून सैनिकांना आक्रमकांचा मुकाबला करण्याची सोय आहे. महादरवाजावळील बुरुजांच्या आकारामुळे अगदी जवळ येईपर्यंत दरवाजा दिसत नाही.\nया किल्ल्याचे एक ��हत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथं आढळणाऱ्या देशी-विदेशी तोफा. मुख्य दरवाजाच्या जवळच असलेल्या तटांवर तीन मोठया तोफा आहेत. यापैकी सगळ्यात मोठी तोफ आहे कलाल बांगडी. या नावाचा अर्थ बत्ती दिल्यावर जी कोलाहल माजवते ती असा लावला जातो. ही तोफ साडेपाच मीटर लांब असून तिच्या तोंडाचा व्यास ३५ सेंटीमीटर आहे.\nनंतर आपल्याला कीर्तिमुख असलेली चावरी नावाची तोफ दिसते आणि लांडा कासम नावाची तिसरी मोठी तोफही इथं आहे. या तोफेला शेपूट नसलेल्या नागाचा आकार दिला आहे असे भासते. या तोफांच्या व्यतिरिक्त किल्ल्यावर काही युरोपियन बनावटीच्या तोफाही आहेत.\nस्वीडन, स्पेन, फ्रान्स आणि हॉलंडच्या हा तोफा असून एक तोफ ओळखता येत नाही. या तोफांवर विविध राजचिन्हे आणि बनावटीबद्दल काही तपशील कोरलेला दिसतो. तापलेल्या तोफा गोलंदाजी करताना वळवता याव्यात म्हणून मागे हॅन्डल सारखी रचना केलेली दिसते.\nकिल्ल्यात दोन तलाव आहेत आणि मशिदी सुद्धा आहेत. तटबंदीचे बुरुज एकमेकांना जोडलेले असून खालच्या मजल्यावरून सैन्य आणि दारुगोळा एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजावर नेणे सहज शक्य असे. किल्ल्याच्या उंच भागात बालेकिल्ला असून तिथं पायऱ्यांनी चढून जाता येते. या ठिकाणी आता ध्वजस्तंभ आहे. तिथे लागूनच जुने चुनेगच्ची बांधकाम दिसते ज्याला सदर म्हणतात.\nकिल्ल्यात अनेक पर्शियन शिलालेख आहेत. त्यांच्याबद्दल गॅझेटमध्ये माहिती दिली गेली आहे. मुसाफिराची मशीद नावाच्या इमारतीवर १५७६-७७ च्या काळात लिहिलेल्या शिलालेखात निजामशाहीत फहीमखानाची नियुक्ती इथं झाली आणि त्याने हा किल्ला बांधला अशी नोंद दिसते. १६९९-१७०० च्या सुमारास कोरलेल्या शिलालेखात सिद्दी सुरुरने हुलमुख बुरुज बांधले असा उल्लेख दिसतो तर\n१७०५ च्या शिलालेखात सिद्दी सुरुरने दरवाजाजवळील बुरुजांचे काम पूर्ण केले असे सांगितले गेले आहे. १७१०-११ चा एक शिलालेख मुख्य दरवाजाजवळ आहे त्यात फहीमखानाने बांधलेल्या तटबंदीला याकूतखानाने पुन्हा बांधून उंच केले असे म्हंटले आहे. किल्ल्याचे डोके शनि ग्रहाच्या घुमटाला लागले आहे असा त्यात अतिरंजित उल्लेख आहे. शिवाय १७२७-२८ च्या शिलालेखातही याकूतखानाने हा किल्ला पुन्हा बांधून बुलंद केला असा उल्लेख दिसतो.\nया किल्ल्याचा झुंजार इतिहास आणि दर्यावर्दी सिद्दी घराण्याचा इतिहास मोठा रोचक आहे ��्याबद्दल एक वेगळा ब्लॉग लिहावा लागेल त्याबद्दल एक वेगळा ब्लॉग लिहावा लागेल जो आम्ही लवकरच लिहितो आहोत. सिद्दी घराण्यातील नवाबांची थडगी खोकरी नावाच्या गावात आहेत. त्यांच्याबद्दल इथं वाचा. कोकणातील अशाच ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांच्या चित्र-भ्रमंतीसाठी दर्या फिरस्ती वेबसाईटला जरूर भेट देत रहा.\n Select Category मराठी (141) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (42) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (46) इतर देवालये (2) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (8) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/tips-tricks/follow-these-security-tips-while-using-and-sharing-aadhar-card-to-stay-safe/articleshow/91957071.cms?utm_source=hyperlink&utm_medium=mobile-phones-articleshow&utm_campaign=article-1", "date_download": "2023-02-04T05:07:51Z", "digest": "sha1:6WZNC36VTEFAR2TMET5UGOG42AXZL5FX", "length": 17590, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nAadhar Card वापरतांना UIDAI ने सांगितलेल्या 'या' सिक्योरिटी टिप्स फॉलो केल्यास तुम्ही राहाल सेफ\nAadhar Card Sharing: आधार कार्डचा वापर प्रत्येक कामात महत्वाचा झाला आहे. नोकरी पासून ते घर खरेदी करण्यापर्यंत सगळीकडे आधार कार्ड आवश्यक असते. पण, गेल्या काही काळात आधार कार्ड संबंधी फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. अशात, काही सोप्पी टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी सेफ राहू शकता. पाहा या टिप्स.\nAadhar Card वापरतांना UIDAI ने सांगि���लेल्या 'या' सिक्योरिटी टिप्स फॉलो केल्यास तुम्ही राहाल सेफ\nAddhar Card Tips: भारतीयांसाठी आधार खूप महत्वाचे आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा UIDAI - भारत सरकारने आधार कायदा, २०१६ च्या तरतुदींनुसार स्थापित केलेला वैधानिक प्राधिकरणने अलीकडेच असे सांगितले आहे की, आधार धारकांना त्यांचा आधार क्रमांक वापरण्यात आणि Share करण्यात सामान्य सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. UIDAI नुसार, आधार प्रणाली एक मजबूत धोरण आणि मजबूत तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार करण्यात आली आहे आणि ती एक महत्त्वपूर्ण डिजिटल ओळख पायाभूत सुविधा म्हणून विकसित झाली आहे.आधार कार्ड वापरतांना काही गोष्ष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज येथे काही सोप्या, परंतु महत्त्वाच्या, सुरक्षा टिप्स तुम्हाला सांगणार आहे. ज्या, UIDAI ला आधार कार्डधारकांनी त्यांचे UIDAI आधार क्रमांक वापरताना आणि शेअर करताना लक्षात ठेवल्यास नुकसान होणार नाही. जाणून घ्या सविस्तर.\nUIDAI तर्फे सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक उघड करायचा नसेल, तर तुम्ही VID किंवा Masked आधार वापरू शकता. ते वैध आहे आणि सर्वत्र स्वीकारले जाते. व्हीआयडी/मास्क आधार मिळविण्यासाठी, येथून आधार डाउनलोड करा: https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar\nतुमच्यासोबत शेअर केलेले आधार Verify करा: कोणताही आधार ऑनलाइन/ऑफलाइन दोन्हीही पडताळण्यायोग्य असतो. ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी, ई-आधार किंवा आधार पत्र किंवा आधार पीव्हीसी कार्डवरील QR कोड स्कॅन करा. ऑनलाइन पडताळणी करण्यासाठी, लिंकवर १२ -अंकी आधार प्रविष्ट करा.\nवाचा : Sim Card: तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत मिनिटांत करा माहित, फॉलो करा 'ही' प्रोसेस\nAuthentication History नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही मागील ६ महिन्यांतील ५० Authentication चा आधार प्रमाणीकरण इतिहास तपासू शकता. Authentication ची अचूक तारीख आणि वेळ निकालांमध्ये नमूद केली असते. जे तुम्हाला अनपेक्षित प्रमाणीकरण एंट्री असल्यास लक्षात घेण्यास मदत करू शकते. हे तुम्हाला तुमच्याद्वारे न केलेल्या कोणत्याही Authentication वर लक्ष ठेवण्यास मदत करेल. तुम्हाला काही संशयास्पद वाटल्यास, 1947 वर किंवा help@uidai.gov.in वर कळवा.\nm-Aadhaar अॅपसाठी पासवर्ड सेट करा: तुमच्या m-Aadhaar अॅपसाठी 4-अंकी पासवर्ड सेट करण्याचा सल्ला दिला जातो.\nवाचा : Smartphone Sale: स्वस्त झाले 'या' कंपनीचे लेटेस्ट स्मार्टफोन्स, फीचर्स-ऑफर्स पाहता��� लगेच कराल खरेदी\nUIDAI आधार कार्ड धारकांना त्यांचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्याची सुविधा देते. संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी. आधार लॉक / अनलॉक करण्यासाठी, mAadhaar अॅप वापरा किंवा लिंकवर क्लिक करा: https://resident.uidai.gov.in/aadhaar-lockunlock. या सेवेसाठी तुमचा व्हीआयडी किंवा व्हर्च्युअल आयडी अनिवार्य आहे. VID हा आधार क्रमांकासह मॅप केलेला तात्पुरता, रद्द करण्यायोग्य १६ -अंकी Random Number आहे.\nमोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट ठेवा: तुमच्या आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट केल्याची खात्री करा. तुमचा योग्य मोबाईल नंबर किंवा ईमेल आधारशी जोडला गेला आहे की नाही याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही UIDAI वेबसाइटवर त्याची पडताळणी करू शकता.\nवाचा : Online Shopping Tips :ऑनलाईन शॉपिंग करतांना खूप खर्च होणार नाही, अशी करा एक्स्ट्रा सेव्हिंग, फॉलो करा 'या' टिप्स\nतुम्ही तुमचे आधार कार्ड फक्त अधिकृत UIDAI पोर्टलवरून https://eaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar डाउनलोड केल्याची खात्री करा.\nसार्वजनिक संगणक / लॅपटॉपवर तुमचे आधार कार्ड डाउनलोड करणे टाळा: ई-आधार डाउनलोड करण्यासाठी, इंटरनेट कॅफे / सार्वजनिक पीसी / लॅपटॉप वापरणे टाळा. असे केल्यास, ई-आधारच्या डाउनलोड केलेल्या सर्व प्रती हटविण्याचा सल्ला दिला जातो .\nतुमचा आधार OTP कधीही उघड करू नका : दुसरी महत्त्वाची सुरक्षितता टीप म्हणजे तुमचा आधार OTP आणि वैयक्तिक तपशील कधीही कोणाला सांगू नका.\n १०० रुपयांपेक्षा कमीमध्ये 'हे' प्लान्स ऑफर करतात डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह इतर फायदे\nमहत्वाचे लेखSmartphone tips: स्मार्टफोन हरवल्यास काळजी करू नका, Google च्या ‘या’ फीचरच्या मदतीने मिनिटात शोधू शकता\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरा��नीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nकार-बाइक देशात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी अच्छे दिन, ६ वर्षात २० लाख वाहनांची खरेदी\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nसौंदर्य चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी टिप्स\nमोबाइल Samsung Galaxy S23 series: सॅमसंगचा मेगा इव्हेंट\nपुणे वाहतूक नियमन करताना भोवळ येऊन कोसळले, पुण्यात कर्तव्यावरील पोलिसाचं हार्ट अटॅकनं निधन\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\n भारतातील पहिला ट्रान्समेल गर्भवती; केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याने दिली Good News\nअर्थवृत्त Petrol Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईसह राज्यात असे आहेत दर\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/29857/", "date_download": "2023-02-04T06:18:17Z", "digest": "sha1:ZQVQ227ALJWLEHSNCIRPL4NO6CWPIO6V", "length": 20564, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ब्राँका, प्येअर पॉल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (ख��ड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nब्रॉका, प्योअरपॉल : (२८ जून १८२४-९ जिलै १८८०). फ्रेंच शस्त्रक्रियाविशारद व भौतिकीय मानवशास्त्रज्ञ (मानवजातीचे जीववैज्ञानिक स्वरूप आणि त्याचे ऐतिहासिक अथवा सांस्कृतिक स्वरूपांशी असणारे संबंध यांविषयीच्या शास्त्रातील तज्ञ). डोक्याची कवटी आणि मेंदू यांवरील संशोधनाबद्दल ते विशेष प्रसिद्ध असून मेंदूवरील आधुनिक शस्त्रक्रिया तंत्राचा पाया रचणारे शास्त्रज्ञ म्हणून ते नावाजले जातात.\nब्रॉका यांचा जन्म सेंट फॉय-इन-ग्रांद (फ्रान्स) येथे झाला. १८४१ मध्ये पॅरिस विद्यापीठाच्या वैद्यकीय शाळेत त्यांनी प्रवेश केला. पदवी परीक्षेकरिता त्यांनी शरीररचनाशास्त्र, विकृतिविज्ञान व शस्त्रक्रियाविज्ञान या विषयांचा विशेष अभ्यास केला होता. १८४९ मध्ये त्यांनी एम्. डी. पदवी मिळविली. १८५३ मध्ये त्यांची पॅरीस विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेत साहाय्यक प्राध्यापक व सेंट्रल ब्यूरोमध्ये शस्त्रक्रियाविशारद म्हणून नेमणूक झाली. पॅरिसमधील ॲनॅटॉमिंकल सोसायटी आणि सोसायटी ऑफ सर्जरी या संस्थाचे ते क्रियाशील सभासद होते. पॅरिसमधील निरनिराळ्या रुग्णालयांतून काम केल्यानंतर शेवटी त्यांची शस्त्रक्रियाविशारद म्हणून नेकेर रुग्णालयात नेमणूक झाली. १८६७ मध्ये विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या विकृतिविज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची निवड झाली व पुढील वर्षी ते उपरूग्ण शस्त्रक्रियाव��ज्ञानाचे प्राध्यापक झाले.\nब्रॉका यांनी १८६१ मध्ये मेंदूच्या डाव्या भागातील प्रमस्तिष्क बाह्यकाच्या तिसऱ्या संवेलकात [⟶ तंत्रिका तंत्र]वाक्‌शक्ती केंद्र असते, असा शोध लावला. या संवेलकाला ‘ब्रॉका संवेलक’आणि वाक्‌शक्ती केंद्राला ‘ब्रॉका वाक्‌शक्ती केंद्र’अशी नावे देण्यात आली आहेत. मेंदूतील या विशिष्ट प्रेरक क्षेत्राच्या विकृतीमुळे वाचणे, लिहिणे व बोलणे आणि बोललेले शब्द समजणे या क्रियांत बिघाड उत्पन्न होतो. या विकृतीला ‘ब्रॉका वाचाघात’किंवा ‘प्रेरक क्षेत्र वाचाघात’म्हणतात. मेंदूतील विद्रधीवर (पोकळीत झालेल्या पू-संचयावर) वृत्त-क्रकचशस्त्रक्रिया (कवटीचे हाड विशिष्ट प्रकारच्या करवतीने कापून त्याचा वाटोळा तुकडा काढण्याची शस्त्रक्रिया) करून पू काढणारे ते पहिलेच शस्त्रक्रियाविशारद होते. मेंदूवरील त्यांच्या कार्यामुळे मेंदूतील विविध केंद्रांच्या स्थानीकरणविषयक संशोधनास चालना मिळाली. शरीररचनाशास्त्रात शरीराच्या इतर काही भागांनाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.\nमानवशास्त्रातही त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे. या शास्त्राचा पाया घालण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या काळात हे शास्त्र अभद्र व विध्वंसक गणले जाई परंतु सर्व विरोधाला तोंड देऊन त्यांनी त्याला शास्त्रीय जगतात मान्यता मिळवून दिली.\nब्रॉका यांनी १८४७ पासून मस्तकविज्ञान (कवटीचा आकार, लांबी, रुंदी वगैरेच्या मानवजातीतील फरकांचा अभ्यास करणारे शास्त्र) आणि मानवजातिविज्ञान (मानवी वंशांची उत्पत्ती, वर्गीकरण, वैशिष्ट्ये व परस्परसंबंध यांचा अभ्यास करणारे शास्त्र) यांच्या अभ्यासास सुरुवात केली होती. १८५९ मध्ये त्यांनी सोसायटी फॉर अँथ्रॉपॉलॉजी ही संस्था व १८७२ मध्ये Revue d’anthropologieहे नियतकालिक स्थापन करण्यात महत्त्वाचा भाग घेतला. मस्तकविज्ञानाच्या अभ्यासास उपयुक्त अशी २७ उपकरणे त्यांनी शोधली होती.\nवैद्यकातील शरीररचनाशास्त्रावर त्यांनी अनेक छोटे निबंध लिहिले होते. विकृतिविज्ञानातील अर्बुदे (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) या विषयावर त्यांनी दोन खंडांचा ग्रंथ लिहिला. याशिवाय पाशबद्ध अंतर्गळ [⟶ अंतर्गळ]आणि ⇨रोहिणीविस्फार या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले. १८५० नंतर मृत्यूपावेतो त्यांनी मानवशास्त्राच्या विविध शाखांविषयक २२३ निबंध व व्याप्तिलेख लिहिले.\nवैद्यकीय व शास्त्रीय जगतात ते एक मान्यवर व्यक्ती म्हणून नावाजले होते. मृत्यूसमयी फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ मेडिसिन या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. फ्रेंच सिनेटवर आजीव सभासद म्हणून त्यांची निवड झाली होती. ते पॅरिस येथे मरण पावले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postब्रूटस, ल्यूसिअस जूनिअस\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://wartaa.com/?cat=275&paged=759", "date_download": "2023-02-04T05:03:40Z", "digest": "sha1:M76LQ6SGXEJ7VKHLXYAR5MO6VD5MYNZ3", "length": 6274, "nlines": 139, "source_domain": "wartaa.com", "title": "विदर्भ - Wartaa", "raw_content": "\nएक वाघ पकडत नाही तोच दुसरा तयार…\nवीज विभागातील सहायक अभियंत्याला मारहाण\nपोलिसांनी ऑटोरिक्षाने पोहचून रेती चोरट्यावर कारवाई\nतासिका शिक्षक उद्यापासून बेमुदत संपावर\nनोटरी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड. ���ौरीशंकर अवचटे\nविविध कार्यक्रम आयोजित कर मनाया गया पूर्व विधायक राजेन्द्र जैन का जन्म दिवस\nगाव विकासासाठी सरपंचांनी व उपसरपंच यांनी नेहमी सजग राहावे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन\nअसोली चे ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद\nजिल्हा महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली येथे गरोदर मातांना कोवीड-१९ लस देन्याचा शुभारंभ\nजैन यांच्या उपस्थितीत गोंदिया शहरातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश\nआमदार चंद्रिकापूरे यांच्या हस्ते ग्राम सिरेगाव/बांध येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन\nसड़क दुघर्टना में एक कि मौत\nएक वाघ पकडत नाही तोच दुसरा तयार…\nवीज विभागातील सहायक अभियंत्याला मारहाण\nपोलिसांनी ऑटोरिक्षाने पोहचून रेती चोरट्यावर कारवाई\nतासिका शिक्षक उद्यापासून बेमुदत संपावर\nसागवान झाडांची तस्करी करणाèयांचा शोध सुरू\nआपल्या लोकांसाठी आपल्या लोकांचे हक्काचे वेब पोर्टल वार्ता. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचा आवाज दुनियाभर पोहोचविण्यासाठी वार्ता.. जिथे असेल चांगली बातमी, प्रगती आणि नवे नवे अविष्कार आणि आपल्या लोकांनी केलेल्या करामती. आता कुणीही जगापुढे आपली कर्तबगारी दाखविण्यासाठी वंचित राहणार नाही ह्याचीच ग्वाही देऊन तुमच्यापुढे सादर करतो आहे, वेब पोर्टल वार्ता ह्यामध्य आपण रोजच्या बातम्या, तरुणाई आणि त्यांनि साकार केलेली त्यांची दुनिया, त्यांच्या समस्या, त्यांचा रोजगार, त्यांची नौकरी व बरेच काही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/Bachchu%20Kadu.html", "date_download": "2023-02-04T05:55:55Z", "digest": "sha1:E3BAR2TK727KLS7REITKLOTJSOOQPN2H", "length": 3504, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "बच्चू कडूंना किती लागलंय? तब्येतीबद्दल अपडेट", "raw_content": "\nबच्चू कडूंना किती लागलंय\nअमरावती : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत आहेत. आज सकाळीच राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांना मार लागला आहे. अपघातानंतर लगेचच बच्चू कडू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.\nअमरावती शहरातल्या कठोरा नाका परिसरातल्या आराधना चौकात आज सकाळी बच्चू कडू यांचा अपघात झाला. या चौकात एका गाडीतून दुसऱ्या गाडीत बसण्यासाठी ते जात होते. तेव्हा वेगात आलेल्या दुचाकीची धडक बसून बच्चू कडू यांना दुखापत झाली.या अपघातात त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. चार टाके पडले आहेत. तर पायालाही मार लागला आहे. बच्चू कडू यांनी आपण ठीक असल्याची माहिती दिली आहे. तर कोणीही हितचिंतकांनी भेटायला येऊ नये, असं आवाहनही केलं आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/1304", "date_download": "2023-02-04T04:59:26Z", "digest": "sha1:TUNUDKARFWRVEBVT2QWR77KNLATGD4A3", "length": 14251, "nlines": 142, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष – Adivasi Samrat", "raw_content": "\nअकोले आरोग्य ताज्या महाराष्ट्र सामाजिक\nआरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष\nआरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर\nआदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष\nअकोले / विठ्ठल खाडे :\nअकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंघुशी गावात एका महिलेनेच महिलेच्या प्रसुतीच्या असहाय्य वेदनांचा खेळ मांडल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत एका आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती.\nमात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील संडास बाथरुमध्ये जाऊन दडून बसली. इतकेच काय तीन तास मातृत्वाच्या किंकाळ्या ऐकूण देखील या सरकारी व्यक्तीच्या काळजाला पाझर फुटला नाही. त्यावेळी चक्क गावतील एका टेकडीवर जाऊन या सेविकेला बोलविसाठी दोन वेळा दवंडी देण्यात आली. मात्र, ज्याने “झोपेचे सोंग घेतले त्याला जागे करणे अशक्य असते” हेच खरे. त्यामुळे, गावातील एका बुजुर्ग महिलेला आणून मंजाबाई लोटे या महिलेची प्रसुती करण्यात आली.\nदरम्यान, जेव्हा नर्सचा शोध घेण्यात आला तेव्हा अगदी घामाघूम अवस्थेत गावकर्‍यांनी तीस संडासाच्या कोपर्‍यातून बाहेर काढले. यापुर्वी याच आरोग्य केंद्रावर आदिवासी बांधवांना अक्षरश: द���रात उभे करुन त्यांना आतून गोळ्या फेकून दिल्याचे प्रकार घडले आहे. आता या महिलेस खात्यातून बडतर्फ करा अन्यथा जनआंदोलन उभे करू असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला आहे.\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nशासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी.\nशासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा एल्गार. पनवेल/ प्रतिनिधी : राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर व पनवेल तालुका परिसरात अवैद्यरीत्या मद्यविक्री करणाऱ्या व दुय्यम दर्जाची मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत पनवेलचे प्रांताधिकारी […]\nअलिबाग ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड सामाजिक\nसानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट\nसानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट प्रकल्पातील व आश्रमाशाळेतील प्रश्नाविषयी तात्काळ मंञी महोदयांसोबत चर्चा करू – शिरीष घरत, रायगड जिल्हा प्रमुख खारघर/ प्रतिनिधी : रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमाशाळेत शिकत असणारा इयत्ता १२ वी वर्गातील विद्यार्थी प्रवेश बांगारे […]\nकोल्हापूर ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड\nआदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप\nआदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप नवी मुंबई/प्रतिनिधी : आदिवासी विकास परिषद व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या सामाजिक संघटनेने कोल्हापूर येथील इचलकरंजी या ठिकाणी महेश भाट यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भ��गातील गरीब विध्यार्थ्याना वह्याचे वाटप करून महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले. […]\nलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर\nवीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://adivasisamratnews.com/archives/3537", "date_download": "2023-02-04T06:06:29Z", "digest": "sha1:U6MG4BFIVXNNQUYIW5WK75DG2G2GKWOX", "length": 12802, "nlines": 138, "source_domain": "adivasisamratnews.com", "title": "माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार – Adivasi Samrat", "raw_content": "\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\nपनवेल / प्रतिनिधी :\nपनवेल- नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद सईद अब्दुल हमीद मुल्ला यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार देण्यात आला. गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nमोहम्मद सईद अब्दुल हमीद मुल्ला हे 78 वर्षांचे असून ते पदवीधर आहेत. ते गझल पनवेलचे संस्थापक सदस्य असून अनेक सामाजिक राजकीय मंच आणि एन जी ओ च्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी प्रयत्नशील असतात. कोविडच्या काळात त्यांनी विशेष समाजकार्य केले आहे. पनवेल नगर परिषदेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.\nआकुर्ली येथील वीज उपकेंद्रामुळे ग्रामीण भागालाही योग्य दाबाचा होणार वीज पुरवठा\nआकुर्ली येथील वीज उपकेंद्रामुळे ग्रामीण भागालाही योग्य दाबाचा होणार वीज पुरवठा पनवेल/ प्रतिनिधी : आकुर्ली येथे नव्याने वीज उपकेंद्र उभारण्यात आले. 20 एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्रामुळे पनवेल शहरालगत असलेल्या सुकापूर, आकुर्ली, नेरे तसेच माथेरानच्या पायथ्यापर्यंत असणार्‍या सर्व ग्रामीण भागांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार आहे, असे महावितरणचे अधिकारी जयदीप नानोटे यांनी सांगितले. नुकताच सुरू […]\nताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक\nसंकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर… पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार\nसंकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना covid – 19 या व्हायरसने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक […]\nकर्जत ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक\nवीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत\nवीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या ���ाध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत कडाळी कुटुंबाना आर्थिक मदत करण्यासाठी आदिवासी क्रिडा असोसिएशने केले आवाहन बदलापूर/ प्रतिनिधी : कोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी […]\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nशामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न\nरायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत\nमाजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार\n२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’\nनेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..\nपद्माकर रामा चौधरी -धोधानी on कशेळे बाजारपेठ मधील बाथरूमची दुरावस्था\nJayesh R Patel on आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन\nमालू निरगुडे on रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड\nसंतोष धोत्रे.झरीकर on २०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर\nबाळू मांगटे on समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13282", "date_download": "2023-02-04T05:13:07Z", "digest": "sha1:JP5DA7XFR33ROOLIGALQ5P2IEPYXCX6W", "length": 12133, "nlines": 126, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने एक महिला ठार तर विद्यार्थी सह इतर जखमी – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्त��� गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने एक महिला ठार तर विद्यार्थी सह इतर जखमी\nट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने एक महिला ठार तर विद्यार्थी सह इतर जखमी\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nगणपती विसर्जन करून काजळसर येथे जात असताना घडली घटना\nचंद्रपूर : – चिमूर जवळील नेरी पासून १५ किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात पलटल्याने १ महिला जागेवर ठार तर २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी त्यात १५ ते २० महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे प्रथमोपचार सुरु असून काहींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.चिमूर येथील पोलीस पुढील तपास करीत आहे.\nPrevious जज लोया, अमित शहा आणि प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण\nNext नवी मुंबईच्या चर्चमधील सेक्स स्कॅण्डलमध्ये ट्रस्टींचेही लागेबांधे\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/india-on-second-number-in-manufacturing-in-world-beats-america-gh-596686.html", "date_download": "2023-02-04T06:00:50Z", "digest": "sha1:2SZYHD6WB2WCPNEIX3JHRBNHBNPXMRPU", "length": 11685, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतानं केली कमाल! 'या' क्षेत्रात इतिहास घडवत जागतिक महाशक्ती अमेरिकेलाही टाकलं मागे; जगात दुसरा क्रमांक – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\n 'या' क्षेत्रात इतिहास घडवत जागतिक महाशक्ती अमेरिकेलाही टाकलं मागे; जगात दुसरा क्रमांक\n 'या' क्षेत्रात इतिहास घडवत जागतिक महाशक्ती अमेरिकेलाही टाकलं मागे; जगात दुसरा क्रमांक\nया यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आला असून, अमेरिका (USA) तिसऱ्या स्थानावर आहे.\nया यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आला असून, अमेरिका (USA) तिसऱ्या स्थानावर आहे.\nमॅनेजर असावा तर असा गरीब कुटुंबाला मिळवून दिली माहिती नसलेली हक्काची रक्कम\nदेशातील सर्व रस्ते भारताच्या उज्ज्वल आर्थिक भविष्याचा 'मार्ग'\n तिच्यासोबत भांडणानंतर विकृतीचा कळस; पाहून पोलीसही हादरले\nविराट कोहली गाळतोय जिममध्ये घाम; फिटनेस पाहून नेटकरी फिदा\nकोरोनाच्या (Corona) कालखंडात सगळ्या जगाप्रमाणेच भारतातही लॉकडाउन लागू करावा लागला आणि सर्वच उलाढाली बंद कराव्या लागल्या. त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला. अनेक उद्योगधंदे दिवाळखोरीत निघाले, कंपन्या बंद पडल्या, अनेक जण कर्जबाजारी झाले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. ही सगळी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government)अनेक प्रयत्न केले. त्यामुळे अनेक उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. कुशमन अँड वेकफिल्डच्या (Cushman & Wakefield) ताज्या अहवालानुसार, भारत हे (India) प्राधान्यक्रमानुसार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादन केंद्र (Manufactering Hub) बनलं आहे. टीव्ही नाइन हिंदीने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.\nउत्पादनासाठी जगातल्या कोणत्या देशांना अन्य देशांकडून प्राधान्य दिलं जातं, अशा टॉप 10 देशांची यादी कुशमन अँड वेकफिल्डने प्रसिद्ध केली आहे. त्या यादीत गेल्या वर्षी भारत तिसऱ्या स्थानावर होता. यंदा या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आला असून, अमेरिका (USA) तिसऱ्या स्थानावर आहे. पहिलं स्थान चीनकडेच आहे.\nमॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन म्हणून भारताला चीननंतर (China) दुसरं स्थान मिळाल्याचं कुशमन अँड वेकफिल्डतर्फे सांगण्यात आलं. भारतात उत्पादन करण्यासाठी अमेरिका किंवा आशिया-प्रशांत क्षेत्राच्या तुलनेत प्राधान्य दिलं जात असल्याचं यावरून स्पष्ट होतं. भारतात खर्च कमी होत असल्यामुळे इथे उत्पादन करण्यास प्राधान्य दिलं जात आहे. त्याशिवाय भारत���ने आउटसोर्सिंगच्या (Outsourcing) गरजाही यशस्वीपणे भागवल्या आहेत. त्यामुळे भारताचं या यादीतलं स्थान सुधारलं आहे, असं कुशमन अँड वेकफिल्डने म्हटलं आहे.\nहे वाचा - Covishield : कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर कमी होणार; लसीकरणातही मोठा बदल\nकेंद्र सरकारने देशात उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम (Production Linked Incentive Scheme - PLI) सुरू केली. त्याअंतर्गत कंपन्यांना भारतात आपलं युनिट सुरू करण्यासाठी आणि निर्यात करण्यासाठी विशेष व्यवस्थेसह अर्थसाह्यही पुरवलं जातं. येत्या पाच वर्षांत देशात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना इन्सेन्टिव्हच्या रूपात 1.46 लाख कोटी रुपये देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. देशात उत्पादन वाढलं, तर आयातीवरचा खर्च कमी होईल. तसंच रोजगारनिर्मितीही होईल, असा सरकारचा उद्देश आहे.\nयाअंतर्गत परदेशी कंपन्यांना तर साह्य केलं जातंच; मात्र स्वदेशी कंपन्यांनाही प्लांट उभारण्यासाठी मदत केली जाते. ही योजना पाच वर्षांसाठी आखण्यात आली आहे. त्याअंतर्गत कंपन्यांना रोखीने इन्सेन्टिव्ह दिला जातो. ऑटोमोबाइल, नेटवर्किंग उत्पादनं, अन्नप्रक्रिया, रसायनं, औषध, टेलिकॉम, सौर ऊर्जा अशा सर्वच क्षेत्रांतल्या कंपन्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.\nअलीकडेच नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटलं होतं, की भारत चीनची नक्कल करून नवं उत्पादन केंद्र बनू शकत नाही. या क्षेत्रात पुढे जायचं असेल, तर भारताला नव्याने उदयाला येत असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करायला हवं.\nकुशमन अँड वेकफिल्डने प्रसिद्ध केलेली यादी\n1. चीन, 2. भारत, 3. अमेरिका, 4. कॅनडा, 5. झेक रिपब्लिक, 6. इंडोनेशिया, 7. लिथुएनिया, 8. थायलंड, 9. मलेशिया, 10. पोलंड\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtramaza.live/new-regulations-regarding-kovid-will-be-implemented-in-the-state-from-today/", "date_download": "2023-02-04T05:13:38Z", "digest": "sha1:OPYCU536YRXVCNDFK72IMQTUDL3FEALK", "length": 23499, "nlines": 284, "source_domain": "maharashtramaza.live", "title": "#Covid राज्यात आजपासून कोविडबाबत नवीन नियमावली लागू - महाराष्ट्र माझा |सामान्य जनतेचा बुलंद आवाज – महाराष्ट्र माझा", "raw_content": "\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री ���त्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nनीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत अशी किमया कुणालाच करता आली नव्हती\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार\nसावित्री उत्सव २०२२/सावित्रीबाई फुले पुरस्कार/Nomination form\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा\nसावित्री उत्सव २०२२/ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा/Application for Participation\nसावित्री उत्सव २०२२/अमृतोत्सवातील महाराष्ट्र\nHome » #Covid राज्यात आजपासून कोविडबाबत नवीन नियमावली लागू\n#Covid राज्यात आजपासून कोविडबाबत नवीन नियमावली लागू\nby वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nWritten by वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nराज्यात आजपासून कोविडबाबत नवीन नियमावली लागू\nपर्यटनस्थळे, उद्याने, हॉटेल, नाट्यगृहे सशर्त खुली\nलग्नसमारंभात 200 जणांना परवानगी\nअंतिम संस्कारासाठीचे निर्बंध हटवले मुंबई, दि. 1 :- राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे.\nयात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारित नवीन नियमावली जाहीर केली आहे.\n1) परिशिष्ट अ मध्ये ज्या जिल्ह्यात 18 वर्ष वयापेक्षा मोठ्या असलेल्या 90 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस, त्याचप्रमाणे 70 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.\nही यादी सार्वजनिक आरोग्य विभागास मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे प्रत्येक आठवड्यात अद��ययावत केली जाईल. त्याचप्रमाणे या जोडपत्रामध्ये सामील केल्या जाणाऱ्या जिल्ह्यांचा कोविड प्रसार संदर्भात पूर्ण आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.\n2) खालील सवलती संपूर्ण राज्यासाठी देण्यात आलेल्या आहेत.\nसर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी हे नियमित वेळेत सुरु राहतील, परंतु इथे भेटी देणाऱ्या सर्व लोकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.\nनियंत्रण करणाऱ्या प्रशासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर वाजवी निर्बंध लावावे. कोणत्या वेळेला किती लोक याठिकाणी असतील याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला आपल्या पातळीवर घ्यावा लागेल.\nब) राज्यभरात ऑनलाइन तिकिट लागू असलेले सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेत सुरु राहतील. अशा स्थळांना भेटी देणाऱ्या अभ्यागतांनीही पूर्णपणे लसीकरण केलेले असावे.सनियंत्रण करणाऱ्या प्रशासनाला अशा ठिकाणी एका वेळेला किती लोकांना प्रवेश द्यायचा हे वाजवी कारणांसहित ठरवता येईल.\nक) ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय यांना लागू असलेल्या सर्व निर्बंधांसह राज्यातील स्पा क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थितीत सुरु ठेवता येईल.\nड) अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसतील.\n3) 8 जानेवारी व 9 जानेवारी रोजी अनेक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यातून परिशिष्ट अ मध्ये उल्लेखित जिल्ह्यांना खालील सवलती देण्यात येत आहेत.\nअ) स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार समुद्रकिनारे, उद्याने, पार्क सुरु ठेवता येईल.\nब) अम्युसमेंट पार्क (मनोरंजन उद्याने), थीम पार्क पन्नास टक्के क्षमतेने सुरु असतील.\nक) जलतरण तलाव, वॉटर पार्क हेही पन्नास टक्के क्षमतेने सुरु ठेवता येईल.\nड) उपहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असेल.\nई) भजन आणि इतर स्थानिक सांस्कृतिक आणि लोककला- मनोरंजक कार्यक्रम हे दालन किंवा मंडपाच्या 50% क्षमतेने सुरु राहू शकतील.\nफ) उघडे मैदान किंवा कार्यक्रम सभागृह असलेल्या ठिकाणी 25 टक्के क्षमतेने लग्नात उपस्थिती असू शकते किंवा कमाल दोनशे लोक (जी कोणती संख्या कमी असेल) त्यालाही मुभा असेल.\nग) याव्यतिरिक्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या परवानगीने खालील गोष्टींबाबत निर्णय घेऊ शकते :\n1) रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत कोणते निर्बंध लागू असावेत या बद्दल स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेऊ शकते.\n2) घोड्यांची शर्यत व इतर खेळांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन 25 टक्के प्रेक्षकांच्या मर्यादित उपस्थितीत परवानगी देऊ शकते. सदर क्षमता ही आसन व्यवस्थेवर निर्भर असावी. येथेही अनावश्यक गर्दी टाळावी.\n3) स्थानिक प्रशासन निर्बंधांबाबत तसेच पर्यटन स्थळांना सुरु ठेवण्याची मुभा देऊ शकते.\n4) आठवडी बाजार उघडण्याची परवानगीही स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन देऊ शकते.\n5) राज्य शासनाच्या आदेशात उल्लेखित नसलेल्या कार्यक्रम व गोष्टींबाबतही स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन निर्णय घेऊ शकते.\n4) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून परवानगी घेवून वरील परिशिष्टमध्ये उल्लेखित जिल्हे यांना उपरोक्त सवलती दिल्या जाऊ शकतात.\nयासंबंधी प्रस्तावात अशा सवलती देण्यामागील कारण, जिल्ह्यातील लसीकरणाची सद्यस्थिती, लसीकरण वाढवण्यासाठी तयार केलेली नियोजन तसेच मोठ्या संख्येने लोकांनी लस न घेतानाही सवलती का द्यावे याबद्दल उल्लेख करावा लागेल.\nअशा सूचना शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आहेत.\n#maharashtra #maharashtramaza covid 19 india राज्यात आजपासून कोविडबाबत नवीन नियमावली लागू\nमहाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार\nBudget 2022 Live: इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, सर्वसामान्यांची पुन्हा एकदा निराशा\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल...\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४...\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी...\nमोटारसायकल चोराला ठोकल्या बेड्या; ९ लाखाच्या २७...\nटोरंट कंपनी विरोधात मनसे आमदार राजू पाटील यांची हरकत\nमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर स्कॉर्पिओ कार...\nवेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र\nकोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व\nज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध\nमुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची न्यायालयाकडून दखल ;तातडीने अ���मलबजीवणी करण्याच्या सरकारला सूचना\nपगार दहा हजार …. इन्कम टॅक्स ने धाडली १ कोटी १४ लाखांची नोटीस\nटपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त\nजगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2023/01/Movie%20Bollywood%20.html", "date_download": "2023-02-04T05:38:01Z", "digest": "sha1:T7I2HCFJHEEB35MNNGZYKFAK4GU2TRL4", "length": 5649, "nlines": 29, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "मध्यरात्री सलमाननं घेतली आमीरची भेट...नेमकं काय शिजतय?", "raw_content": "\nमध्यरात्री सलमाननं घेतली आमीरची भेट...नेमकं काय शिजतय\nमुंबई: बॉलीवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि आमिर खान यांची स्वतःची वेगळी स्टाईल आहे. एकीकडे सलमान नेहमीच लाइमलाइटमध्ये राहतो, तर आमिर खान लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतो. दोघांची मैत्री कोणापासून लपलेली नाही.नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खान इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला भेटायला आला आहे. दोघांच्या या खास भेटीला लोक वेगवेगळ्या प्रकारे जोडू लागले आहेत. अंदाज अपना अपना 2 साठी दोघे एकत्र आल्याचे चाहत्यांना वाटते.\nवीरेंद्र चावलाने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सलमान खान आमिर खानच्या घराबाहेर कारमध्ये दिसत आहे. दोघांची अचानक भेट का झाली याबाबत चाहत्यांनी अंदाज लावला.राजकुमार संतोषी यांच्या 'अंदाज अपना अपना' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी दोघेही एकमेकांना भेटल्याचे गॉसिप्समध्ये समोर येत आहे. असे झाले तर चाहत्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.\nव्हिडिओ शेअर करताना वीरेंद्रने इंस्टाग्रामवर लिहिले - Starry Meet. सलमान खान आमिर खानच्या मुंबईतील घरातून बाहेर पडताना दिसला. या दोन्ही सुपरस्टार्सनी बॉलीवूड इंडस्ट्रीच्या माध्यमातून जगभरात आपले नाव कमावले आहे. 1994 मधील अंदाज अपना अपना चित्रपट कोण विसरू शकेल या चित्रपटात सलमान आणि आमिरच्या जोडीने सर्वांची मनं जिंकली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितके यश मिळाले नसेल, पण नंतर ज्याने हा चित्रपट पाहिला त्याला त्याचे वेड लागले. हा आपल्या काळातील सर्वात अंडररेट केलेला चित्रपट मानला जातो आणि तो बॉलीवूडच्या महान कल्ट चित्रपटांपैकी एक आहे.विनोद आणि कॉमेडीने भरलेल्या या चित्रपटात रोमान्सचा तडका होता, जे आजही ��ाहिल्यावर चाहते आपल्या जागेवरून हलत नाहीत. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन मुख्य अभिनेत्री म्हणून दिसल्या होत्या. परेश रावल आणि शक्ती कपूर यांचा अभिनयही जबरदस्त होता.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jwalasamachar.in/post/13508", "date_download": "2023-02-04T05:11:41Z", "digest": "sha1:UGKATVGLEPUV4O225XING6W4LGBG62QB", "length": 20452, "nlines": 134, "source_domain": "jwalasamachar.in", "title": "समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे – पालक न्यायमूर्ती विनय जोशी – ज्वाला समाचार", "raw_content": "\nज्वाला समाचार सच का सामना\nअमरावती व अचलपूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसुगंधित तंबाखू विक्रेत्यावर चिमूर शहरात धाड\nचिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करा\nउत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडाल्यामुळे 38 कामगार जखमी\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\nनविन वर्ष, नविन संकल्प सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान\nगटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nगौरव गुप्ता यांची “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाच्या युवासेना शहर सचिव पदी नियुक्ती\nकार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत\nचिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन\nHome/महाराष्ट्र/समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे – पालक न्यायमूर्ती विनय जोशी\nसमाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे – पालक न्यायमूर्ती विनय जोशी\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय य���थे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nसावली येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन\nचंद्रपूर, दि. 9 ऑक्टोबर : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मुलभूत हक्क व कर्तव्य प्रदान केले आहे. या मुलभूत हक्काची व कर्तव्याची जपणूक करण्यासाठी न्यायव्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. सामान्य जनतेचा न्याय प्रणालीवर विश्वास असल्यामुळे समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचविण्यासाठी चांगले काम करा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांनी केले.\nसावली (जि.चंद्रपूर) येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा सावली येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अक्षय जगताप, चंद्रपूर जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲङ अभय पाचपोर उपस्थित होते.\nसावली येथील न्यायालयाच्या नूतन वास्तुमधून न्यायदानाचे काम अविरत सुरू राहील, असे सांगून पालक न्यायमूर्ती विनय जोशी म्हणाले, जनतेचा न्याय प्रणालीवर विश्वास आहे. न्यायाधीश आणि वकिलांनी हा विश्वास कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समाजातील गरीब, वंचित आदी घटकांना समान न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालय करते. त्यामुळे सर्वांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे. ‘सत्यमेव जयते’ या ब्रीद वाक्या नुसार न्यायाची प्रक्रिया आपल्याला समोर न्यायची आहे.\nन्यायालयात दाखल होणा-या प्रकरणांपैकी 50 टक्के प्रकरणे ही जिल्हा न्यायालयात जातात. पुढे उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे जाण्याची संख्या ही कमीकमी होत जाते. त्यामुळे तालुका न्यायालयातच न्याय झाला तर पक्षकारांना दिलासा मिळतो. त्या अपेक्षेने काम करा. सध्या सावली येथील न्यायालयात एक न्यायाधीश कार्यरत आहे. मात्र येथील प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता येथे आणखी एक न्��ायाधीश दिला जाईल.\nसुरवातीला भाड्याच्या जागेवर असलेल्या न्यायालयाला आता स्वत:च्या मालकीची जागा आणि इमारत उपलब्ध झाली आहे. ही वास्तु उभी करण्यात सर्वांचे योगदान आहे. या इमारतीमध्ये न्यायाधीश, महिला वकील आणि पक्षकारांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. येथून सर्व पक्षकार समाधानी होऊन जाईल. तसेच दृष्ट प्रवृत्तीला जबर बसेल, असे न्यायदान होऊ द्या, असेही न्यायमूर्ती श्री. जोशी यांनी सांगितले.\n22 वर्षानंतर स्वप्न पूर्ण : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अग्रवाल\nसावली तालुक्यात 1999 मध्ये न्यायालय सुरू झाले. 4 ऑगस्ट 2007 मध्ये इमारतीकरीता जमीन उपलब्ध झाली. बराच कालावधीनंतर 7 मार्च 2017 ला इमारतीच्या बांधकामाची परवानगी मिळाली व 25 जानेवारी 2018 पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात झाली. 6 कोटी 1 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा, सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंगचा समावेश आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 7 सप्टेंबर 2022 ताबा मिळाल्यानंतर आज (दि.9 ऑक्टोबर) तब्बल 22 वर्षानंतर एक स्वप्न पूर्ण होत असल्याचे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.\nतत्पूर्वी पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या हस्ते न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ अभय पाचपोर यांनी केले. संचालन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी आणि दिवाणी न्यायाधीश एन.एन. बेदरकर यांनी तर आभार सावलीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षय जगताप यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश (प्रथम श्रेणी) गिरीश भालचंद्र, जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रशांत काळे यांच्यासह सावलीच्या नगराध्यक्षा लता लाकडे, तहसीलदार परिक्षीत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी मनिषा वाझाडे, ठाणेदार आशिष बोरकर, न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि नागरिक उपस्थित होते.\nPrevious नदी पात्रातून लाखो रुपयांची खुलेआम सर्रासपणे रेती तस्करी सुरू\nNext फ्री वाय फाय ���्हणजे काहीवेळा धोक्यात पाय – (फसवणुकीचा लेटेस्ट प्रकार)\nआविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन\nजिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …\nकर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान\n१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\n21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ – मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप\nमातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश\nनागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI037 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल – newsportalpublishergrievances@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2023-02-04T06:46:26Z", "digest": "sha1:H5KSAB3YHTL57ZYXGPEX76YMIFFWRSV4", "length": 6124, "nlines": 108, "source_domain": "m4marathi.com", "title": "होळी आधीच शिमगा – m4marathi", "raw_content": "\nगेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात गारपीट सह मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे,ज्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान आतापर्यंत झालेलं आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या घरी होळी आधीच शिमगा पेटला आहे.\nराजान मारलं,पावसानं झोडपल, आणी आभाळच फाटलं तर दाद . कुणाकड मागायची अशी परिस्थिती सर्वत्रच ओढवलेली आहे.\nनिसर्गाचा ढासळत जाणारा समतोल त्यातून होणारं जीव जंतुंच नुकसान हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.\nनिवडणुकींचे वारे सर्वत्र वाहत आहे त्यामुळे सर्व नेतेमंडळी पक्ष श्रेष्टींच्या मागे फिरण्यात मग्न आहेत,आचारसंहितेचे कारण देत नुकसान भरपाई बद्दल टोलवाटोलवी चालू आहे.\nबहरलेलं उभं पिकं डोळ्यासमोर उध्वस्त होतांना शेतकऱ्यांचा तोंडातला घास पळाला आहे.\nडाळिंब,द्राक्ष,आंबा ह्यांसारखी मोठी आर्थिक पिकं गळून पडली आहेत……\nनिसर्गाच्या संकटाला रोखण शक्य नाही मात्र झालेल्या नुकसानाची दाखल मायबाप सरकारण घ्यावी आणि उध्वस्त झालेल्या बळीराजाला नुसता दिलासा नाही तर आर्थिक मदत दयावी. त्याने झालेल्या जखमा तर नाही भरणार मात्र थोड्याफार समाधानाची फुंकर नक्कीच मिळेल,\n” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”\nसंशयी प्रियकराला फाशीची शिक्षा….\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/truke-tws-buds-s2-launched-in-india-check-details/articleshow/90960479.cms", "date_download": "2023-02-04T04:55:13Z", "digest": "sha1:CPL7WSH3OYJN7MQMG6F4YLZJDLNS5TUL", "length": 14352, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइनची २५ वर्षे\nफक्त १४९९ रुपयात भारतात लाँच झाले ‘हे’ स्टाइलिश इयरबड्स, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त\nTruke TWS Buds S2 भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. या इयरबड्सची किंमत फक्त १,४९९ रुपये आहे. तुम्ही या बड्सला Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता.\nबड्सला Amazon आणि Flipkart वरून करू शकता खरेदी.\nतीन कलर व्हेरिएंटमध्ये येतात बड्स.\nनवी दिल्ली : भारतीय ऑडिओ ब्रँड Truke ने आपले नवीन इयरबड्स Truke TWS Buds S2 ला लाँच केले आहे. या इयरबड्सची किंमत खूपच कमी आहे. लाँच ऑफर अंतर्गत तुम्ही या बड्सला फक्त १,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. हे इयरबड्स ट्रूक TWS Buds S1 चे सक्सेसर आहेत. या बड्सला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. हे बड्स ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट या ३ कलर व्हेरिएंटमध्ये येतात. Truke TWS Buds S2 च्या किंमत आणि स्पेसिफिकेसन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.\nTruke TWS Buds S2 चे स्पेसिफिकेशन्स\nTruke TWS Buds S2 मध्ये २० प्रीसेट EQ मोड्स दिले आहेत, जे स्मार्ट अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून कस्टमाइज करता येतात. यात प्रीमियम स्लायडिंग केससह स्लाइड-इन-शेअर टेक्नोलॉजी देखील मिळते. ज्याद्वारे १-स्टेप इंस्टंट पेअरिंगची सुविधा मिळते. बड्सला एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही १० तास वापरू शकता. बड्समध्ये हाय-क्वालिटी कॉलिंग एक्सपीरियन्ससाठी क्वाड-माइक एन्वारमेंटल नॉइस कॅन्सिलेशन (ईएनसी) फीचर दिले आहे. इयरबड्समध्ये शानदार गेमिंग एक्सपीरियन्ससाठी ५५एमएस पर्यंत बेस्ट-इन-क्लास अल्ट्रा लो लेटेंसी मिळते. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.१ दिले आहे. तसेच, १० एमएम डायनॅमिक ड्राइव्हर दिले आहेत, जे पॉवरफुल बास प्रदान करतात.\nट्रूक इंडियाचे CEO पंकज उपाध्याय म्हणाले की, गेल्यावर्षी ट्रूक Buds S1 च्या यशानंतर आम्ही एक शानदार प्रोडक्टसह परत आलो आहोत, ज्यात इयरबड सेगमेंटला बदलण्याची क्षमता आहे. Truke TWS Buds S2 मध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत, जे खासकरून गाणी ऐकायला आवडणाऱ्या यूजर्ससाठी दिले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, हे नवीन लाँच बजेट TWS सेगमेंटमध्ये लीडर म्हणून समोर येईल. दरम्यान, ट्रूक साउंडवेअर सोनिक एक्ससेसरीजमध्ये स्वतःला एक प्रमुख ब्रँड म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनी स्वस्त व शानदार प्रोडक्ट सादर करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मृणाल ठाकूरला ब्रँड अँबेसेडर केले आहे. याद्वारे कंपनी जास्तीत जास्त तरूणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.\n YouTube व्हिडिओतील जाहिरातींना वैतागला ‘या’ सोप्या प्रोसेसने करता येईल बंद; पाहा डिटेल्स\nवाचाः तुमचे आधार कार्ड बनावट तर नाही ‘या’ सरकारी बेवसाइटवर मोफत करा चेक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस\nवाचाः iPhone 13 झाला खूपच स्वस्त, आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी; ‘या’ साइटवर मिळेल ऑफर्सचा फायदा\nवाचाः फक्त ८,४९९ रुपयात लाँच झाला Redmi चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, फीचर्स एकदा बघाच\nमहत्वाचे लेख'या' खास सेलमध्ये मिळतोय AC वर सर्वात मोठा ऑफ, होणार ७ हजार रुपयांपर्यंतची बचत, पाहा डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज\nसौंदर्य Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध\nADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा\nफॅशन Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा\nहेल्थ वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 उपायांनी झाला ठणठणीत बरा\nकार-बाइक देशात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी अच्छे दिन, ६ वर्षात २० लाख वाहनांची खरेदी\nमोबाइल १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील\nसौंदर्य चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी टिप्स\nमोबाइल Samsung Galaxy S23 series: सॅमसंगचा मेगा इव्हेंट\nकरिअर न्यूज Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज\nपुणे शिक्षक- पदवीधरचे निकाल पाहून गाफील राहू नका, शहाजीबापूंचा थेट अजित पवारांना इशारा\nपुणे तुमचे आमदार फुटणार, उद्धव ठाकरेंना आधीच कल्पना दिली; अजित पवारांचा गौप्यस्फोट\nपुणे Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जबर धडक; माय-लेकासह एकाचा जागीच मृत्यू\nसिंधुदुर्ग जिवाच्या आकांताने ओरडून अखेर तो संपला; कराड, पंढरपूर-सिंधुदुर्गशी संबंधित खून प्रकरणात मोठा उलगडा\nसिनेन्यूज केसाने गळा कापला जवळच्या मैत्रिणीच्या करिअरशी खेळल्या रेखा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexkatha.com/tag/laxmi-la-holi-madhye-zawale/", "date_download": "2023-02-04T06:43:47Z", "digest": "sha1:EA4SHK7W3HRADF5JTEPOXGE4D2VJYPEM", "length": 1548, "nlines": 31, "source_domain": "marathisexkatha.com", "title": "laxmi-la-holi-madhye-zawale • Marathi Sex Stories", "raw_content": "\nलक्ष्मीला होळी मध्ये जवले\nहेलो मित्रानो माझे नाव राघव आहे. माझी हि गोष्ट थोडी खरी आहे आणि थोडी काल्पनिक आहे. हि गोष्ट आज पासून काही ४ वर्षे पूर्वीची आहे. या गोष्टीची हिरोईन आहे माझी शेजारी आंटी. तिचे नाव लक्ष्मी होते खूप सुंदर होती ती. पण तिच्या शरीराचा सर्वात चांगला भाग होता म्हणजे तिची गांड, एकदम बाहेर निघालेली होती, एकदम …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/marathi-encyclopaedia-is-a-tool-for-democratization-of-knowledge-president-of-state-marathi-encyclopaedia-production-board-dr-raja-dixit/", "date_download": "2023-02-04T05:46:10Z", "digest": "sha1:CT7KD5VNVDGCVPCQQZLO43YC6ZYSWXPC", "length": 14203, "nlines": 91, "source_domain": "sthairya.com", "title": "मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित - स्थैर्य", "raw_content": "\nशनिवार, फेब्रुवारी 4, 2023\nमराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित\n दि. २५ जानेवारी २०२३ पुणे मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.\nमराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोशाची जडणघडण आणि मराठी भाषा’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे अधीक्षक सुनील सिरसाट आदी उपस्थित होते.\nडॉ. दीक्षित म्हणाले, मराठी विश्वकोश ज्ञानाचे साधन असल्याने निर्मिती प्रक्रियेमध्ये अचूकता आणि गुणवत्तेला महत्व देण्यात येत आहे. लोकशिक्षणाच्या अध्यापनशास्त्रात विश्वकोश हे मोलाचे साधन आहे. विश्वकोश भाषावृद्धी व समृद्धीला हातभार लावतो. परिभाषा व प्रमाणभाषा घडवण्यासाठी मंडळ जाणीवपूर्वक प्रयत्न करते. ग्रामीण भाग, आदिवासी पाडे, लहान बालकांपर्यत विश्वकोश पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुद्रित आणि संगणकीय माध्यमांचा मेळ घालून ही वाट��ाल चालू राहणार आहे.\nमराठी विश्वकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठीचे काम सुरू झाले आहे. नोंदींमध्ये अचूकता व अद्ययावतता आणणे आणि वादग्रस्तता येऊ नये याची काळजी घेणे अशी त्रिसूत्री वापरून, मूळ छापील नोंदी आणि संकेतस्थळावरील नव्या नोंदी एकत्र करून दुसरी विस्तारित आवृत्ती तयार करण्यात येईल. कुमार कोशाचे दोन नवे खंड सुमारे सहा महिन्यांत, तर नवे माहितीपुस्तक येत्या वर्षभरात प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात बालकोश आणि ऑलिंम्पिक कोशाची निर्मितीही प्रस्तावित आहे.\nविश्वकोशाचे कार्य उत्तम रितीने चालावे यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाला भेट देऊन नव्याने अद्ययावत इमारत उभारणार असल्याची घोषणा केली आहे. शासनाच्या पाठिंब्यामुळे अधिक जोमाने कार्य करीत पुढील उपक्रम राबवण्याचा निर्धार डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.\nमाहिती व तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वकोश वाचकांपर्यत पोहचविण्यात येत आहे. मराठी विश्वकोश 2007 या वर्षी सीडीमध्ये, 2011 मध्ये संकेतस्थळावर, 2017 मध्ये पेनड्राईव्ह आणि 2018 मध्ये भ्रमणध्वनी उपयोजकावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दोन्ही संकेतस्थळांना मिळून सुमारे तीन कोटी वाचकांनी भेट दिली आहे, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.\nडॉ. पाटोदकर म्हणाले, माहिती व जनसपंर्क महासंचालनालयाच्या वतीने शासनाच्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची, ध्येयधोरणांची, उपक्रमांची माहिती प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचविण्यात येते. नागरिकांपर्यंत अचूक व वस्तुनिष्ठ माहिती पोहचविण्यासाठी विभाग नेहमीच प्रयत्न करीत आहे. हे काम करीत असताना मराठी भाषेचे अचूक ज्ञान असणे फार गरजेचे असून यासाठी मराठी विश्वकोशाचा माहिती व जनसंपर्क विभागाला संदर्भ म्हणून नेहमीच उपयोग होत असतो, असेही ते म्हणाले.\nमी तर लोकसेवक, माझी पात्रता काय – काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर\n‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्��ाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार\nजिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी\nसेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार\nराज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा\nराज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई\nखासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट\nप्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील\nतृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री\nग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/cr50yk004r3t", "date_download": "2023-02-04T06:58:13Z", "digest": "sha1:PNSDGQQE77NIYWGASZ4D7RSJ2FWRRI7H", "length": 6640, "nlines": 90, "source_domain": "www.bbc.com", "title": "गुजरात - BBC News मराठी", "raw_content": "\nआसाराम बापू- सत्संगाचे कार्यक्रम ते आमरण जेलपर्यंतचा प्रवास\nव्हीडिओ, लग्न, बर्थ-डे पार्टीमध्ये माकडाची नक्कल करून 5 हजार रुपये कमावणारा 'मंकी मॅन' वेळ, 3,03\nव्हीडिओ, ऑस्ट्रेलियन नवरा, गुजराती बायको आणि भारतातल्या एका गावात झालेलं लग्न\nव्हीडिओ, 11 लाख रुपयांची नरेंद्र मोदी यांची सोन्याची मुर्ती कशी आहे\nनरेंद्र मोदींवर बीबीसीची डॉक्युमेंट्री; भारतीय परराष्ट्र मंत्रालय, युकेच्या पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया\nअमेरिकेला नेणाऱ्या एका रॅकेटच्या विळख्यात अडकले, ते 7 जण भयंकर बर्फवृष्टीत 11 तास चालत राहिले....\nगुजरातहून अमेरिकेला व्हिसाशिवाय जीव धोक्यात घालून जाणाऱ्या माणसांची कहाणी\nव्हीडिओ, पतंग उडवायला लागणारा मांजा कसा बनवतात, माहितीय\nव्हीडिओ, भारतात बनलेले पतंग जेव्हा अमेरिकेत विकले जातातवेळ, 1,52\nव्हीडिओ, पत्नीच्या स्मरणार्थ पतीने सुरू केली स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिकावेळ, 2,44\nव्हीडिओ, गुजरातमध्ये नेत्रहीन मुलींनी जेव्हा दिमाखात रँपवॉक केलावेळ, 2,08\nकोरोनाबद्दल राज्य सरकार म्हणतं, मास्कसक्ती नाही पण...\nगावठी दारू बनवताना अशी कोणती चूक होते, ज्यामुळे ती विषारी होते\n‘संतांनी रेड्याला शिकवलं,’ वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात सुषमा अंधारेंनी मागितली वारकऱ्यांची माफी #5मोठ्याबातम्या\nभूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांना घेतली शपथ\nगुजरातच्या निवडणुकांचे निकाल; राहुल गांधीसाठी धोक्याची घंटा\nमहाराजा सयाजीराव गायकवाड: गावोगावी ग्रंथालयं उभारणारा राजा\nव्हीडिओ, 'या' मराठी व्यापाऱ्यांना गुजरात का जवळचं वाटलं\nगुजरातमध्ये काँग्रेस 77 वरून 17 जागांवर, पक्षाचं नेमकं चुकलं कुठे\nहिमाचल प्रदेशचा कौल काँग्रेसला, गुजरातमध्ये भाजपचा विक्रमी विजय\nअरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ कसा बनवला\nराहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेतून गुजरातला का वगळण्यात आलं\n'या' मराठी व्यावसायिकांना महाराष्ट्र सोडून गुजरात का जवळचं वाटलं\nभूपेंद्रने नरेंद्रचा विक्रम मोडला-नरेंद्र मोदी\nपान 1 पैकी 13\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2023 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/news/lokshahi-politics/son-of-mla-from-shinde-faction-threatens-businessman", "date_download": "2023-02-04T05:23:20Z", "digest": "sha1:25ZPXY45GRERE7YNNDHY62MNBIGU2HOS", "length": 6400, "nlines": 57, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "'हातपायच तोडतो बेट्या' पार्टीचे बिल मागणाऱ्या व्या���सायिकाला शिंदे गटातील आमदार पुत्राची धमकी", "raw_content": "\n'हातपायच तोडतो बेट्या' पार्टीचे बिल मागणाऱ्या व्यावसायिकाला शिंदे गटातील आमदार पुत्राची धमकी\nआमदारसाहेबांसोबत बोलणी झालं त्यावेळी ४० हजार ठरलं होतं. पण बाहेर आल्यावर मला २० हजार रुपयेच दिले आहेत.\nशिंदे गटातील एका आमदार पुत्राची धमकी देणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागणाऱ्या केटरिंग व्यवसायिकाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या मुलाने हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे. शिंदे गटातील नेत्यांनी या आधीही धमक्या दिल्याच्या, मारहाण केल्याचा घटना घडल्या होत्या. त्यामुळे या क्लिपची प्रचंड चर्चा होत आहे.\nशिंदे गटात नाराजी, अब्दुल सत्तारांचे खळबळजनक विधान; म्हणाले, माझ्या पक्षातील लोक...\nकेटरिंग व्यवसासिक आणि सिद्धांत शिरसाठ यांच्यातील संभाषण\nसिद्धांत शिरसाठ : बोला\nकेटरिंग व्यवसायिक : आमदारसाहेबांसोबत बोलणी झालं त्यावेळी ४० हजार ठरलं होतं. पण बाहेर आल्यावर मला २० हजार रुपयेच दिले आहेत.\nसिद्धांत शिरसाठ : साहेबांनी जेवढे सांगितले होते, तेवढेच दिले. विषय संपला आता.\nकेटरिंग व्यवसायिक : भाऊ अजून वीस हजार रुपये बाकी आहे ना भाऊ.\nसिद्धांत शिरसाठ : मूड खराब करायचा नाही हं आता.\nकेटरिंग व्यवसायिक : भाऊ कामाचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत, असं नका ना करू. तुमच्या एका शब्दावर तुमचे ७५ हजार रुपये रिटर्न केले.\nसिद्धांत शिरसाठ : उपकार केले ना तू.\nकेटरिंग व्यवसायिक : भाऊ तशी नका भाषा वापरू. तेवढे कामाचे पैसे देऊन टाका.\nसिद्धांत शिरसाठ : कोणत्या कामाचे पैसे.\nकेटरिंग व्यवसायिक : त्याच कामाचे. तसे एक लाख २५ हजार रुपये होते. पण तुमच्या शब्दावर ७५ हजार रुपये डिस्काउंट केले.\nसिद्धांत शिरसाठ : तू ना आता जरा त्याच्यावर वरच झाला. साहेबांसमोर तुला वीस हजार रुपये दिले.\nकेटरिंग व्यवसायिक : साहेबांनी ४० हजार रुपये देण्याचे कबूल केले हेाते. पण बाहेर आल्यावर माझ्या हातावर वीसच हजार रुपये देण्यात आले.\nसिद्धांत शिरसाठ : मग, तू का नाही त्यावेळी बोलला.\nकेटरिंग व्यवसायिक : बरं, परत यायला लागेल ऑफीसला. मग आता काय करणार...\nसिद्धांत शिरसाठ : ऑफीसला परत आला तर तुझे हातपायच तोडतो बेट्या...\nकेटरिंग व्यवसायिक : भाऊ असं नका ना बोलू तुम्ही.\nसिद्धांत शिरसाठ : असं नका बोलू म्हणजे.\nकेटरि��ग व्यवसायिक : कामाचे पैसे तेवढे देऊन टाका ना. तुम्हाला घाबरायचे पैसे मागतोय का.\nसिद्धांत शिरसाठ : कुणाचं देणं आहे. रे. कुठाय तू आता.\nकेटरिंग व्यवसायिक : घरी होतो.\nसिद्धांत शिरसाठ : थांब येतो तिथं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/organized-vigilance-awareness-week-to-prevent-corruption/", "date_download": "2023-02-04T06:37:44Z", "digest": "sha1:367KH765GUAC6SJAUWKWR6HWBD7MPI53", "length": 9307, "nlines": 102, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nभ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन\nभ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन\nपुणे, 31 ऑक्टोबर 2022: भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जिल्ह्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली.\nयावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीष सोनवणे आदी उपस्थित होते.\nया वर्षी दक्षता जनजागृती सप्ताह ‘भ्रष्टाचार मुक्त भारत – विकसित भारत’ या संकल्पनेसह साजरा करण्यात येत आहे. कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, पुणे कार्यालय दू.क्र.- ०२०-२६१३२८०२, २६१२२१३४ संकेतस्थळ – www.acbmaharashtra.gov.in, ईमेल dyspacbpune@mahapolice.gov.in, मोबाईल ॲप www.acbmaharashtra.net.in किंवा ७८७५३३३३३३ या क्रमांकावर व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश करुन तक्रार नोंदवावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.\nPrevious पुणे: पिस्तुल बाळगणाऱ्या सराइताला लोहेगांव भागात पकडले, दोन पिस्तुलांसह सहा काडतुसे जप्त\nNext यशवंतराव चव्हाण सेंटरची पुस्तकदूत योजना आता स्वतंत्र वेबसाईटवर केवळ पोस्टल खर्चात पुस्तक मागवणे झाले आता आणखी सोपे\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/pune-appeal-to-citizens-not-to-use-rapido-app/", "date_download": "2023-02-04T05:27:54Z", "digest": "sha1:SSS6FWGKXPDM5P5OMKNIQIOJQ2D6VOSZ", "length": 12124, "nlines": 103, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "पुणे: नागरिकांना रॅपीडो ऍपचा वापर न करण्याचे आवाहन – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक ���्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: नागरिकांना रॅपीडो ऍपचा वापर न करण्याचे आवाहन\nपुणे: नागरिकांना रॅपीडो ऍपचा वापर न करण्याचे आवाहन\nपुणे, 22 डिसेंबर 2022: मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स २०२० अनुसार मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (रॅपीडो) यांनी दुचाकी व तिनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक अनुज्ञप्ती (ॲग्रीगेटर लायसन्स) मिळण्याकरिता केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत नाकारल्याने नागरीकांनी रॅपीडो ऍपचा वापर करू नये आणि परवानाधारक वाहनांचा वापर करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.\nसमुच्चयकाची अनुज्ञप्ती जारी करण्यासंदर्भाने केंद्र शासनाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. मे.रोपन ट्रान्सपोर्टेशन यांचा दुचाकी व तीनचाकी समुच्चयकाची अनुज्ञप्ती मिळण्याकरिताचा अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांचेकडे १६ मार्च २०२२ रोजी प्राप्त झालेला होता. त्यावेळी अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने व अर्जदार यांनी सदर त्रुटींची पुर्तता विहित कालमर्यादित केली नसल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी मे रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. यांचा अर्ज दिनांक १ एप्रिल २०२२ च्या आदेशान्वये नाकारलेला होता.\nत्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्विसेस यांनी ॲग्रीगेटर लायसन्स मिळण्याकरिता केलेल्या अर्जाचा फेरविचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी दिले होते. या पार्श्वभूमीवर मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुचाकी व तिनचाकी टॅक्सी करिता समुच्चयकाची अनुज्ञप्ती मिळण्याकरिता फेर अर्ज सादर केला.\nअर्जदाराने सादर केलेल्या फेर अर्जातील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्रुटीची पुर्तता करून घेण्याकरिता मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्विसेस यांना पुरेशी संधी देण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्यात शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारची कोणतीही योजना अद्याप राबविलेली नाही व बाईक टॅक्सी प्रकारचा परवाना जारी केलेला नाही. तसेच बाईक टॅक्सी बाबत भाडे आकारणी धोरण अस्तित्वात नाही.\nया पार्श्वभूमीवर अर्जदार रोपन ट्रान्सपोर्टेशन यांच्याकडून कायदेशीर बाबीची पूर्तता होत नसल्यामुळे व कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे दुचाकी टॅक्सीकरिता आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे तीनचाकी टॅक्सीकरिता समुच्चयक लायसन्स देण्याचा त्यांचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी २१ डिसेंबर रोजीच्या बैठकीतील निर्णयान्वये नाकारलेला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी दिली आहे.\nPrevious पुणे : सई चव्हाणची 15 वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात गोलंदाज म्हणून निवड\nNext विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात स्वराज ढमढेरेला दुहेरी मुकुटाची संधी\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/sunil-chavan-took-charge-of-the-post-of-agriculture-commissioner/", "date_download": "2023-02-04T05:44:59Z", "digest": "sha1:UQHPNZNWMOGEBHO4QB4TA7QBJP4KUCOO", "length": 8826, "nlines": 102, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "कृषी आयुक्त पदाचा कार्यभार सुनील चव्हाण यांनी स्वीकारला – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nकृषी आयुक्त पदाचा कार्यभार सुनील चव्हाण यांनी स्वीकारला\nकृषी आयुक्त पदाचा कार्यभार सुनील चव्हाण यांनी स्वीकारला\nपुणे, 30 नोव्हेंबर 2022: राज्याच्या कृषी आयुक्त पदाचा कार्यभार आज भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वीकारला.\nश्री. चव्हाण हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी औरंगाबाद व रत्नागिरी, महावितरण औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, राज्याच्या जलसंधारण विभागाचे उपसचिव, नाशिक विभागीय आयुक्तालय येथे उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त म्हणून तसेच प्रकल्प व्यवस्थापक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव या पदांवर सेवा बजावली आहे.\nआपल्या सेवा कार्यकाळामध्ये राज्यातील अवर्षण प्रवण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट नाला बांधांचे बांधकाम, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख वृक्ष लागवड व संवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक विकास योजना आणि रोहयोअंतर्गत 12 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा व काजू लागवड याबाबत विशेष कामगिरी बजावली आहे.\nभारताचे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासमोर ‘सायलेंट इंप्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लांट ठाणे कॉर्पोरशेन’ बाबत सादरीकरण श्री. चव्हाण यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत 18 हजार अनाधिकृत इमारती व बांधकामांचे पाडकाम करण्यात विशेष भूमिकाही त्यांनी बजावली आहे.\nPrevious पुणे शहरात १७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त\nNext ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/10364", "date_download": "2023-02-04T05:43:36Z", "digest": "sha1:2MRYUSWRU26VM7UBED5YK6CU7RSH6A52", "length": 18019, "nlines": 203, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार वितरण – Purogami Sandesh", "raw_content": "\nअग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार वितरण\nअग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार वितरण\nगोंदिया(दि.6सप्टेंबर):-आनंदाची पर्वणी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम. अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांनाiडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्त्य साधून डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या दिनांक 27/ 7 2020 रोजी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गौरव करण्यासाठी घेण्यात आला होता.\nत्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला होता. त्यानिमित्त त्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक ,तृतीय क्रमांक व सहभागी शिक्षक बंधू- भगिन��� यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मिलिंद कुबडे (प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ) व प्रमुख पाहुणे मा. दिपक चवणे (माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ) , मा. नितीन भालचक्र (अधिव्याख्याता, गणित विभाग प्रमुख), मा. दिपक मेश्राम ( अधिव्याख्याता, विज्ञान विभाग प्रमुख) मा. डॉ. राजेश डहाके व निवड समितीचे सदस्य मा. ओमकार चेके, मा. राम राठोड, मा. महेश कुमार यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले याप्रसंगी मा. गजानन गोपेवाड( राज्य समन्वयक ) व मा. सौ जयश्री निलकंठ सिरसाटे (महिला राज्य समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली होती.\nसन्मानित केलेले शिक्षक बंधू भगिनी:-\n1)श्री. नारायण पुंडलिक भिलाणे माध्य. शिक्षक नूतन माध्य. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा\nजि प उच्च प्राथ.शाळा नांदळी\nप स कोरची, जि गडचिरोली\n2) संदीप मधुकरराव कोल्हे\nजि प प्राथ.शाळा सुकळी\nप स कळंब जि यवतमाळ\n3) अविनाश काशिनाथ पाटील\nबापूसाहेब डी.डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.धुळे जि. धुळे\n4) हेमराज फकिरा अहिरे\nमहादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम\nतालुका. शिरपूर .जिल्हा धुळे\n5) सिंधू महेंद्र मोटघरे\nजि .प .व. प्रा. शाळा\nतुमखेडा बु. ता.गोरेगाव जि. गोदिया\n6) .हुमेंद्र रमेश चांदेवार\nजि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी,\nपं स सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया\n7) दामोधर राजाराम डहाळे\nजि. प .पुर्व माध्य,शाळा मांडवी\nपं. स. – तुमसर\n8) सुशांत प्रभाकर जगताप\nसर्वोदय माध्यमिक विदयालय गुढे ,\nता . भडगांव . जि . जळगांव\n9) निलेश दिवाकर गिरडकर\nजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मलेरा\nपं स मूलचेरा जिल्हा गडचिरोली\n10.) भारती दिनेश तिडके (पदवीधर शिक्षिका)\nजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुमराऀ,\nपंचायत समिती गोरेगाव जिल्हा गोंदिया.\n11) जयश्री विजय खोण्डे.\nधर्मराव कृषी विध्यालय .अहेरी ..\n12) अविनाश रमेश खैरनार\nसर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हेंदरुण मोघन\nखालील सहभागी विद्यार्थी क्रमांक प्राप्त आहे\n1) दिपाली लक्ष्मण गवळी (10वी)\n2) चेतन गोकुळ पाटील (10वी)\n13) रोशनी राजाभाऊ दाते\n(पद प्राथ शिक्षिका )\nजि प उ प्राथ शाळा भिमपूर,\nता- कोरची, जिल्हा- गडचिरोली\n14) मंजुषा सिद्धार्थ नंदेश्वर (पदवीधर शिक्षिका)\nजिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव\nतालुका. तुमसर .जिल्हा भंडारा.\n��ुमार अमर सात देवे\nप्रिया , दिव्या, संजीवनी\n15) राजेंद्र धर्मदास बन्सोड\nजिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा\n16) दत्तात्रय जालिंदर गव्हाणे\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव ताड\n17) राजश्री दयानंद कांबळे.\nजि. प. प्राथ. केंद्रशाळा अहिरे\nता. खंडाळा जि, सातारा\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनीकेले.कार्यक्रममाचे आयोजक गजानन गोपेवाड राज्यसमन्वयक हे होते. प्रस्तावना सुवर्णा सातपुते जिल्हा समन्वयक, पुणे. तंत्रविभाग ऋतुजा कसबे जिल्हा समन्वयक मुंबई, आभारप्रदर्शन अश्विनी वास्कर जिल्हा समन्वयक यवतमाळ यांनी मानले.\nकोविड19 च्या काळात आनलाइन पद्धतीने घेतलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात संपुर्ण राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.\nगोंदिया गोंदिया, महाराष्ट्र, सामाजिक\nशिक्षक दिनी डी.एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\nघुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून निशुल्क रोगनिदान चिकित्सा शिबिर संपन्न\nबार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा\nप्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव\nशोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज-रामचंद्र सालेकर\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल –\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\nपुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी \nसंपादक/प्रकाशक के WhatsApp नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है \n– प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/05/28/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-sakal/", "date_download": "2023-02-04T06:35:38Z", "digest": "sha1:N6NWTKSFHVZZEP57PVIGKXBB5HAJKE6S", "length": 12783, "nlines": 87, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "आवश्‍यक बातमी महत्वाची - Sakal - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nआवश्‍यक बातमी महत्वाची – Sakal\nआवश्‍यक बातमी महत्वाची – Sakal\nशेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष\nकोल्हापूर : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी सुरू आहे. वितरकांकडून खते, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री जादा दराने केली जाऊ शकते. शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कृ‍षी विभागाकडून ठोस कारवाईच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली आहे. शेतकरी व महिला शेतकऱ्यांना निविष्ठा, बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबत तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण कक्षात तक्रार करावी. येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता जिल्हास्तरावर निवारण कक्ष स्थापन केला आहे. तक्रार करण्यासाठी कृषी अधिकारी एस. एम. शेटे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी जी. पी. मठपती यांच्याशी संपर्क साधावा.\nकोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात ‘विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा’ उपक्रम सोमवारी (ता. ३०) व मंगळवारी (ता. ३१) होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव असून, यात विविध महाविद्यालयांतील पदवी व पदव्युतर स्तरावरील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. महोत्सवात शॉर्ट फिल्म्‌ मेकिंग, स्टार्ट अप, अभिवाचन, इनोव्हेटीव रिसर्च आ��डीयाज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वसुंधरा संवर्धन विषयावरील चित्रपट महोत्सवही होईल. महोत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले आहे.\nरुकडीकर ट्रस्टतर्फे रविवारी कुपोषण निर्मूलन\nकोल्हापूर : श्री सद्‌गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे सहयोगी संस्थांच्या सहकार्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी भारतातही कुपोषणाची समस्या सार्वत्रिक पाहायला मिळते. यावर उपाय म्हणून रुकडीकर ट्रस्टतर्फे महाराष्ट्रभर स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कुपोषण निर्मूलनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होईल. रविवारी (ता. २९) दुपारी चारला विश्वपंढरी, श्री विश्वमाधव सांस्कृतिक हॉल येथे कार्यक्रम होईल. सध्याच्या दगदगीच्या काळात समाज तंदुरुस्त आणि सशक्त असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन ट्रस्टची सहयोगी संस्था श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरतर्फे ‘चला, भारत सशक्त करूया’ हे ब्रीद घेऊन कार्य सुरू आहे.\n‘छत्रपती शाहू महाराज’चे आज प्रकाशन\nकोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त संदीप मगदूम यांनी लिहिलेल्या ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ पुस्तकाचा प्रकाशन शनिवारी (ता. २८) दुपारी बाराला राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा, न्यू महाद्वार रोड येथे होत आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nमंत्री आव्हाड उद्या कोल्हापुरात\nकोल्हापूर : गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकासमंत्री जितेंद्र आव्हाड हे रविवारी (ता. २९) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बाराला शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. साडेबाराला राजर्षी शाहू विचार संमेलनाच्या राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमास उपस्थिती. साडेतीनला को��्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या ...\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन & ...\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आ ...\nJyotish Upay: तुमच्या घरात सासू-सुनेमध्ये होतात भांडण तर ...\nसांगली: 'यशवंत' च्या कामगारांचा थकीत पगार द्या, अन्यथा तीव्र लढा उभा करू … – Pudhari\nयशस्विनी : शेतकऱ्याची मुलगी झाली रेल्वे इंजिन मोटरवुमन – MSN\nलिंग फ्रॅक्चर होणं म्हणजे काय ते टाळण्यासाठी काय करावं ते टाळण्यासाठी काय करावं\nपुरुषांच्या या 3 गोष्टी पाहून सुटते महिलांचे नियंत्रण, आचार्य चाणक्य … – Ahmednagarlive24\nशेतकऱ्यांना मिळणार कालव्याचे पाणी – Sakal ...\n २९ नोव्हेंबरला १ हजार ट्रॅक्टर्स घेऊ ...\nWardha Market | बाजार समिती कार्यालयात भाजीविक्रेत्यांचा ...\nAgriculture Credit : शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘बँक ऑफ म ...\nतुम्ही भांडणं लावणाऱ्यांचं सरकार आणणार की चूल पेटवणाऱ्या ...\nCotton Seed : देशातील बाजारात कपाशीचे १५ टक्के अवैध बिया ...\nवीज कंपनीविरोधात आंदोलनाचा इशारा – Sakal ...\nPower Generation : ओढ्याच्या पाण्यावर तयार करता येणार वी ...\nबीडमध्ये ध्वजारोहण सुरू असतानाच शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प् ...\nनवी मुंबईत घणसोली शेतकरी संस्थेच्या शाळेतील १६ विद्यार्थ ...\n17 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर केसच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/sanjay-rauts-big-allegation-he-said-bjp-leaders-are-plotting-to-make-mumbai-a-union-territory-also-claiming-to-have-submitted-to-home-ministry-143859/", "date_download": "2023-02-04T06:05:48Z", "digest": "sha1:NYFI26DCMQD2W6WDAF6DBLFAGZR6PKVA", "length": 23529, "nlines": 161, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\nHome » आपला महाराष्ट्र\nसंजय राऊत यांचा मोठा आरोप : म्हणाले- भाजप नेते रचत आहेत मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचे षडयंत्र, गृहमंत्रालयाला सादरीकरण केल्याचाही दावा\nमुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. यासंदर्भात गृहमंत्रालयाला सादरीकरण देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पक्षाचे नेते, बिल्डर, व्यापारी यांचा गट या कटाचा भाग असल्याचा आरोप राऊत यांनी केला.Sanjay Rauts big allegation He said- BJP leaders are plotting to make Mumbai a Union Territory, also claiming to have submitted to Home Ministry\nमुंबई : मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. यासंदर्भात गृहमंत्रालयाला सादरीकरण देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पक्षाचे नेते, बिल्डर, व्यापारी यांचा गट या कटाचा भाग असल्याचा आरोप राऊत यांनी केला.\nयासंदर्भात बैठका झाल्या असून त्यासाठी निधी गोळा करण्यात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मी जे काही बोलतोय ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत, असेही राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या घडामोडींची जाणीव आहे.\nSanjay Raut – Pawar : शिवसैनिकांच्या जंगी स्वागतानंतर संजय राऊत म्हणाले, मी पवारांचा माणूस\nसोमय्या न्यायालयात जाऊ शकतात\nराऊत यांनी दावा केला आहे की, सोमय्या या संदर्भात लवकरच कोर्टात जातील. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी लोकांची टक्केवारी खूपच कमी झाली आहे आणि त्यामुळे केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली व्हायला हवा, असा दावा ते करू शकतात.\nमुंबईतील एक बिल्डर आणि वाराणसीतील एका व्यक्तीचा कटात सहभाग\nसंजय राऊत म्हणाले, ‘किरीट सोमय्या अनेकदा खोटी कागदपत्रे घेऊन दिल्लीला जातात. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचे किरीट सोमय्या आणि त्यांच्या लोकांचे मोठे कारस्थान सुरू आहे. यामध्ये सोमय्या यांच्यासह मुंबईतील एका मोठ्या बिल्डरचा हात आहे. हा माझा आरोप नाही. ही वस्तुस्थिती आहे. किरीट सोमय्या हा या कटाचा सूत्रधार आहे. त्याच्यासोबत या कटात प्रामुख्याने पाच जणांचा सहभाग असून त्यात वाराणसीतील एक व्यक्ती आणि मुंबईतील भाजपशी संबंधित एका मोठ्या बिल्डरचा समावेश आहे. या कामासाठी पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nयाशिवाय संजय राऊत यांनीही एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर सेव्ह विक्रांतसाठी जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. ट्विटमध्ये राऊत यांनी लिहिले की, ‘महात्मा सोमैया इधर उधर की बात मत कर सिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गयापैसा किधर.. गया सिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गयापैसा किधर.. गया मुद्दा तो यही हैं ना.. देश के नाम पर आपने चोरी की है या नही मुद्दा तो यही हैं ना.. देश के नाम पर आपने चोरी की है या नही नौटंकी बंद करो.. आंकडे का खेल बाद में खेलेंगे नौटंकी बंद करो.. आंकडे का खेल बाद में खेलेंगे it’s the matter of police investigation. समझा क्या\nइधर उधर की बात मत कर.\nसिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गयापैसा किधर.. गया .मुद्दा तो यही हैं ना.. देश के नाम पर आपने चोरी की है या नही\nकेंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरूच\nसंजय राऊत यांनी भाजपवर असा आरोप केल्याची ही पहिलीच घटना नाही. राज्यातही भाजप आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील संघर्ष कायम आहे. दोन्ही पक्ष कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच, उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरुद्ध मुंबईत ५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.\nसंजय राऊतवर ईडीची मोठी कारवाई\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलएच्या चौकशीत ईडीने राऊत यांचे अलिबागमधील आठ भूखंड आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केले आहेत. हा घोटाळा 1034 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे.\nमहाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही कॉँग्रेस आमदार बंडाच्य पावित्र्यात, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर नाराज\nअमेरिकेत परदेशी नागरिकांच्या व्हिसा नियमात शिथिलता आणण्यासाठी विधेयक सादर ; सहकुटुंब रोजगाराचे दालन खुले होणार\nजयपूरमध्ये लिंबाची किंमत ४०० रुपये किलो; एका दिवसांत ६० रुपयांनी वाढली किंमत\nसिल्वर ओकवर दगड – चप्पल फेक : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना घरात घुसून पोलिसांनी घेतले ताब्यात\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला ���गाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nनेपाळच्या गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेतून साकारणार अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्ती; विष्णूरुप शाळिग्राम शिळेचे महत्त्व विशेष\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/amit-shah-two-day-tour-begins-in-northeastern-states-12581/", "date_download": "2023-02-04T06:30:50Z", "digest": "sha1:KZERLAHNWY7AWZ64XC5CVDT7PIAAKG6P", "length": 18070, "nlines": 142, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nईशान्येकडील राज्यांत मोदी सरकारकडून विकासाचे नवे पर्व, अमित शहा यांचा दोन दिवसांचा दौरा सुरू\nईशान्येकडील राज्यांत गेल्या अनेक वर्षांत विकासाची प्रक्रिया थांबली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू केले असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितले.\nगुवाहाटी : ईशान्येकडील राज्यांत गेल्या अनेक वर्षांत विकासाची प्रक्रिया थांबली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू केले असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितले. Amit Shah two-day tour begins in northeastern states\nईशान्य भारतातील राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असताना शहा बोलत होते. त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमिपूजन झाले. ते म्हणाले की, एके काळी या सगळ्या राज्यांमध्ये विघटनवादी आपला अजेंडा चालवित होते. युवकांच्या हातात बंदुका दिल्या होत्या. आता या सगळ्या विघटनवादी संघटना मुख्य प्रवाहात सामील झाल्या आहेत. येथील युवक आपल्या नव्या स्टार्ट-अपने जगभरातील युवकांशी स्पर्धा करत आहेत. आपल्या अष्टलक्ष्मीला भारताची अष्टलक्ष्मी करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकत आहेत.\nतृणमूलमधील भगदाड..: प्रशांत किशोर ज्या शाळेत शिकतात, त्याचे अमित शहा प्राचार्य\nशहा म्हणाले की, गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सवार्नंद सोनवाल आणि हेमंत विश्वास शर्मा यांची जोडी विकासाच्या दिशेने आसामला अग्रेसर करत आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१३ च्या निवडणूक प्रचारात सांगितले होते की जोपर्यंत पूर्व भारत विकसित होणार नाही तोपर्यंत भारताचा विकास झाला असे म्हणता येणार नाही. २०१४ मध्ये पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा शब्द खरा करत आसाम आणि सातही इशान्येकडील राज्यांमध्ये विकास घडविला आहे.\nएकेकाळी येथील वातावरण आंदोलनांनी दुषित झाले होते. वेगवेगळ्या मुद्यांवर आंदोलने झाली. यामध्ये शेकडो युवकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आसाममध्ये अशांतता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत येथील वातावरण पुर्णत: बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. येथील दर पंधरा लाख लोकसंख्येसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात येणार असल्याचे शहा यांनी सांगितले.\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\n88 प्रश्न, 413 पानी उत्तर; तरीही हिंडेनबर्ग – अदानी संघर्षाचे गौडबंगाल कायम\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द ��ोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://360marathi.in/diabetes-information-in-marathi/", "date_download": "2023-02-04T05:27:22Z", "digest": "sha1:MHVQBHGG4E2OTIG4JEDERGWTX4EKLHKO", "length": 49708, "nlines": 225, "source_domain": "360marathi.in", "title": "Diabetes Information in Marathi | मधुमेहाची माहिती - प्रकार, लक्षणे, कारणे, दुष्परिणाम, उपचार, टाळण्याचे उपाय, आहार तक्ता - 360Marathi", "raw_content": "\nDiabetes Information in Marathi | मधुमेहाची माहिती – प्रकार, लक्षणे, कारणे, दुष्परिणाम, उपचार, टाळण्याचे उपाय, आहार तक्ता\nटाइप – 1 मधुमेह\nटाइप – 2 मधुमेह\nगरोदरपणातील मधुमेह (gestational diabetes)\nDiabetes Symptoms : मधुमेहाची लक्षणे\nटाइप – 1 मधुमेहाची लक्षणे\nटाइप – 2 मधुमेहाची लक्षणे\nगरोदरपणातील मधुमेहाची (gestational diabetes) लक्षणे\nटाइप – 1 मधुमेहाची कारणे\nटाइप – 2 मधुमेहाची कारणे\nगरोदरपणातील मधुमेहाची (gestational diabetes) कारणे\nLong-term Diabetes-related health problems: मधुमेहामुळे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम\nComplications of gestational diabetes : गरोदरपणातील मधुमेहाचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम\nComplications of prediabetes : प्रि-डायबिटीस किंवा (बॉर्डरलाईन मधुमेह किंवा सौम्य मधुमेह) आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम\nTreatment : मधुमेहावर उपचार\nटाइप – 1 मधुमेहावर उपचार\nटाइप – 2 मधुमेहावर उपचार\nगरोदरपणातील (gestational diabetes) मधुमेहावर उपचार\nPrevention : मधुमेह टाळण्याचे उपाय\nDiabetes Information in Marathi : मधुमेह (Diabetes) नक्की होतो तरी कसा हा प्रश्न सर्वांच्या मनात कधीतरी येतोच. म्हणून सरावात पहिले ते जाणून घेऊया.\nमधुमेह (Diabetes) हा आजच्या काळात अतिशय सामान्य आजार बनला आहे. केवळ म्हाताऱ्या लोकांमध्येच नाही तर तरुण तसेच लहान मुलांमध्ये देखील हा आजार दिसून येत आहे.\nमधुमेह (Diabetes) हा एक असा रोग आहे जेव्हा जेव्हा आपल्या रक्तातील ग्लुकोज, ज्यास रक्तातील साखर देखील म्हटले जाते, जास्त असते. रक्तातील ग्लुकोज हा आपला उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे आणि आपण खात असलेल्या अन्नातून मिळतो. इन्सुलिन, स्वादुपिंडाद्वारे (Pancreas) बनविलेले हार्मोन अन्नातील ग्लूकोजला आपल्या पेशींमध्ये ऊर्जेसाठी वापरण्यास मदत करते. कधीकधी आपले शरीर पुरेसे — किंवा कोणत्याही — इंसुलिन तयार करत नाही किंवा योग्यप्रकारे वा��रत नाही. ग्लूकोज नंतर आपल्या रक्तात राहतो आणि आपल्या पेशींमध्ये पोहोचत नाही.\nकालांतराने, आपल्या रक्तात जास्त ग्लूकोज असल्यास आरोग्याचा त्रास होऊ शकतो, जसे की हृदय रोग, मज्जातंतू नुकसान, डोळ्याची समस्या आणि मूत्रपिंडाचा आजार. मधुमेहावर कायमचा उपचार नसले तरी आपण मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी पावले उचलू शकता.\nटाइप – 1 मधुमेह\nटाइप – २ मधुमेह\nगर्भधारणेचा मधुमेह (gestational diabetes)\nटाइप – 1 मधुमेह\nटाइप – 1मधुमेह एक स्वयंप्रतिकार स्थिती असल्याचे मानले जाते. याचा अर्थ आपली रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून इन्सुलिन तयार करणार्‍या आपल्या स्वादुपिंडातील (Pancreas) बीटा पेशींवर हल्ला करते आणि त्यांना नष्ट करते. यापासून होणारे नुकसान कायम स्वरूपाचे आहे.\nजरी हा मधुमेह होण्याचे कारण स्पष्ट नसले, तरी अनुवांशिक आणि पर्यावरणीय दोन्ही असू शकतात. जीवनशैली घटक भूमिका बजावतात असा विचार केला जात नाही.\nटाइप – 2 मधुमेह\nटाइप – 2 मधुमेह इन्सुलिन प्रतिरोध म्हणून सुरू होते. याचा अर्थ आपले शरीर इन्सुलिन कार्यक्षमतेने वापरू शकत नाही. हे आपल्या स्वादुपिंडास (Pancreas) जास्त इंसुलिन तयार होण्यास उत्तेजित करते जोपर्यंत तो यापुढे मागणी पूर्ण करत नाही. इन्सुलिनचे उत्पादन कमी झाल्यामुळे उच्च रक्तातील साखर (High Blood Sugar) होते.\nटाइप – २ मधुमेहाचे नेमके कारण माहित नाही. योगदान देणार्‍या घटकांमध्ये हे समाविष्ट असू शकते:\nइतर आरोग्यविषयक घटक आणि पर्यावरणीय कारणे देखील असू शकतात.\nगरोदरपणातील मधुमेह (gestational diabetes)\nइन्सुलिनला आडवणाऱ्या संप्रेरकांमुळे (Hormones) हा गरोदरपणातील मधुमेह होतो. या प्रकारचे मधुमेह केवळ गर्भधारणेदरम्यान होतो.\nडायबेटिस इन्सिपिडस (diabetes insipidus) नावाची एक दुर्मिळ स्थिती आहे. ही एक वेगळी अट आहे ज्यात आपल्या मूत्रपिंडं आपल्या शरीरातून खूप द्रव काढून टाकतात.\nप्रत्येक प्रकारच्या मधुमेहात विशिष्ट लक्षणे, कारणे आणि उपचार असतात.\nDiabetes Symptoms : मधुमेहाची लक्षणे\nआपल्याला मधुमेहाचे खालील काही लक्षणे आढळल्यास, आपल्या रक्तातील साखरेची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना भेटा :\nबरेचदा रात्री लघवी लागणे\nप्रयत्न न करता वजन कमी होणे\nहात किंवा पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे\nत्वचा खूप कोरडी होणे\nहळू हळू बरे होणारे फोड असणे\nनेहमीपेक्षा जास्त संक्रमण होते\nटाइप – 1 मधुमेहाची लक्षणे\nज्या लोकांना टाइप – 1 मधुमेह आहे त्यांना मळमळ, उलट्या किंवा पोटदुखी देखील असू शकते. टाइप – 1 मधुमेहाची लक्षणे काही आठवड्यांत किंवा काही महिन्यांत विकसित होऊ शकतात आणि तीव्र असू शकतात. सामान्यत: जेव्हा आपण मूल, किशोर किंवा तरूण किंवा वयस्क असता तेव्हा सुरु होते परंतु कोणत्याही वयात उद्भवू शकते.\nटाइप – 2 मधुमेहाची लक्षणे\nटाईप – २ मधुमेहाची लक्षणे बऱ्याच वर्षांमध्ये विकसित होतात आणि बऱ्याच दिवसांपर्यंत हे लक्षात घेतल्याशिवाय राहू शकतात (काहीवेळा अशी कोणतीही लक्षणे दिसू शकत नाहीत). जरी टाइप – 2 मधुमेह सामान्यत: जेव्हा आपण वयस्क होता तेव्हा सुरु होतो, तरी जास्तीत जास्त मुले, किशोर आणि तरूण, प्रौढ व्यक्तींमध्ये हा विकसित होत आहे . कारण लक्षणे शोधणे कठीण आहे म्हणून टाइप – 2 मधुमेहाचे धोकादायक घटक जाणून घेणे आणि त्यापैकी काही असल्यास आपल्या डॉक्टरांना भेटणे महत्वाचे आहे.\nगरोदरपणातील मधुमेहाची (gestational diabetes) लक्षणे\nगरोदरपणातील मधुमेह सामान्यत: गर्भधारणेच्या मध्यभागी दिसून येतो आणि सामान्यत: लक्षणे नसतात. आपण गर्भवती असल्यास, गर्भधारणेच्या 24 ते 28 आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणेच्या मधुमेहाची तपासणी केली पाहिजे जेणेकरून आपण आपल्या आरोग्याचे आणि आपल्या बाळाचे आरोग्य संरक्षित करण्यासाठी आवश्यक असल्यास बदल करू शकता.\nप्रत्येक प्रकारच्या मधुमेहासाठी वेगवेगळी कारणे संबंधित आहेत.\nटाइप – 1 मधुमेहाची कारणे\nटाइप – 1 मधुमेह कशामुळे होतो हे डॉक्टरांना माहित नसते. काही कारणास्तव, रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून स्वादुपिंडात (Pancreas) इन्सुलिन-उत्पादक बीटा पेशींवर हल्ला करतो आणि नष्ट करतो.\nकाही लोकांमध्ये जनुकांची भूमिका असू शकते. हे देखील शक्य आहे की व्हायरस रोगप्रतिकारक प्रणालीवरील आक्रमण बंद करेल.\nटाइप – 2 मधुमेहाची कारणे\nटाइप – 2 मधुमेह आनुवंशिकी आणि जीवनशैली घटकांच्या संयोजनामुळे होतो. जास्त वजन किंवा लठ्ठपणा आपल्या जोखीम देखील वाढवते. अतिरिक्त वजन उचलणे, विशेषत: आपल्या पोटात, आपल्या पेशींना आपल्या रक्तातील साखरेवरील इंसुलिनच्या परिणामास प्रतिरोधक बनवते.\nही परिस्थिती कुटुंबांमध्ये चालते. कुटुंबातील सदस्यांची जनुके ज्यामुळे त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते आणि वजन जास्त होते.\nगरोदरपणातील मधुमेहाची (gestational diabetes) का��णे\nगर्भावस्थेमध्ये मधुमेह हा गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांचा परिणाम आहे. प्लेसेंटा हार्मोन्स तयार करतो जे गर्भवती महिलेच्या पेशींना इन्सुलिनच्या प्रभावांविषयी कमी संवेदनशील बनवते. यामुळे गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तातील साखर असू शकते.\nज्या महिला गर्भवती होतात तेव्हा वजन जास्त वाढते त्यांना गरोदरपणातील मधुमेह (gestational diabetes) होण्याची शक्यता जास्त असते.\n* जनुके आणि पर्यावरणीय घटक दोन्ही मधुमेह उत्तेजित करण्यात भूमिका निभावतात.*\nLong-term Diabetes-related health problems: मधुमेहामुळे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम\nमधुमेहाची दीर्घकालीन परिणाम हळूहळू विकसित होतात. तुम्हाला जितक्या जास्त काळापासून मधुमेह आहे – आणि जितकी तुमची रक्तातील साखर नियंत्रित आहे – तितकेच वाईट परिणाम होण्याची भीती जास्त आहे. अखेरीस, मधुमेहाची परिणाम अक्षम करणारे किंवा जीवघेणा देखील असू शकतात. संभाव्य परिणाम समाविष्ट आहेत :\nहृदयरोग (Cardiovascular disease) : मधुमेह छाती दुखणे (हृदयविकाराचा झटका), हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यासंबंधी अरुंद (एथेरोस्क्लेरोसिस) यासह हृदयरोगसंबंधी समस्यांचा धोका वाढवते. आपल्याला मधुमेह असल्यास, आपल्याला हृदयरोग किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त आहे.\nमज्जातंतूंचा आजार [Nerve damage (neuropathy)] : अतिरिक्त साखरेमुळे विशेषत: आपल्या पायांमध्ये आपल्या मज्जातंतूंचे पोषण करणार्‍या लहान रक्तवाहिन्या (केशिका) च्या भिंती जखमी होऊ शकतात. यामुळे मुंग्या येणे, बधीर होणे, जळणे किंवा वेदना होऊ शकते जी सामान्यत: बोटांच्या किंवा बोटांच्या टिपांवर सुरु होते आणि हळूहळू वरच्या बाजूस पसरते.\nउपचार न केल्यास, आपण प्रभावित अंगांमधील सर्व भावना गमावू शकता. पचनाशी संबंधित नसा खराब झाल्यामुळे मळमळ, उलट्या होणे, अतिसार किंवा बद्धकोष्ठतेची (constipation) समस्या उद्भवू शकते.\nमूत्रपिंडाचा आजार [Kidney Damage (nephropathy)] : मूत्रपिंडात लाखो लहान रक्तवाहिन्या क्लस्टर असतात (ग्लोमेरुली) जे आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करतात. मधुमेह या नाजूक फिल्टरिंग सिस्टमला हानी पोहोचवू शकते. गंभीर नुकसान झाल्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते किंवा अपरिवर्तनीय अंतिम स्तरावरील मूत्रपिंडाचा रोग होऊ शकतो, ज्यास डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (Kidney Transplant) आवश्यकता असू शकते.\nडोळ्यांचे आजार Eye damage (retinopathy) : मधुमेह रेटिना (मधुमेह रेटिनोपैथी) च्या रक्तवाहिन्या खराब करू शकतो, ज्यामुळे संभाव्यत: अंधत्व येते. मधुमेहामुळे मोतीबिंदू आणि काचबिंदूसारख्या इतर गंभीर दृष्टीकोनांचा धोकाही वाढतो.\nपायाचे विकार (Foot damage) : पायांमध्ये मज्जातंतू नुकसान किंवा पायात रक्त वाहणे यामुळे पायावर विविध परिणाम होण्याचा धोका वाढतो. उपचार न केल्यास, चिरा आणि फोडींमध्ये गंभीर संक्रमण होऊ शकते, जे बर्‍याचदा नीट बरे होत नाहीत. या संक्रमणांना शेवटी बोट, पाऊल किंवा पाय कापणे आवश्यक असू शकते.\nत्वचा रोग (Skin conditions) : मधुमेहामुळे बॅक्टेरिया (Bacterial) आणि बुरशीजन्य संक्रमणासारख्या (Fungal Infections) संवेदनशील त्वचेच्या समस्येस बळी पडण्याची शक्यता असू शकते.\nश्रवणदोष (Hearing impairment) : मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ऐकण्याची समस्या अधिक सामान्य आहे.\nअल्झायमर विकार (Alzheimer’s disease) : टाईप – २ मधुमेहामुळे अल्झायमर रोग होण्याचा धोका वाढू शकतो. तुमच्या रक्तातील साखरेचे नियंत्रण जितके कमी असेल तितकेच जास्त धोकाही दिसून येते. हे विकार कसे जोडले जाऊ शकतात याबद्दल सिद्धांत असले तरी अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही.\nमानसिक आजार (Depression) : टाइप – 1 आणि टाइप – 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे सामान्य आहेत. मानसिक आजाराचा मधुमेह व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो.\nComplications of gestational diabetes : गरोदरपणातील मधुमेहाचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम\nगरोदरपणातील मधुमेह असलेल्या बहुतेक स्त्रिया निरोगी बाळांना जन्म देतात. तरी उपचार न केलेले किंवा अनियंत्रित रक्तातील साखरेची पातळी आपल्याला आणि आपल्या बाळाला त्रास देऊ शकते.\nगरोदरपणातील मधुमेहाच्या परिणामी आपल्या बाळामध्ये पुढील काही लक्षणे दिसू शकतात :\nजास्त वाढ (Excess growth) : अतिरिक्त ग्लुकोज नाळ (placenta) ओलांडू शकतो, जो आपल्या बाळाच्या स्वादुपिंडात अतिरिक्त इन्सुलिन तयार करण्यास प्रवृत्त करतो. यामुळे आपल्या बाळाची जास्त वाढ होऊ शकते (macrosomia). खूप मोठ्या बाळांना सी-सेक्शनच्या जन्माची आवश्यकता असते.\nरक्तातील शुगर लेव्हल कमी होणे (Low blood sugar) : कधीकधी गर्भधारणेच्या मधुमेह असलेल्या मुलांच्या जन्माच्या काही काळानंतर रक्तात कमी शुगर लेव्हल (hypoglycemia) विकसित होतो कारण त्यांचे स्वतःचे इंसुलिन उत्पादन जास्त असते. त्वरित आहार देणे आणि कधीकधी इंट्राव्हेन्स ग्लूकोज द्रावणामुळे बाळाच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होऊ शकते.\nकाही काळानंतर टाइप – २ मधुमेह होणे (Type – 2 diabetes later in life) : गरोदरपणातील मधुमेह असलेल्या बाळांच्या आयुष्यात लठ्ठपणा आणि टाइप – 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.\nमृत्यू (Death) : उपचार न घेतलेल्या गरोदरपणातील मधुमेहामुळे बाळाच्या जन्माच्या अगोदर किंवा काही काळानंतर मृत्यू होऊ शकतो.\nगरोदरपणातील मधुमेहाच्या परिणामी आईमध्ये पुढील काही लक्षणे दिसू शकतात :\nप्रीक्लेम्पसिया (Preeclampsia) : या अवस्थेत उच्च रक्तदाब, लघवीत जास्त प्रथिने आणि पायांना सूज येणे अशी लक्षणे दिसतात. प्रीक्लेम्पसियामुळे आई आणि बाळासाठी गंभीर किंवा अगदी जीवघेणा परिणाम होऊ शकते.\nपाठोपाठ गरोदरपणातील मधुमेह (Subsequent gestational diabetes) : एकदा एका गर्भधारणेत आपल्याला गरोदरपणातील मधुमेह झाल्यावर, पुढील गर्भधारणा झाल्यास पुन्हा याची शक्यता असते. आपण वृद्ध झाल्यावर मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते – सहसा टाइप – 2 मधुमेह.\nComplications of prediabetes : प्रि-डायबिटीस किंवा (बॉर्डरलाईन मधुमेह किंवा सौम्य मधुमेह) आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम\nप्रि-डायबिटीस टाइप – 2 मधुमेह मध्ये विकसित होऊ शकतो.\nTreatment : मधुमेहावर उपचार\nडॉक्टर मधुमेहावर काहीवेळा औषधे वापरून तर काहीवेळा इंजेक्शन वापरून उपचार करतात.\nटाइप – 1 मधुमेहावर उपचार\nटाइप – 1 मधुमेहासाठी इन्सुलिन हे मुख्य उपचार आहे. हे आपले शरीर तयार करण्यास सक्षम नसलेल्या संप्रेरकाची (Hormone) जागा घेते.\nइन्सुलिनचे असे चार प्रकार आहेत जे सामान्यता वापरले जातात. ते किती लवकर कार्य करण्यास प्रारंभ करतात आणि त्यांचे प्रभाव किती काळ टिकतो यावर हे प्रकार पडले आहेत :\nRapid-acting insulin १५ मिनिटांच्या आत कार्य करण्यास सुरवात करते आणि त्याचे परिणाम ३ ते ४ तास टिकतात.\nShort-acting insulin ३० मिनिटांत कार्य करण्यास सुरवात करते आणि ६ ते ८ तासांपर्यंत टिकते.\nIntermediate-acting insulin १ ते २ तासांत काम करण्यास सुरवात करते आणि १२ ते १८ तासांपर्यंत टिकते.\nLong-acting insulin इंजेक्शन दिल्यानंतर काही तासाने काम करण्यास सुरवात करते आणि 24 तास किंवा जास्त काळ टिकते.\nटाइप – 2 मधुमेहावर उपचार\nआहार आणि व्यायामामुळे काही लोकांना टाइप – 2 मधुमेह व्यवस्थापित करण्यास मदत होते. जर जीवनशैलीत बदल आपल्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी पुरेसे नसतील तर आपल्याला औषधोपचार घेण्याची आवश्यकता असेल.\nही औषधे विविध प्रकारे आपल्या रक्तातील साखर कमी करतात:\nऔषधाचे प्रकार ते कसे कार्य करतात उदाहरणे\nAlpha-glucosidase inhibitors आपल्या शरीरात साखर आणि स्टार्चयुक्त पदार्थांचा बिघाड धीमा करते Acarbose (Precose) and miglitol (Glyset)\nBiguanides आपल्या यकृताने बनवलेल्या ग्लूकोजचे प्रमाण कमी करते Metformin (Glucophage)\nMeglitinides अधिक इंसुलिन सोडण्यासाठी आपल्या स्वादुपिंडास उत्तेजित करते Nateglinide (Starlix) and repaglinide (Prandin)\nआपल्याला यापैकी एकापेक्षा जास्त औषधे घेणे आवश्यक आहे. टाइप 2 मधुमेह ग्रस्त असलेले काही लोक insulin देखील घेतात.\nगरोदरपणातील (gestational diabetes) मधुमेहावर उपचार\nआपण गर्भधारणेदरम्यान दिवसातून बर्‍याच वेळा आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. जर ते उच्च असेल तर आहारातील बदल आणि व्यायाम हे कमी करण्यासाठी पुरेसे नसू शकतात.\nगर्भधारणेच्या मधुमेह असलेल्या स्त्रियांना रक्तातील साखर कमी करण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असू शकते. इन्सुलिन वाढत्या बाळासाठी सुरक्षित आहे.\nPrevention : मधुमेह टाळण्याचे उपाय\nटाइप – 1 मधुमेह टाळता येत नाही. तरी निरोगी जीवनशैली निवडींमुळे प्रीडिबियटिस, टाइप – २ मधुमेह आणि गर्भधारणेच्या मधुमेहांवर उपचार करण्यात मदत होते.\nनिरोगी आहार : चरबी आणि कॅलरी कमी आणि फायबर जास्त असलेले पदार्थ निवडा. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यावर लक्ष द्या. कंटाळवाणेपणा टाळण्यासाठी विविधतेचा प्रयत्न करा.\nशारीरिक क्रिया वाढवा : आठवड्यातील बहुतेक दिवसांमध्ये सुमारे 30 मिनिटांसाठी किंवा आठवड्यातून किमान 150 मिनिटांच्या शारीरिक व्यायामावर लक्ष द्या.\nजास्तीचे वजन कमी करा : आपले वजन जास्त असल्यास, आपल्या शरीराचे 7% वजन कमी केल्यास – उदाहरणार्थ, आपले वजन 200 पौंड (90.7 किलोग्राम) असल्यास 14 पौंड (6.4 किलोग्राम) कमी केले असता – मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. आपण गरोदरपणात वजन वाढविण्यासाठी किती वजन निरोगी आहे याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला. आपले वजन निरोगी श्रेणीत ठेवण्यासाठी, आपल्या खाण्याच्या आणि व्यायामाच्या सवयींमधील कायम बदलांवर लक्ष केंद्रित करा. निरोगी हृदय, अधिक ऊर्जा आणि सुधारित आत्म-सन्मान यासारखे वजन कमी करण्याचे फायदे लक्षात ठेवून स्वत: ला प्रवृत्त करा.\nकधीकधी औषधोपचार देखील एक पर्याय असतो. मेटफॉर्मिन (ग्लूमेझा, फोर्टमेट, इतर) यासारखी मधुमेह औषधे टा���प – 2 मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकते – परंतु जीवनशैलीची निरोगी निवड आवश्यक आहे. आपल्याला टाइप – 2 मधुमेह नाही हे तपासण्यासाठी आपल्या रक्तातील साखर वर्षातून एकदा तरी तपासून घ्या.\nभारतीय अन्नाचा समावेश असलेल्या मधुमेहाचा एक आदर्श आहार घेत असताना, आपल्या दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने करा. हे आपल्या शरीरात उपस्थित सर्व विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करेल. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी, एक चमचा मेथीची बियाणे देखील घेऊ शकता.\nनावानं म्हटल्याप्रमाणे तुम्ही काल रात्रीच्या जेवणाच्या नंतर आपला उपवास सम्पवतात. नाश्ता हा दिवसाचा एक महत्त्वाचा आहार बनतो. भारतीयांसाठी डायबेटिस फूड चार्टमधील एक आदर्श ब्रेकफास्टमध्ये हे समाविष्ट आहेः\nएक कप कॉफी / चहा / ताक\nकिंवा दुधासह गव्हाचे फ्लेक्स\nकिंवा व्हेजीटेबल मूग डाळ चीला\nकिंवा व्हेजीटेबल ओट्स / उपमा\nकिंवा संपूर्ण गव्हाच्या ब्रेडचे 2 तुकडे + अंड्याचे पांढऱ्या भागाचे आमलेट आणि भाज्या\nडायबेटिसच्या रूग्णांना जेवणांमधील दीर्घ अंतर टाळण्यासाठी दर काही तासांनी खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून, एकदा नाश्त्यानंतर २ तासाचे अंतर द्या आणि नंतर पुढील लहान जेवण घ्या:\nमूठभर भाजलेल्या चण्यासह ग्रीन टी\nकिंवा संपूर्ण फळ (नाशपाती, सफरचंद, संत्री, पपई, पेरू)\nमधुमेहाच्या रूग्णांसाठी भारतीय आहार चार्टमध्ये एक चांगले पौष्टिक जेवण म्हणजेच पुढच्या जेवणापर्यंत आपल्याला परिपूर्ण वाटेल. शेवटी आपण चांगले खातो तेव्हाच आपल्याला चांगले वाटते.\n1 हंगामी भाजीपाला, एक वाटी डाळ / काळे चणे / मोड आलेले कडधान्य / चिकन / मासे, 2-3 रोटी आणि कोशिंबीर\nकिंवा दही सह व्हेजीटेबल ओट्सचा एक मोठी वाटी\nकिंवा १ वाटी कोशिंबीर (काकडी / टोमॅटो) अर्धा वाटी ब्राउन राईस सोबत , १ वाटी भाज्या आणि डाळ / मोड आलेले कडधान्य / चिकन / मासे १ वाटी\n पूर्वी सांगितल्याप्रमाणे, हा एक भारतीय मधुमेह आहार चार्ट आहे जो आपल्याला निरोगी स्नॅकस खाऊ देतो. आपला संध्याकाळचा नाश्ता दुपारी ४ ते ५ दरम्यान असावा :\n१ संपूर्ण फळ (सफरचंद / पेरू / नाशपाती / संत्री / पपई )\nकिंवा मुठभर भाजलेले / उकडलेले चणा\nकिंवा काकडी, टोमॅटो, हिरवे वाटाणे, कांदा आणि कोथिंबीर असलेले भात\nकिंवा ताक (साखर किंवा मीठ न टाकता)\nकिंवा सँडविच (बटर, चीज किंवा मायोनी��� टाळा)\nभारतीय मधुमेह आहार योजनेत रात्रीच्या जेवणाची चर्चा करण्याची वेळ आता आली आहे. सामान्य समज तोडणे, मधुमेह म्हणजे कमी खाणे नवे , योग्य खाणे. म्हणूनच, त्याच्या या आहार योजनेत प्रत्येक जेवणाचा समावेश आहे:\n१ वाटी मोहरीच्या हिरव्या पाल्याची भाजी / पालक / बथुआ / हिरवा सोया / हिरवा चना / सोयाबींन / चिकन / मासे आणि १ वाटी हंगामी भाज्या, 2-3 रोटी, कडधान्य आणि कोशिंबीर.\nकिंवा व्हेजीटेबल ओट्स एक मोठी वाटी सूप सोबत .\nकिंवा मल्टीग्रेन रोटीसह 1 वाटी कोशिंबीर आणि 1 वाटी डाळ / कडधान्य / चिकन / मासे.\nकृपया बटाटे, पांढरा तांदूळ, काबुली चना, अरबी, जिमीकंद इत्यादी सर्व स्टार्चयुक्त खाद्यपदार्थ टाळा. आपण आपल्या आवडीच्या सर्व भाज्या खाऊ शकता. विविधता अधिक चांगली.\nहोय, झोपण्यापूर्वी एखाद्याने खाणे देखील आवश्यक आहे. कारण नंतर आपल्या सकाळच्या न्याहारीपर्यंत ते ७-८ तासांचे अंतर असेल. हळदी किंवा केशर असलेले गरम दुधाचा ग्लास (रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी आणि शांत झोप घेण्यास अनुकूल). भारतातील मधुमेह रूग्णांसाठी आपल्या फूड चार्टमधील हे छोटे जेवण म्हणजे ड्राय फ्रुटसचे मिश्रण आहे, मग ते अखरोट, बदाम किंवा आपल्याला आवडणारे कोणतेही ड्राय फ्रुट असू दे.\nवरील माहिती आम्ही केलेल्या अभ्यासानुसार पूर्णतः योग्य असली तरी प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. प्रत्येक व्यक्तीवर एखाद्या आजाराचे होणारे दुष्परिणाम, त्याचे होणारे त्रास तसेच त्यासाठी गरज असणारे उपचार हे वेगवेगळे असू शकतात. म्हणून कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांचा सल्ला नक्की घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय कोणतेही औषध घेणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.\n3 thoughts on “Diabetes Information in Marathi | मधुमेहाची माहिती – प्रकार, लक्षणे, कारणे, दुष्परिणाम, उपचार, टाळण्याचे उपाय, आहार तक्ता”\nPingback: (ब्लॅक फंगस) म्युकोरमायकोसिसचा डायबेटिस असलेल्या कोरोना रूग्नाला धोका का आहे\nPingback: मधुमेह म्हणजे काय\nमासिक पाळी येण्यासाठी कोणत्या गोळ्या खाव्या मासिक पाळी येण्याच्या गोळ्या कोणत्या\nवास्तुशास्त्रानुसार जिना: दिशा, पायऱ्यांची संख्या, माहिती, उपाय, फायदे, तोटे | Vastushastra Nusar Gharacha Jina Kuthe Asava\nवास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा | Vastu Shastra Nusar Gharacha Darvaja kasa asava\nडिमॅट अकाउंट म्हणजे काय, कसे खोलावे, प्���कार, फायदे, | Demat Account all Information in Marathi\nजाणून घ्या, डिलिव्हरी नंतर पाळी कधी येते | बाळंतपणानंतर नंतर पाळी कधी येते\n10+ लघवी पिवळी होण्याची कारणे आणि लघवी चा कलर चार्ट| Causes Of Yellow Urine In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2023-02-04T05:21:43Z", "digest": "sha1:OSZP2KXOYWXRTBEL7XQEG3ITI4SORBJH", "length": 7414, "nlines": 103, "source_domain": "m4marathi.com", "title": "कामाचा ताण…….. – m4marathi", "raw_content": "\nआपल्या मित्रपरिवारात काही नोकरी करणारे मित्रही असतीलच. अशा मित्रांच्या तोंडून एक वाक्य हमखास कानी पडतं, ‘यार, माझ्याशिवाय तिथलं पानही हलत नाही. सर्व लोड माझ्यावरच असतो बाकीचे नुसतेच बसून असतात.’ मात्र ‘हे कितपत खरं आहे बाकीचे नुसतेच बसून असतात.’ मात्र ‘हे कितपत खरं आहे’ हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय’ हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय ‘आपल्याला काय त्याचं’ असं वाटून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र आपला मित्र असल्या सबबी सांगून मित्रपरिवारातील काही सुख-दुःखाच्या क्षणांना नक्कीच मुकत असतो हे मात्र खरं अशा मित्राला मनोमन असंच वाटत राहतं की, त्याचे सर्व वरिष्ठ सगळी कामे त्याच्यावरच सोपवितात. सगळा कामाचा प्रेशर त्याच्यावरच येतो. असा मित्र ह्याच भ्रमात राहिल्याने काही महत्वाच्या कौटुंबिक क्षणांनाही त्याला मुकावे लागते.\nनोकरी करणाऱ्या बहुतेक लोकांची हीच अवस्था असते. मात्र, ह्यात काही फारसे तथ्य असते असे नाही हे पडताळून पहायचे झाल्यास अशा मित्राला काहीतरी आकस्मिक अथवा महत्वाचं कारण सांगून किमान आठवडाभर रजा घेण्याचा सल्ला द्या. त्याने खरोखर असे केल्यास, रजेच्या दिवसात स्वतःहून ऑफिसातील सहकाऱ्यांशी संपर्क साधणे बंद करावे आणि ऑफिस परिसरात जाणेही टाळावे असा दंडक आखून द्या. मित्र गैरहजर असतांनाही ऑफिसमधील सुरळीत चाललेली कामे पाहून त्याचा स्वतःवरील कामाच्या ताणाबद्दल असलेला गैरसमज दूर होईल. खरोखरच त्याच्यावर असा ताण असल्यास त्याच्या गैरहजेरीत त्याचे काम इतरांनी वाटून घेतल्याने त्यांनाही कामाची सवय लागेल आणि आपल्या मित्रावरील कामाचा ताण कमी होईल. असे झाल्याने तो मित्र आपल्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात सहजगत्या वावरतांना दिसेल. निष्कारण कामाचा ताण ओढवून घेतल्याने आरोग्यविषयक तक्रारीही डोके वर काढतात. त्यातूनही आपल्या मि��्राची सुटका होईल.\nबघा असे करून, जमतंय का ते\nविवाह संस्था आणि आपण…\nकरिअर – कंटेंट रायटिंग\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekolhapur.in/2022/12/Mamta%20Banerjee.html", "date_download": "2023-02-04T06:11:46Z", "digest": "sha1:U5MZLPUGGQKNLMPZKX2BSSI4DBHCJ3VL", "length": 4487, "nlines": 28, "source_domain": "www.ekolhapur.in", "title": "मोदींच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींचा स्टेजवर बसण्यास नकार; कारण...", "raw_content": "\nमोदींच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींचा स्टेजवर बसण्यास नकार; कारण...\nकोलकाता :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या व्यासपीठावरून न्यू जलपाईगुडीसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते, त्या व्यासपीठावर बसण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी हावडा स्थानकावरील कार्यक्रमात विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल माध्यमातून उपस्थित होते.रेल्वे स्थानकावरील गर्दीतील एका गटाने जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे बॅनर्जी नाराज झाल्या होत्या. त्यानंतर रेल मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यपाल सी. वी. आनंद बोस यांनी ममता यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे ममता व्यासपीठासमोर ठेवलेल्या खुर्चीवरच बसून होत्या.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ईशान्येकडील प्रवेशद्वार असलेल्या हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला डिजिटली हिरवा झेंडा दाखवला . तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.पंतप्रधान यांच्या मातोश्रींचे आज निधन झालं. त्यामुळे मोदींना आजचा कोलकाता दौरा रद्दा करावा लागला. आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावल्यानंतर मोदींनी थेट गांधीनगर राजभवन गाठलं आणि व्हीसीच्या माध्यमातून कोलकाता येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना १६ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार\nअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम\n२०-२० वर्ल्ड कप संघात एक गोलंदाजाची जागा रिक्त : विराट कोहलीनं केलं स्पष्ट चित��र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokshahi.com/lokshahi-ent/bigg-boss-fame-mahak-chahals-health-deteriorated-four-days-on-ventilator", "date_download": "2023-02-04T06:21:02Z", "digest": "sha1:PMN456Q65GAL7QCVHQY6HNRZBTP6YMEG", "length": 3195, "nlines": 38, "source_domain": "www.lokshahi.com", "title": "'बिग बॉस' फेम महक चहलची बिघडली तब्येत; चार दिवस व्हेंटिलेटरवर", "raw_content": "\n'बिग बॉस' फेम महक चहलची बिघडली तब्येत; चार दिवस व्हेंटिलेटरवर\n''नागिन ६' फेम अभिनेत्री महक चहल गेल्या 4 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.\n'नागिन ६' फेम अभिनेत्री महक चहल गेल्या 4 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. तिची तब्येत इतकी खालावली की, तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आता तिची तब्येत पहिल्यापेक्षा ठीक आहे पण तरीही तिची ऑक्सिजनची पातळी वर-खाली होत आहे.\nमहक चहल 3 ते 4 दिवस आयसीयूमध्ये होती. तिला ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते. 2 जानेवारीला अचानक महकच्या छातीत दुखायला लागले. तिला श्वासही घेता येत नव्हता. त्यामुळे तिला लगेच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आता तिच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे,\nRRR ने 'गोल्डन ग्लोब' मध्ये इतिहास रचला, 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला पुरस्कार\nमहक चहल ही 'बिग बॉस 5' आणि 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोजमधून तिला पाहिलं आहे. सध्या महक 'नागिन 6'मध्ये काम करत असून या शोमध्ये ती महत्त्वाची भुमिका साकारते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/aurangabad/", "date_download": "2023-02-04T05:07:26Z", "digest": "sha1:4CJO3Q6YETVU32NXCLRK2T5GTWNVLS4U", "length": 16672, "nlines": 221, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Fire breaks out at a plastic company in Aurangabad", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nबाप जैसा बेटा.., ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाची खैरेंवर टीका\nठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून...\nमविआ सरकारमध्ये पैसे घेऊन बदल्या चंद्रकांत खैरेंच्या मुलाच्या कथित ‘ऑडिओ बॉम्ब’ने खळबळ\nमहसूल विभाग आणि वन विभागाने लॉकडाऊन काळात केलेल्या मुदतपूर्व बदल्या बऱ्याच गाजल्या. ‘पोस्टिंग’ राजकारणाबाबत राज्यभर आश्चर्य व्यक्त करण्यात...\nवाडा-गढी हलत नसली, तरी..; संभाजी पाटील-निलंगेकरांची देशमुखांवर टीका\nविधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे मराठवाड्यातील द��न नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत....\nफडणवीसांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो गायब, राजकीय चर्चांना उधाण\nमागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nठाकरे-शिंदे गटात प्रतिष्ठेची लढाई; रामकथेला हळदीकुंकूने प्रत्युत्तर\nऔरंगाबाद - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठिकठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. शिंदेच्या...\nऔरंगाबादमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग, घटनास्थळी ५ बंब दाखल\nऔरंगाबादमध्ये एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आग वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील चटईच्या कारखान्याला लागली आहे. या...\n‘नजर महानगर’ची : नायलॉन मांजा विक्रेत्यांचा जाच, नागरिकांना फास\nआपलं महानगर चमू l नाशिक नायलॉन मांजामुळे काही वर्षांपासून शेकडो नाशिककरांसह प्राणी, पक्षीही जखमी झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यात काहींचा मृत्यूही झाल्याची उदाहरणे...\nमुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात ५ जण बुडाले; दोघांचा मृत्यू\nरायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात ५ विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची शालेय सहल...\nऔरंगाबादेत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा\nऔरंगाबादमध्ये तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात 700 जणांना विषबाधा झाल्याची...\nबायकोला शिट्या मारतो म्हणून केला थेट खून; बिबट्याच्या हल्ल्याची पसरवली अफवा\nसिल्लोड : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला शेतात गव्हाला पाणी भरण्यास व मटण पार्टीस जाणाऱ्या एका २८ तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक कडक निर्बंध; हे आहेत नवीन नियम\nऔरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात नुकतीच सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत व���द्यापीठ कॅम्पसच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्वपूर्ण आणि कडक नियम...\nकोतवाल असलेल्या तिसर्‍या पत्नीच्या अपघाताचा डाव; अखेर लिपिक पती अडकला कचाट्यात\nभोकरदन : तालुक्यातील कुंभारी शिवारात रविवार रोजी तिसर्‍या पत्नीचा काटा काढण्यासाठी टँकर चालकासोबत मिळून अनोखी शक्कल लढवली. अपघातात पत्नीचा खून केल्याचा बनाव केला, पण...\nऔरंगाबादसह मराठवाड्यातील चार जागांवर भाजपाचे लक्ष; भागवत कराडांची माहिती\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता जे. पी. नड्डा यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे....\nबहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणाची भावाकडून हत्या, भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार\nऔरंगाबाद - राज्यात ऑनर किलिंगच्या (Honor Killing) घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी बहिणीने पळून जाऊन...\nऔरंगाबाद जीएसटी विभागाच्या कारवाईत कोट्यवधींच्या बनावट बिलांचा घोटाळा उघड\nराज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलांचा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000...\n‘या’ शहरात आजपासून १९ रिक्षा संघटनेच्यावतीने बेमुदत बंद\nपुण्यातील रिक्षा चालकांच्या बेमुदत बंदच्या आंदोलनानंतर आता औरंगाबादमधील रिक्षा चालकांनी बेमुदत बंदाची हाक दिली आहे. रिक्षा मीटर कॅलीब्रेशनसाठी तीस दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे....\n १५ दिवसांत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई; कृषीमंत्री सत्तारांची घोषणा\nनाशिक : राज्यातील शेतकरी अनेक संकटावर मात करीत वाटचाल करीत असताना राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येत आहे, यंदा अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ...\n123...10चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nकरण जोहर आणि इतर कलाकार बिग बॉस 16च्या सेटवर\nअनुपम खेर इतर कलाकारांसोबत बिग बॉस 16 च्या सेटवर\nदीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट\nPhoto : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न\nPhoto : राणीबागेत रंगीबेरंगी फुले, देशी-विदेशी रोपट्यांचे प्रदर्शन\nPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक\nUnion budget 2023 : निर्मला सीतारामन यांच्या 10 ते 2000 नोटांच्या...\nPhoto : अभिनेत्री वनिता खरातच्या हातावर रंगली मेहंदी\nPhoto : भूमी पेडणेकरच��� ग्लॅमरस लूक चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punekarnewsmarathi.in/inauguration-of-biogas-project-by-divisional-commissioner-saurabh-rao/", "date_download": "2023-02-04T05:58:12Z", "digest": "sha1:VU63OJZUI7XRINUYLGBTW5ZI6G5WC7FY", "length": 9170, "nlines": 103, "source_domain": "www.punekarnewsmarathi.in", "title": "विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन – पुणेकर न्यूज", "raw_content": "\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन\nपुणे, 25 जानेवारी 2023: विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोंदार्डे, रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, सह आयुक्त पूनम मेहता उपस्थित होत्या.\nविभागीय आयुक्त राव म्हणाले, हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने उपयुक्त आहे. यामध्ये दररोज १०० किलो कचरा जिरवला जाणार आहे. आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपहारगृहातील ओला कचरा या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरला जाणार असून ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरितीने होणार आहे.\nते पुढे म्हणाले, विभागीय आयुक्त कार्यालय, कष्टकरी पंचायत व वायू कंपनीच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून असे प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद आदी ठिकाणी कार्यान्वित करावेत. तसेच पुणे विभागातील अन्य सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी कायालयातही प्रकल्प सुरु करावा, असे सांगून प्रकल्प राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या जातील याकडे लक्ष द्यावे. तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री. राव यांनी दिल्या.\nयावेळी आयुक्त ���ाव यांनी प्रकल्पाची पाहणी करुन माहिती घेतली.\nPrevious पुणे: ‘शंभरावं स्थळ’ला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद\nNext 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत भारताच्या कारमान कौर थंडी व अंकिता रैना यांच्यात लढत\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\nपुणे विद्यापीठातील प्राध्यापक सदानंद भोसले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन\nपुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन\nविधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे\nचित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद\nप्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/16-fad-recruitment/", "date_download": "2023-02-04T05:41:51Z", "digest": "sha1:BPMXJVBA3RHEMRKQ6RA37G6XHUSH5VSG", "length": 11352, "nlines": 127, "source_domain": "majhinaukri.in", "title": "16 Field Ammunition Depot- 16 FAD Recruitment 2018 - indianarmy.nic.in", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुर��्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nHome » Central Government » (FAD) 16 फील्ड अॅम्युनिशन डेपोत विविध पदांची भरती\n(FAD) 16 फील्ड अॅम्युनिशन डेपोत विविध पदांची भरती\nजाहिरात क्र.: 001/16 FAD\nकनिष्ठ विभाग लिपिक (LDC): 07 जागा\nपद क्र.1: 12 वी उत्तीर्ण\nपद क्र.2: i) 10 वी उत्तीर्ण ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg.\nवयाची अट: 15 मार्च 2018 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2018\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(BSF) सीमा सुरक्षा दलात 26 जागांसाठी भरती\n(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 522 जागांसाठी भरती\n(IPRC) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा]\n(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 [150 जागा]\n(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई येथे 60 जागांसाठी भरती\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती\n(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत 30 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा नि��ाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-27-may-2021/", "date_download": "2023-02-04T06:18:01Z", "digest": "sha1:R6CBAOSADNNSZL7GJ7CQF66N4B2RTEAA", "length": 14321, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 27 May 2021 - Chalu Ghadamodi 27 May 2021", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nपुणे वायु गुणवत्तेत उत्सर्जनाच्या विविध स्त्रोतांचे योगदान समजून घेण्यासाठी अत्यंत उत्सुक असलेला पुणे उत्सर्जन यादी अहवाल एसपीपीयूचे कुलगुरू प्रा. नितीन काळमारकर यांनी जाहीर केला.\nअँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी शेजारच्या डोमिनिकाला भारताचा फरारी उद्योजक मेहुल चोकसी थेट भारताकडे देण्यास सांगितले.\nनेपाळचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी प्रतिनिधी सभागृह विसर्जित केले आणि 12 आणि 19 नोव्हेंबरला मध्यावधी मतदान जाहीर केले.\nसंरक्षणमंत्री, राजनाथ सिंह यांनी ‘सेवा ई-आरोग्य सहाय्य आणि दूरध्वनी’ (SeHAT) ओपीडी पोर्टल सुरू केले आहे.\nभारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्यकुमार सेन यांना स्पेनचे अव्वल प��रस्कार असलेल्या सामाजिक विज्ञान वर्गात “प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस पुरस्कार” देण्यात आला.\nकेंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते 27 मे, 2021 रोजी आयुष क्लिनिकल केस रेपॉजिटरी पोर्टल सुरू होईल. पोर्टलबरोबर आयुष संजीवनी ॲपची तिसरी आवृत्तीही बाजारात आणली जाईल.\nहरियाणाचे राज्यपाल एस एन आर्य यांनी हरियाणाच्या पुनर्प्राप्तीची हानी व मालमत्ता विधेयकास मान्यता दिली.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), गुवाहाटी यांनी स्मार्ट विंडो मटेरियल विकसित केले आहे ज्यामुळे आपोआप इमारतींचे हवामान नियंत्रित होऊ शकते.\nसंयुक्त राष्ट्र संघटनेने इशारा दिला आहे की, “तातडीने मदत न दिल्यास टिग्रे प्रदेशात दुष्काळाचा धोका आहे.” यूएनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथिओपिया तिग्री प्रदेशात दुष्काळ टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.\nलक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांना केंद्रशासित प्रदेशातील लोकांनी आणि राजकारण्यांनी अलिकडच्या काळात त्यांनी तयार केलेल्या धोरणांविषयी विरोध केला जात आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2023-02-04T05:58:46Z", "digest": "sha1:DTODXAVSCNPWOKKYIZUL6CTU7IMZ7B6U", "length": 4326, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:व्रतवैकल्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण २७ पैकी खालील २७ पाने या वर्गात आहेत.\nहिंदू धर्म उपासना पद्धती\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी २२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/coronas-new-strain-found-in-andhra-pradesh-fifteen-times-more-dangerous-will-increase-deaths-44845/", "date_download": "2023-02-04T06:30:03Z", "digest": "sha1:IWHIWUSFIXKH5REDJAU6VLHNMG7JSGLW", "length": 19177, "nlines": 150, "source_domain": "thefocusindia.com", "title": "The Focus India Leading News Portal For Latest Daily Updates", "raw_content": "\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nHome » भारत माझा देश\nआंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, पंधरा पट धोकादायक, मृत्यूंचे प्रमाण वाढणार\nआंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन आणि एन440के असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी चे शास्त्रज्ञ म्हणतात की हे सध्याच्या व्हायरसपेक्षा हा स्ट्रेन 15 पट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.Corona’s new strain found in Andhra Pradesh, fifteen times more dangerous, will increase deaths\nहैैद्राबाद : आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन आणि एन440के असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी चे शास्त्रज्ञ म्हणतात की हे सध्याच्या व्हायरसपेक्षा हा स्ट्रेन 15 पट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.\nया स्ट्रेनने संक्रमित रूग्ण 3-4 दिवसात हायपोक्सिया किंवा डिस्पेनियाला बळी पडतात. याचा अर्थ असा आहे की रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत श्वास जाणे थांबते. जर योग्य वेळी उपचार आणि आॅक्सिजन सपोर्ट मिळाला नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो. सध्या भारतात यामुळेच बहुतेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत.\nआंध्र प्रदेशात चीनी व्हायरसविरुध्द असाही लढा, एन ९५ मास्क मागितल्याने डॉक्टरला ठरविले वेडे\nआंध्रप्रदेशातील कुर्नुल येथे प्रथम या स्ट्रेनची ओळख पटली. हा सामान्य लोकांमध्ये खूप लवकर पसरतो. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे चांगली प्रतिकारशक्ती असलेले लोक देखील या विषाणूसमोर अपयशी ठरत आहेत. ज्याची प्रतिकारशक्ती मजबूत आहे अशा लोकांनासुद्धा या विषाणूची बाधा होते. या नवीन स्ट्रेनमुळे लोकांच्या शरीरात सायटोकीन स्टॉर्मची समस्या येते.\nशास्त्रज्ञांनुसार हा स्ट्रेन तरूण आणि मुलांसाठी जास्त धोकादायक आहे. जर वेळेत या स्ट्रेनची साखळी तुटली नाही तर कोरोनाची ही दुसरी लाट आणखी भयानक बनू शकते. हा सध्याचा स्ट्रेन इ1617 आणि इ117 पेक्षा अधिक धोकादायक आहे.\nदक्षिण भारतात हा व्हायरस आपले पाय पसरत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दक्षिण भारतात इ.1, इ.1.1.7, इ.1.351,इ.1.617 आणि इ.1.36 या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळत आहेत.\nदेशात इ.1.1.7 या व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र आता समोर आलेला विषाणू सर्वाधिक घातक असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणं गरजेचं आहे.\nदिलासादायक, देशात रेमडेसिवीरचे उत्पादन झाले तिप्पट\nईस्त्राएलकडून कृतज्ञतेने मदत, भारताला जीवरक्षक उपकरण\nरिलायन्सला ३५ टक्के नफा झाल्याने कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस\nलक्षात ठेवा, तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यमंत्री आणि नेत्यांना दिल्लीत यावे लागते, भाजपा खासदाराचा संतप्त इशारा\nउत्तर प्रदेशात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत लस, योगी आदित्यनाथांचा निर्णय\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह\nमोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो\nमंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\nभारतातले बँकिंग क्षेत्र स्थिर; अर्थमंत्री सीतारामन यांच्या पाठोपाठ रिझर्व्ह बँकेचाही खुलासा\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\nमोदी सरकारचा दिलासा; 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये दराने सर्वत्र मिळणार गव्हाचे पीठ\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nअदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nIIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा\nपेगासस ते हिंडेनबर्ग : काँग्रेस सह विरोधकांना विदेशी संस्थांचाच आधार का घ्यावा लागतो\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुमच्या सूचनांवर आधारित; फडणवीसांनी मागविल्या जनतेच्या सूचना\nआर्थिक शिस्तीतून तुटीला लगाम, वाढीची संधी; आनंद महिंद्रांकडून मोदी सरकारच्या बजेटचे कौतुक; वाचा त्यांच्याच शब्दांत\nमहाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही\nज्येष्ठांना आधार कार्डावरही करता येईल एसटीने प्रवास; स्मार्ट कार्ड योजना गुंडाळली\nदिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती\n7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 % चा फरक शक्य\n१९९१ च्या आर्थिक संकटातून मनमोहन सिंहांनी नव्हे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व्यंकटरमण यांनी तारले; डॉ. नरेंद्र जाधव यांचा खुलासा\nमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीची दुखरी नस; 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूकच; अजितदादांचा थेट पवारांवर निशाणा\nAdani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा\nसत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी; डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा\nविधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा\nएनसीसी छात्रांची शिष्यवृत्ती 18 लाखांवरुन थेट 1 कोटींवर; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय\nदिल पे मत ले यार…\nपाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी\nWorld cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत\nIRCTC चे चारधाम यात्रा पॅकेज; करा 51000 रूपयांत 10 धार्मिक स्थळांचे दर्शन 4 February 2023\nमहाराष्ट्रात रविवार गारेगार, तापमानात घट; थंडीची लाट वाढणार\nकाँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात शिक्षा; राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द; पवारांना धक्का\nकौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी\n‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)\nशिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://departmentalinquirymarathi.blogspot.com/2015/06/blog-post.html", "date_download": "2023-02-04T06:15:45Z", "digest": "sha1:AP2O3M7LLR325OY4LP5BX2DK4B72YRGD", "length": 11866, "nlines": 154, "source_domain": "departmentalinquirymarathi.blogspot.com", "title": "विभागीय चौकशी: राज्य शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत", "raw_content": "\nविभागीय चौकशीसंदर्भातील सर्वकष व अद्ययावत माहिती आणि शंका-निरसन असा संगम साधणारे लोकाभिमुख दालन.\nइंग्रजीमधील याच विषयावरील सर्वंकष व अद्ययावत माहितीसाठी येथे क्लीक करा - Departmental Inquiry\nआजचा सुविचार २९ जून २०२०\nभावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्��िळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.\nराज्य शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत\nराज्य शासकीय अधिकारी / कर्मचा-यांना देय असणा-या स्वग्राम व रजा प्रवास सवलत व महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत यासंदर्भातील तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव बरेच शासनाच्या विचारार्थ होता.यासंदर्भात शासनाने या संदर्भातील तरतुदीमध्ये महत्वाच्या सुधारणा केल्या असून याबतीत्त वित्त विभागाने १०जुन २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.सदर शासन निर्णय या ब्लॉगवर \" नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय \" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १६१ वर उपलब्ध करून देनेत आलेले आहे. संबंधितांनी ते जरूर तर डाऊनलोड करून घ्यावे.\nभाप्रसे अधिकारी (निवृत्त);माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण;\nराजपत्रित अधिकारी व विभागप्रमुख यांचेसाठी हस्तपुस्तिका\nमंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका\nचौकशी अधिकारी व शिस्तभंग विषयक अधिकारी यांचेसाठी पुस्तिका (केंद्रीय कर्मचारी)\nराज्य शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना देय असलेल्या रज...\nनवीन व्हिडीओ चॅनेल \"कर्मचारी मित्र\"\nकर्मचारी मित्र या नवीन व्हिडीओ चॅनेलला भेट दिलीत का नसल्यास \" कर्मचारी मित्र\" येथे क्लिक करा व भेट द्या आणि चॅनेलला subscribe करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडीओ टाकल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येईल .धन्यवाद\nनुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय\nमहत्वाची नवी परिपत्रके व शासन निर्णय\nशिस्तभंग विषयक कार्यवाही - सादरीकरणे\nनुकतेच व अत्यंत महत्वाचे\nशासन निर्णय, परिपत्रके ,ज्ञापन वगैरे\nकलम ३०९, ३१० व ३११\nदोषारोपपत्र कसे तयार करावे\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\n१) महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९( १ जानेवारी २०१७ पर्यंत सुधारित)\n२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, १-८-२०१७ पर्यंत सुधारित\n३) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ - वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा\n३अ) नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणा ( १०-०६-२०१० नंतर )\n४)महाराष्ट्र नागरी सेवा (निलंबन ,बडतर्फी,सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) (नियम ६६ ते ७६ )\n५) शिक्षा म्हणून निवृतीवेतन रोखणे / काढून घेणे (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृतीवेतन ) नियम १९८२, नियम २६ व २७ )\n१) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,\nसंभाव्य प्रश्न व उत्तरे\nविभागीय चौकशी --न्यायालयीन निर्णय\n१) विभागीय चौकशी नियम पुस्तिका चौथी आवृत्ती १९९१\n2) शिस्तभंगविषयक प्राधिकारी, चौकशी अधिकारी, सादरकर्ता अधिकारी, बचाव सहाय्यक व अपीलीय अधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना\n3) महत्त्वाचे शासन निर्णय / परिपत्रके\n४) निवृतीवेतनाचे कागदपत्र तयार करणे - महालेखाकार,मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचना\n५) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिबुनल्स ॲक्ट १९८५\n६) कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद -विविध साहित्य\n७) निवृत्ती वेतनधारक व विभागीय चौकशी\n८) अखिल भारतीय सेवेतील पदोन्नतीसाठी नवी पध्दती\n९) व्हिसल ब्लोअर कायदा २०११\n१०) लैंगिक छळवाद - चौकशीची कार्यपध्दती\nकर्मचा-यासाठी इतर उपयुक्त ब्लॉग व लिंक्स\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४\nमहाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ ( १-१२-२०११ पर्यंत सुधारित )\nउन्नत व प्रगत गट- क्रिमिलेअर\n१) उच्च व उन्नत गट-क्रिमिलेअर -सर्वंकष सूचना- शा.नि.२५ मार्च २०१३\n२) उच्च व उन्नत गट क्रिमी लेअर उत्पन्न मर्यादा -६ लाख शा.नि.२४-जून २०१३\n३) उच्च व उन्नत गट- निकष - यशोमंथन मधील लेख\nशासकीय सेवेत महिलांसाठी आरक्षण\n१) शासकीय सेवेत महिलांना ३०% आरक्षण , शा. नि. २५-५-२००१\n२) शासकीय सेवेत महिलांसाठी आरक्षण , शा.नि. १५-१२-२०१७\nमी संपादित केलेली पुस्तके\nमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम- १९७९-तृतीय आवृत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://daryafirasti.com/tag/shahu-maharaj/", "date_download": "2023-02-04T04:59:24Z", "digest": "sha1:K3DMXBPFLJBAZG5MTOTXLWLLP5T2ZUUH", "length": 7630, "nlines": 98, "source_domain": "daryafirasti.com", "title": "shahu maharaj | Darya Firasti", "raw_content": "\nमराठेशाहीच्या इतिहासातील एक मोठे नाव म्हणजे सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट पेशवे. १६६२ साली श्रीवर्धन येथे जन्म घेऊन कोकणात देशमुखी करणारे बाळाजी आपल्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून देशावर आले आणि मराठेशाहीच्या विस्ताराचा पाया भक्कम करण्यात मोठी कामगिरी त्यांनी बजावली. त्यांनी १७१३ ते १७२० छत्रपती शाहू महाराजांचे पेशवेपद भूषवले आणि मुघल आक्रमणातून सावरलेल्या मराठा संघराज्याला पुढची दिशा आखून दिली. श्रीवर्धन शहरात जिथं ��्यांचा वाडा होता त्या ठिकाणी आता ब्रॉन्झ धातूचा सुंदर पुतळा उभारून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. महादजी विसाजी भट […]\n Select Category मराठी (140) ऐतिहासिक (1) कोकणातील दुर्ग (39) कोकणातील नद्या (9) कोकणातील व्यक्तिमत्वे (1) खोदीव लेणी (6) ग्रामकथा (2) चर्च (2) जागतिक वारसा स्थळ (2) जिल्हा ठाणे (2) जिल्हा मुंबई (9) जिल्हा रत्नागिरी (62) जिल्हा रायगड (41) जिल्हा सिंधुदुर्ग (19) ज्यू सिनॅगॉग (1) दीपगृहे (1) पुरातत्व वारसा (13) फोटोकथा (1) मंदिरे (45) इतर देवालये (1) गणपती मंदिरे (5) देवीची मंदिरे (5) विष्णू मंदिरे (11) शिवालये (23) मशिदी (3) विश्व वारसा (1) शिल्पकला (7) संकीर्ण (8) संग्रहालये (5) समुद्रकिनारे (13) English (1) World Heritage (2)\nग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची\nEnglish World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग ज्यू सिनॅगॉग देवीची मंदिरे पुरातत्व वारसा फोटोकथा मंदिरे मराठी मशिदी विश्व वारसा विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://m4marathi.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2023-02-04T06:18:34Z", "digest": "sha1:7HNKY6WPPJMFZGDRCA77FV7FSGVVOXKX", "length": 11380, "nlines": 115, "source_domain": "m4marathi.com", "title": "निमगिरी – m4marathi", "raw_content": "\nसह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगअनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्‍याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी आणि हनुमंतगड हे किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या कातळात खोदलेल्या पायर्‍या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.\nनिमगिरी आणि हनुमंतगड हे दोन जोड किल्ले एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात.\nनिमगिरीची माहिती साईटवर दिलेली आहे.\nनिमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदानातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. टॉवरच्या वरच्या टप्प्यावर चढुन गे���्यावर शेतजमिनीचे तुकडे आहेत. या टप्प्यावर पायवाट सोडून डाव्या बाजूला गेल्यावर उघड्यावर असलेली एक सुंदर मुर्ती आणि मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्याच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाक आहे. पुन्हा पायवाटेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला झाडीत लपलेली गणपतीची मुर्ती, पिंड आणि नंदी पाहायला मिळतो. थोडे पुढे चढुन गेल्यावर एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आहे. समोरच एक समाधीचा दगड आहे. त्यावर शिल्प कोरलेल आहे. पुढे थोड्याच अंतरावर ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्यातील काही वीरगळींवर शिलालेख कोरलेले आहेत.\nवीरगळी पाहून खिंडीच्या दिशेने अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. या गुहा टेहळणीसाठी बनवलेल्या आहेत. इथून कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आहे. पण पायर्‍या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक पायवाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे.\nडाव्या बाजूला असलेल्या डोंगरावर चढतांना मधेच कातळ कोरीव या पायर्‍या लागतात. खिंडीतून १० मिनिटात हनुमंतगडाच्या गडमाथ्यावर पोहोचता येते. हनुमंतगडाचे प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूचे बुरुज शाबुत आहेत. पण प्रवेशव्दार कमानी पर्यंत मातीत गाडलेले आहे. प्रवेशव्दारा वरील व्दारशिल्प ओळखण्या पलिकडे झिजलेल आहे. प्रवेशव्दार पाहुन प्रवेशव्दारा मागील टेकडी न चढता उजव्या बाजूला तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर एक भव्य टाक पाहायला मिळत. टाक पाहून टेकडी चढुन गेल्यावर उध्वस्त घरांचे अवशेष दिसतात. त्याचेच दगड वापरुन गडावर येणार्‍या गुराख्यांनी तात्पुरता निवारा उभारलेला आहे. उध्वस्त वास्तू पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला पठार आहे. त्या पठारावर तीन पाण्यची टाकी आहेत. ती पाहून प्रवेशव्दाराकडे येतांना वाड्याच्या खालच्या बाजूला एक सुकलेल टाक दिसते. ते पाहून दरवाजापाशी परत आल्यवर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडावरून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास ला���तो.\nकिल्ला उतरतांना वीरगळींपाशी येउन उजव्या बाजूस चालत गेल्यावर काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागे २ वीरगळी आहेत.\nकाळुबाई मंदिरात १०, निमगिरी किल्ल्यावर गुहेत ६ लोक राहू शकतात.\nनिमगिरीवर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-september-2020/", "date_download": "2023-02-04T05:51:29Z", "digest": "sha1:TRDFBOZT6OJ6WBG6GJQ2V7DRFT5LHAGR", "length": 13337, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 09 September 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा] (SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती (UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 [1105 जागा] (MAHA TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी भरती (India Post) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक चाचणी प्रवेशपत्र (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 जागांसाठी भरती (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दलात 326 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'अग्निशामक' पदाच्या 910 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती SSC - GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2023 | प्रवेशपत्र | निकाल\nअटॅकपासून शिक्षणाचे संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन 9 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.\nफ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली देशाच्या अधिकृत दौर्‍यावर असतील.\nपरराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर 9 आणि 10 सप्टेंबर रोजी मॉस्को येथे शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या बैठकीस उपस्थित आहेत.\nदेशातील दुसरी आणि दक्षिण भारताची पहिली किसान ट्रेन ध्वजा���कित केली.\nभारत आणि अंगोला यांनी प्रथम संयुक्त आयोग बैठक घेतली.\nहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नवीन शैक्षणिक सत्रासाठी सरकारी अनुदानित आणि सेल्फ-फायनान्स कॉलेजांमध्ये पदवीधर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले.\nभारत-एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) दिल्ली-मेरठ रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) कॉरिडॉरसाठी 500 दशलक्ष यूएस डॉलर कर्जावर स्वाक्षरी केली.\nबँक ऑफ इंडियाने (समन्वयक व्हिसा डेबिट कार्ड) श्रीमंत / उच्च निव्वळ किमतीच्या व्यक्तींसाठी सरासरी तिमाही शिल्लक ₹10 लाख आणि त्याहून अधिक रक्कम राखली आहे.\nउत्तराखंडमधील दोन खेड्यांतील नागरिकांना संस्कृत शिकवण्याच्या पथदर्शी कार्यक्रमात महत्त्वपूर्ण प्रगती लक्षात घेतल्यानंतर राज्य सरकारने अधिकाऱ्यांना राज्यभरात ‘संस्कृत हरभरे’ विकसित करण्यास मान्यता दिली.\nआंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये तेलगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरीला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukri) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती\n» (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती\n» (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती\n» (MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]\n» (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2023 [Updated]\n» (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती परीक्षा\n» (Police Bharti) महाराष्ट्र पोलीस भरती 2022- शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र\n» (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» (SBI) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती- पूर्व परीक्षा निकाल\n» RRC रेल्वे ग्रुप-D Level-I निकाल \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» म्हाडा परीक्षा प्रवेशपत्र\n» SSC मार्च 2022 वेळापत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2023-02-04T06:01:47Z", "digest": "sha1:M7L6X6PGPVJ2N4NHDVSHKPQ4PWYT2G6X", "length": 6195, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १२२० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स.चे १२२० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: ११९० चे १२०० चे १२१० चे १२२० चे १२३० चे १२४० चे १२५० चे\nवर्षे: १२२० १२२१ १२२२ १२२३ १२२४\n१२२५ १२२६ १२२७ १२२८ १२२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\nइ.स. १२२०‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२१‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२२‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२३‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२४‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२५‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२६‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२७‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२८‎ (२ क, १ प)\nइ.स. १२२९‎ (२ क, १ प)\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील जन्म‎ (८ क)\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील मृत्यू‎ (८ क)\n\"इ.स.चे १२२० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२२० चे दशक\nइ.स.च्या १३ व्या शतकातील दशके\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२३ रोजी २०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24560/", "date_download": "2023-02-04T04:52:37Z", "digest": "sha1:DC6OEFDNB4NAM4NGFCNBTQ3BGMXMKDRU", "length": 22095, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "इनॉसिटॉले – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखं��� : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nइनॉसिटॉले : ही हेक्झा-हायड्रॉक्सीसायक्लोहेक्झेने (सहा OH गट असलेली व वलयासारखी बंदिस्त संरचना असलेली कार्बनी संयुगे) होत.सूत्र C6H12O6. ह्यांचे नऊ त्रिमितीय समघटक (ज्यांच्यातील रेणूंची संरचना अगदी एकसारखी असते, पण त्यांच्यातील अणूंची अवकाशातील मांडणी मात्र वेगवेगळ्या प्रकारांची असते असे पदार्थ) संभवनीय आहेत परंतु आतापर्यंत फक्त पुढील चारच अलग करण्यात आले आहेत : डी. आणि एल-इनॉसिटॉल, मेसो-वा आय-इनॉसिटॉल आणि स्किलिटॉल ही सर्व निसर्गात मुक्त किंवा संयोगित (जोड स्वरूपात) सापडतात. ती पांढरे स्फटिकी घन पदार्थ असून पाण्यात सहज विरघळतात. मात्र अल्कोहॉलामध्ये फारच कमी प्रमाणात विरघळतात. त्यांची चव साखरेप्रमाणे गोड आहे. ही हेक्झोजाशी समघटक (अणू व रेणू यांची संख्या व प्रकार सारखे असलेली पण संरचना भिन्न असलेली संयुगे) आहेत.\nआय-इनॉसिटॉल : हाच समघटक निसर्गात सामान्यतः सापडतो. यास मायो-, मेसो- किंवा आय-इनॉसिटॉल म्हणतात. सामान्यतः इनॉसिटॉल म्हणून उल्लेख ह्याच समघटकाला उद्देशून असतो. त्याचा विन्यास (संरचना) शेजारी दिला आहे. त्याचा वितळबिंदू २२५° से. असून ते पाण्यात\nविरघळते. ते प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजंतू यांत सापडते. ब गटातील जीवनसत्त्वांपैकी ते एक आहे. प्राण्यांच्या ऊतकांतही (समान रचना व कार्य असणार्‍या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांतही) ते सापडते. ऊतकांमध्ये आढळणाऱ्या इनॉसिटॉलामध्ये, आहारातील पदार्थांद्वारे व जैव संश्लेषित म्हणजे सजीवांमध्ये तयार झालेल्या पदार्थाद्वारे निर्माण झालेल्या इनॉसिटॉलाचे प्रमाण अधिक असते. आतड्यातील सूक्ष्मजंतू त्याचे संश्लेषण करतात. तृणध्यान्यांमध्ये ते सर्वांत जास्त असते व आय-इनॉसिटॉलचे हेक्झाफॉस्फेट (फायटिक अम्‍ल) हे तृणधान्यांच्या बियांत सामान्यतः कॅल्शियम-मॅग्‍नेशियम लवणाच्या (फायटिनाच्या) स्वरूपात आढळते. पचनमार्गात स्रवणाऱ्या फायटेज या एंझाइमामुळे (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या संयुगामुळे) फायटिनापासून इनॉसिटॉल मुक्त होते. माणसाच्या ह्रदय, मेंदू, उदर, मूत्रपिंड, प्लीहा व यकृत या इंद्रियांच्या ऊतकांमध्ये इनॉसिटॉलाचे प्रमाण उतरत्या क्रमाने आढळते.\nमका भिजविलेल्या पाण्यात इनॉसिटॉल हे फायटिनाच्या रूपात असते. विरलेल्या चुन्याच्या निवळीचा गारा या पाण्यात, त्याचे ५ ते ७ pH [→ पीएच मूल्य ]येईपर्यंत टाकल्यावर, फायटिनाचा अवक्षेप (साका) मिळतो. तो गाळून व धुवून झाल्यावर त्याचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या साहाय्याने घटक सुटे करणे) १००° ते २००° सें. तापमान, दाब व २५% कॅल्शियम हायड्रॉक्साइड अथवा ६०% सल्फ्यूरिक अम्‍ल वापरून करतात. या विक्रियेत जी अकार्बनी फॉस्फेट तयार होतात, त्यांचा अवक्षेप करून ती निराळी केल्यावर आय-इनॉसिटॉलाचा जलीय विद्राव उरतो. सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेल्या) कार्बनाने रंग घालवून निर्वात पात्रात त्याचे प्रमाण वाढवितात. तापमान सावकाश कमी केले म्हणजे इनॉसिटॉलाचे स्फटिक मिळतात. ते केंद्रोत्सारणाने (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेने) निराळे करतात.\nसस्तन प्राण्यांच्या कोशिकांत इनॉसिटॉल फॉस्फोटाइडांचे जैव संश्लेषण होते. इनॉसिटॉल फॉस्फोटाइडे कोशिकांतील पार्यतेचे (कोशिका भित्तीतून पदार्थ आत वा बाहेर जाण्याच्या क्रियेचे) नियंत्रण करतात. कोशिकांच्या सजीवतेकरिता इनॉसिटॉलची आवश्यकता आहे. इनॉसिटॉल द��ल्याने काही विशिष्ट सस्तन प्राण्यांची चांगली वाढ झाली व केस गळणे कमी झाले असे आढळून आले. इनॉसिटॉलामुळे यकृतात वसा आणि ⇨ कोलेस्टेरॉल यांच्या संचयाला प्रतिबंध होतो असे दिसून आले आहे. ब गटातील जीवनसत्त्वांपैकी ते एक असल्यामुळे त्याचा इतर ब जीवनसत्त्वांच्या बरोबर तसेच अनेक जीवनसत्त्वे मिळून एकत्रित स्वरूपात तयार करण्यात येणाऱ्या औषधांत समावेश करण्यात येतो.\nडी–इनॉसिटॉल : वितळबिंदू २४७–२४८° से. पायनस लॅबेर्टिआना नावाच्या वनस्पतीत मोनोमिथिल ईथराच्या स्वरूपात आढळते. हायड्रीयोडिक अम्‍लाने मिथिलनिरास केल्यावर (मिथिल गट वेगळा करून) डी-इनॉसिटॉल मिळते.\nएल-इनॉसिटॉल : वितळबिंदू २४७° से. केब्रॅचो या वनस्पतीच्या सालीत आणि रबराच्या चिकात केब्राकिटॉल ह्या मोनोमिथिल ईथराच्या स्वरूपात सापडते. मिथिलनिरास केल्याने एल-इनॉसिटॉल मिळते. केब्राकिटॉल हे पांढरे स्फटिकी घन असून त्याचा वितळबिंदू १९०° से. आहे. एल-इनॉसिटॉलाचे आरशातील प्रतिबिंब डी-इनॉसिटॉल होय.\nरॅसेमिक डी-एल इनॉसिटॉल : वितळबिंदू २५३° से. डी- आणि एल-इनॉसिटॉल यांच्या सममिश्रणामुळे हा समघटक तयार होतो. ते ⇨हाडमोडीच्या मृदुफळात व ब्‍लॅकबेरीमध्ये आढळते.\nस्किलिटॉल : वितळबिंदू ३४९° से. हा चवथा समघटक होय. ते मुशी (डॉग फिश) नावाच्या माशाच्या अवयवांत व नारळाच्या झाडात तसेच इतरही काही वनस्पतींत सापडते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. ��ा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/career/icsi-cs-result-2022-online-checking-process-here-18-august-2022/", "date_download": "2023-02-04T06:37:46Z", "digest": "sha1:4IABBPJJGEVWWJ7BASIT67VL3HMXXLJI", "length": 27660, "nlines": 145, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "ICSI CS Result 2022 | सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या निकालाची तारीख जाहीर, निकाल असा तपासू शकाल | ICSI CS Result 2022 | सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या निकालाची तारीख जाहीर, निकाल असा तपासू शकाल | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nComfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा\nMarathi News » Career » ICSI CS Result 2022 | सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या निकालाची तारीख जाहीर, निकाल असा तपासू शकाल\nICSI CS Result 2022 | सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या निकालाची तारीख जाहीर, निकाल असा तपासू शकाल\nमहाराष्ट्रनाम���.कॉम | Updated: 6 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nICSI CS Result 2022 | इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (आयसीएसआय) सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. व्यावसायिक कार्यक्रम आणि कार्यकारी कार्यक्रम जून 2022 सत्रासाठी कंपनी सचिवांच्या परीक्षांचा निकाल 25 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल. अधिकृत सूचनेनुसार, व्यावसायिक कार्यक्रमाचा निकाल 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. त्याचबरोबर दुपारी दोन वाजता एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळ icsi.edu वर उपलब्ध असेल.\nअधिकृत घोषणेनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच इंडीव्हिज्वल उमेदवारांना विषयनिहाय क्रमांकासह वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे. आयसीएसआय icsi.edu अधिकृत संकेतस्थळावरून निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकारी कार्यक्रम परीक्षेच्या उमेदवारांना आपला ई-निकाल तत्काळ डाउनलोड करता येणार आहे. मात्र, व्यावसायिक कार्यक्रम परीक्षेच्या उमेदवारांसाठी निकालाची हार्ड कॉपी जाहीर करण्यात येणार आहे.\nजुलै 2021 सीएसईईटी निकालाची वैधता वाढवली :\nदरम्यान, आयसीएसआयने जाहीर केले आहे की जुलै 2021 सीएसईईटी निकालाची वैधता आता 20 जुलै ते 20 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. कोविड महामारीमुळे सीबीएसईने आपल्या 12 वीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जुलै २०२१ मध्ये सीएसईईटी घेतल्यानंतर इयत्ता 12 वी मध्ये प्रवेश घेतला होता त्यांना टर्म २ परीक्षेच्या विलंबित निकालामुळे एक वर्ष वाया जाईल.\nनिकाल कसा तपासायचा :\n* सर्वप्रथम उमेदवार icsi.edu अधिकृत संकेतस्थळावर जातात.\n* होम पेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.\n* मागितलेली माहिती प्रविष्ट करा आणि रोल नंबर इत्यादी सबमिट करा.\n* निकाल स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.\n* आता तपासा आणि प्रिंट काढा.\nमहत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेद��/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.\nमागील बातमी पुढील बातमी\nUnemployment Allowance | राहुल गांधी आश्वासनं पाळतात, काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये बेरोजगारांना दरमहा रु. 2500 बेरोजगारी भत्ता जाहीर\nUnemployment Allowance | तरुण बेरोजगार असणाऱ्यांना छत्तीसगड सरकारकडून दिलासा देणारी बातमी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छत्तीसगड सरकारने तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला बेरोजगारी भत्ता दिला जाईल, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षापासून हा भत्ता दिला जाईल, असे ट्विट त्यांनी केले. बेरोजगारी भत्त्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते.\nRation Card Rules | देशभरात रेशनींगचा नवा नियम लागू, केंद्र सरकारचा या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांवर काय परिणाम\nRation Card Rules | जर तुम्हीही रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारच्या ‘फ्री रेशन स्कीम’चा लाभ घेत असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला आनंद होईल. यापूर्वी शासनाकडून मोफत शिधावाटप योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारची महत्वाची योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ देशभरात लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व रेशन दुकानांवर ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (पीओएस) उपकरणे बंधनकारक करण्यात आली आहेत. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम दिसून येत आहे.\nLIC AAO Recruitment 2023 | एलआयसीमध्ये सहाय्यक अधिकारी पदांच्या 300 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\nLIC AAO Recruitment 2023 | भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (एएओ-जनरलिस्ट) पदासाठी भरती होत आहे. एलआयसीने या विविध पदांवर नियुक्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र आणि अनुभवी उमेदवार आजपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.\nसरकारी नोकरी 19 दिवसांपूर्वी\nBank Strike Alert | या महिन्यात सलग 4 दिवस सर्व बँका बंद राहणार, मागण्यांसाठी बँक संघटना संपावर, तारीख पहा\nBank Strike Alert | युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) या बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचाने विव���ध मागण्यांसाठी ३१ जानेवारीपासून दोन दिवसांचा संप (बँक संप) जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत इंडियन बँक्स असोसिएशनकडून मागण्यांना प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही ३० आणि ३१ जानेवारीला संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांमधील कामांना पाच दिवसांची मुदतवाढ द्यावी, पेन्शन अद्ययावत करावी, सर्व संवर्गातील नियुक्त्या करण्यात याव्यात, अशा मागण्या कामगार संघटनांकडून करण्यात आल्या आहेत.\nAmazon Republic Day Sale 2023 | अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेल 2023, प्राइम मेंबर्ससाठी 'या' फायद्याच्या डील्स\nAmazon Republic Day Sale 2023 | अ‍ॅमेझॉन प्रजासत्ताक दिन सेल 2023 आला आहे, आणि यात आश्चर्यकारक एक्सचेंज ऑफर्स, उत्तम सूट आणि खरेदीवर चांगली बचत आहे. या इव्हेंटदरम्यान प्रीमियम ब्रँड्स नवीन मॉडेल्स लाँच करतील आणि सर्व हाय-एंड उत्पादनांवर सूट देखील उपलब्ध असेल. हा सेल आता प्राईम मेंबर्ससाठी लाईव्ह झाला असून १५ जानेवारीपासून सर्व ग्राहकांसाठी सुरू होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्रजासत्ताक दिन सेल 2023 चे आयोजन 15 ते 20 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. आज आपण सेलमध्ये परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या उत्पादनांबद्दल बोलणार आहोत.\nSarkari Scheme Benefits | या सरकारी योजनेत 58 रुपयांची बचत, मॅच्युरिटीला 7 लाख 94 हजार रुपये मिळतील प्लस टॅक्स सूट\nSarkari Scheme Benefits | भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) समाजातील प्रत्येक घटकासाठी पॉलिसी आहेत. यामुळेच विमा क्षेत्रात ती मार्केट लीडर आहे. तसेच सर्व उत्पन्न गटांसाठी योजना आहेत. एलआयसी आधार शिला पॉलिसी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी आहे. ही पॉलिसी कमीत कमी 75,000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी आहे. आपण दररोज नाममात्र रकमेसह एलआयसी आधार शिला योजनेत गुंतवणूक करू शकता. ही एलआयसीच्या बहुतेक पॉलिसींसारखी दीर्घकालीन गुंतवणूक आहे. या पॉलिसीमुळे त्या व्यक्तीला डेथ कव्हरही मिळते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज 58 रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीच्या वेळी लाखो रुपये मिळतील. जाणून घेऊया या योजनेच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nPost Office Investment | केवळ 50 रुपये बचतीवर पोस्ट ऑफिस देत आहे 35 लाखांचा फायदा | जाणून घ्या कसे\nICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा\nInfosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी\nIndia Post GDS Recruitment 2023 | पोस्ट विभागात 40,889 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज\n सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26 हजार आणि पगार 95,680 होणार, वाढ कधी पासून\n 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा\nShriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स\nGold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या\n या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स\n जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा\n तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड\n या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली\nAccelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा\n 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा\nCera Sanitaryware Share Price | करोडपती झाले या शेअरचे गुंतवणूकदार, 1 लाखावर दिला 9.44 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हाप��र | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-06/segments/1674764500094.26/wet/CC-MAIN-20230204044030-20230204074030-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}